याप्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरिणीबरोबर सरवा वेचिला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. (रुथ२:२३)
सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत रुथ ने शेतात धान्य वेचिले. ही योग्य गोष्ट होती असे करणे कारण त्याने तिच्या सासूला साहाय्य केले गेले. ती योग्य गोष्ट करण्यात सतत झटत राहिली जरी ती गोष्ट केवळ नित्याची होती.
कोणतीही गोष्ट सतत करीत राहणे, दिवस-रात्र,ही विश्वासाची मोठी झेप घेणे यासाठी काही खूप विलक्षण गोष्ट नव्हती. रुथ बवाज च्या शेतात खूप दिवसांपासून सरवा वेचित होती आणि सतत करीत होती की इतर कामकरी तिला आता नावाने ओळखीत होते आणि बवाज ने तिला त्या जमावातून बाहेर काढले.
जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीति अचारितात, ते धन्य! (स्तोत्रसंहिता १०६:३)
वाक्यरचना"सर्वदा" ह्याकडे लक्ष दया, ते सातत्या बद्दल बोलते. सातत्यपूर्ण आचरण देवाचा आशीर्वाद आणते आणि मनुष्याची कृपा सुद्धा मिळविते.
रुथ च्या शिस्तबद्धपणाने बवाज बरोबरील तिचे संबंध आणि देवा बरोबरील तिचे संबंध यामधीलफरकाने परिणाम केला होता. तेच आपल्या बाबत सुद्धा खरे होऊ शकते.
कोणी योग्यरीत्या म्हटले आहे,"घटना ह्या निर्णय घेण्यासाठी चांगल्या आहेत परंतु आपल्या जीवनातील प्रत्येक भागात प्रक्रिया ही जी बदल आणते." दुसऱ्या शब्दात, जर आपल्याला आपल्या जीवनात खरी प्रगती पहावयाची आहे, तर त्या गोष्टींमध्ये जरी ज्या आपण योग्य अशा करीत आहोत त्यात सातत्य हे असले पाहिजे.
आज स्वतःला विचारा, "माझ्या कोणत्या आचरणात सातत्याने वाढले जाण्याची गरज आहे?"
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तू नेहमीच तुझे वचन पाळतो. मला तुझ्या वचनावर स्थिर राहण्यासाठी साहाय्य कर जे मला सतत प्रगती करण्यास पुढे नेईल. येशूच्या नांवात. आमेन.
Most Read
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● दिवस २३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● धन्य व्यक्ती
● तुमचे खरे मूल्य शोधा
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
● विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे
टिप्पण्या