मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते. . (एज्रा 8:15)
यरुशलेमेकडे परत जाण्याची प्रगती जी एज्रा करीत होता त्यास उशीर झाला ज्यावेळेस त्याने लेवी लोकांची नेमणूक करण्यासाठी वाट पाहिली. जरी परमेश्वराने या पुरुषांना एक निराळे काम करण्यासाठी बोलाविले होते तरी जेव्हा अत्यंत गरज होती त्यावेळी त्यापैकी फारच थोडे त्यामध्ये भाग घेण्यास व त्यांचे साहाय्य देण्यास तयार होते. आपल्या प्रत्येकाला देवाने विशेष कौशल्याने समृद्ध केलेले आहे जेणेकरून त्याच्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग दयावा. (रोम. १२:४-८)
नेमणूक करण्यासाठी केवळ रिकामी बसणे व वाट पाहत राहू नका; त्याऐवजी एक स्वयंसेवक म्हणून साहाय्य करण्यासाठी वेगळे मार्ग शोधा. काम करण्यास उशीर करण्याद्वारे परमेश्वर जे कार्य करीत आहे त्यास अडथळा करू नका. पेत्राने जे लिहिले त्यानुसार, "प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा" (१ पेत्र. ४:१०).
21 तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. 22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” 23 म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला. (एज्रा 8:21-23)
एज्रा ने काहीतरी केले जे तुम्ही व मी दोघेही अनेक प्रसंगी तसे करण्याचे दोषी आहोत. त्याने स्वतःला त्या पदावर ठेवले की राजासमोर साक्ष देण्याद्वारे त्यास स्वतःच्या साक्षीनुसार जगावे लागले. परिणामस्वरूप, त्याच्या स्वतःच्या पुराव्यानुसार त्यास जगण्याची गरज होती.
प्रश्न निर्माण झाला की मार्गामध्ये ते स्वतःचे संरक्षण कसे करतील. एज्राने राजाकडे जावयास पाहिजे होते काय की सैनिक व घोडेस्वारांची टोळी बचाव करण्यासाठी मागावी की त्याला संपूर्ण प्रवासात संरक्षण दयावे?
राजाने त्याच्या विनंतीनुसार मान्यता दिली असती यात काहीही शंका नाही, परंतु एज्राला तसे करण्यास अत्यंत लज्जास्पद असे वाटले असते कारण त्याने अगोदरच राजाला साक्ष दिली होती की त्यांचा परमेश्वर हा, सत्य व जिवंत परमेश्वर आहे, व जे त्याची सेवा करतात त्यांचे संरक्षण तो करील.
26 मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते. 27 शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली. (एज्रा 8:26-27)
याक्षणी, एज्रा व जे लोक बंदिवासातून परत आले होते ते एका महत्वाच्या निष्कर्षापर्यंत आले: ते त्यांच्या संरक्षणासाठी घोडेस्वार व सैनिकांवर विसंबून राहणार नाहीत परंतु त्याऐवजी देवाच्या अलौकिक सामर्थ्यावर.
संरक्षणासाठी सैनिकांबरोबर किंवा सैनिकांशिवाय वाहून नेण्यासाठी ही धनसंपत्ती मोठया प्रमाणात होती.
यरुशलेमेकडे परत जाण्याची प्रगती जी एज्रा करीत होता त्यास उशीर झाला ज्यावेळेस त्याने लेवी लोकांची नेमणूक करण्यासाठी वाट पाहिली. जरी परमेश्वराने या पुरुषांना एक निराळे काम करण्यासाठी बोलाविले होते तरी जेव्हा अत्यंत गरज होती त्यावेळी त्यापैकी फारच थोडे त्यामध्ये भाग घेण्यास व त्यांचे साहाय्य देण्यास तयार होते. आपल्या प्रत्येकाला देवाने विशेष कौशल्याने समृद्ध केलेले आहे जेणेकरून त्याच्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग दयावा. (रोम. १२:४-८)
नेमणूक करण्यासाठी केवळ रिकामी बसणे व वाट पाहत राहू नका; त्याऐवजी एक स्वयंसेवक म्हणून साहाय्य करण्यासाठी वेगळे मार्ग शोधा. काम करण्यास उशीर करण्याद्वारे परमेश्वर जे कार्य करीत आहे त्यास अडथळा करू नका. पेत्राने जे लिहिले त्यानुसार, "प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा" (१ पेत्र. ४:१०).
21 तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. 22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” 23 म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला. (एज्रा 8:21-23)
एज्रा ने काहीतरी केले जे तुम्ही व मी दोघेही अनेक प्रसंगी तसे करण्याचे दोषी आहोत. त्याने स्वतःला त्या पदावर ठेवले की राजासमोर साक्ष देण्याद्वारे त्यास स्वतःच्या साक्षीनुसार जगावे लागले. परिणामस्वरूप, त्याच्या स्वतःच्या पुराव्यानुसार त्यास जगण्याची गरज होती.
प्रश्न निर्माण झाला की मार्गामध्ये ते स्वतःचे संरक्षण कसे करतील. एज्राने राजाकडे जावयास पाहिजे होते काय की सैनिक व घोडेस्वारांची टोळी बचाव करण्यासाठी मागावी की त्याला संपूर्ण प्रवासात संरक्षण दयावे?
राजाने त्याच्या विनंतीनुसार मान्यता दिली असती यात काहीही शंका नाही, परंतु एज्राला तसे करण्यास अत्यंत लज्जास्पद असे वाटले असते कारण त्याने अगोदरच राजाला साक्ष दिली होती की त्यांचा परमेश्वर हा, सत्य व जिवंत परमेश्वर आहे, व जे त्याची सेवा करतात त्यांचे संरक्षण तो करील.
26 मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते. 27 शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली. (एज्रा 8:26-27)
याक्षणी, एज्रा व जे लोक बंदिवासातून परत आले होते ते एका महत्वाच्या निष्कर्षापर्यंत आले: ते त्यांच्या संरक्षणासाठी घोडेस्वार व सैनिकांवर विसंबून राहणार नाहीत परंतु त्याऐवजी देवाच्या अलौकिक सामर्थ्यावर.
संरक्षणासाठी सैनिकांबरोबर किंवा सैनिकांशिवाय वाहून नेण्यासाठी ही धनसंपत्ती मोठया प्रमाणात होती.