1 मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव. 2 मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.. (नीतिसूत्रे 3:1-2)
माझे नियमशास्त्र विसरू नको
येथे स्मरण दिले आहे की देवाच्या वचनाला नेहमी आपल्या जीवनाचे केंद्र ठेवावे. आणि तरीही येथे अशी वेळ येते की काही आहेत जे वचन वाचणे, अभ्यास व चिंतन शिवाय अनेक दिवस राहतात.
परंतु असे होवो की तुमच्या अंत:करणाने माझे आदेश पाळावे.
लक्षात घ्या वचन आपल्याला ताकीद देते की आपल्या अंत:करणाने त्याचे आदेश पाळावेत. वचन वाचणे हे केवळ “डोळ्याची सेवा” नाही राहिली पाहिजे परंतु काहीतरी जे आपल्या मनात खोलवर बिंबविले जाते. तेथे अशी वेळ येऊ शकते की आपण बाह्यदृष्ट्या दाखवू शकतो की आपण आज्ञा पाळत आहोत परंतु आंतरिकदृष्ट्या आपण पाळत नाहीत.
वचन पाळण्याचे दोन महत्वाचे लाभ:
१. जीवनाचा काळ व दीर्घ आयुष्य
२. शांति जे तुम्हांला देतील
शालोम-शांति, ज्याचा अर्थ कल्याण व संपन्नता, व्यवस्था व शांति
परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. (नीतिसूत्रे 3:5)
जेव्हा बायबल आपल्याला या वचनात सांगते की आपण आपल्या समजेवर अवलंबून नाही राहिले पाहिजे, ते आपल्याला असमंज राहण्यास प्रोत्साहन देत नाही. आपल्याला काय सांगितले आहे की आपल्या “स्वतःच्या समजेवर” अवलंबून राहू नये,” याचा अर्थ आपल्या स्वतःच्या समज वर प्रामुख्याने आधारलेले नसावे.
ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो [देवाचे वचन व जीवनाच्या अनुभवापासून ते घेतो], तो मनुष्य धन्य [आनंदी, सुदैवी, हेवा वाटेल असा आहे] होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. (नीतिसूत्रे ३;१३-१४)
लक्षात घ्या समज ही यापासून प्राप्त करू शकतात:
१. देवाचे वचन व
२. जीवनाचे अनुभव
३. तसेच, दानीएल ने मध्यस्थी केली, वचना प्रति समज साठी विनंती केली (दानीएल १०:१२-१
माझे नियमशास्त्र विसरू नको
येथे स्मरण दिले आहे की देवाच्या वचनाला नेहमी आपल्या जीवनाचे केंद्र ठेवावे. आणि तरीही येथे अशी वेळ येते की काही आहेत जे वचन वाचणे, अभ्यास व चिंतन शिवाय अनेक दिवस राहतात.
परंतु असे होवो की तुमच्या अंत:करणाने माझे आदेश पाळावे.
लक्षात घ्या वचन आपल्याला ताकीद देते की आपल्या अंत:करणाने त्याचे आदेश पाळावेत. वचन वाचणे हे केवळ “डोळ्याची सेवा” नाही राहिली पाहिजे परंतु काहीतरी जे आपल्या मनात खोलवर बिंबविले जाते. तेथे अशी वेळ येऊ शकते की आपण बाह्यदृष्ट्या दाखवू शकतो की आपण आज्ञा पाळत आहोत परंतु आंतरिकदृष्ट्या आपण पाळत नाहीत.
वचन पाळण्याचे दोन महत्वाचे लाभ:
१. जीवनाचा काळ व दीर्घ आयुष्य
२. शांति जे तुम्हांला देतील
शालोम-शांति, ज्याचा अर्थ कल्याण व संपन्नता, व्यवस्था व शांति
परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. (नीतिसूत्रे 3:5)
जेव्हा बायबल आपल्याला या वचनात सांगते की आपण आपल्या समजेवर अवलंबून नाही राहिले पाहिजे, ते आपल्याला असमंज राहण्यास प्रोत्साहन देत नाही. आपल्याला काय सांगितले आहे की आपल्या “स्वतःच्या समजेवर” अवलंबून राहू नये,” याचा अर्थ आपल्या स्वतःच्या समज वर प्रामुख्याने आधारलेले नसावे.
ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो [देवाचे वचन व जीवनाच्या अनुभवापासून ते घेतो], तो मनुष्य धन्य [आनंदी, सुदैवी, हेवा वाटेल असा आहे] होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. (नीतिसूत्रे ३;१३-१४)
लक्षात घ्या समज ही यापासून प्राप्त करू शकतात:
१. देवाचे वचन व
२. जीवनाचे अनुभव
३. तसेच, दानीएल ने मध्यस्थी केली, वचना प्रति समज साठी विनंती केली (दानीएल १०:१२-१