ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांब [a] ठेवले. (नीतिसूत्रे 9:1)
आपण जेव्हा अध्याय नऊ चे पहिले वचन पाहतो. ते आपल्याला सांगते की सात खांब हे अगोदरच खडकातून कोरून किंवा कापून काढलेले आहेत. म्हणून आपल्याला काळामध्ये मागे गेले पाहिजे हे पाहावयास की ते कोठून आले आहेत; त्यांचा उगम काय आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे. याचे उत्तर आपल्याला मागील अध्यायामध्ये मिळू शकते. अध्याय ८ मध्ये, ज्ञानाचे पुन्हा एकदा मानवीकरण केले आहे परंतु या वेळेला एक भाडेकरू म्हणून घरात राहत आहे. वचने १२-१४ मध्ये ते आपल्याला सांगते की ज्ञान कशासोबत राहते किंवा त्यास सात गुणधर्म आहेत.
१२ मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत.
१३ परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करिते.
१४ मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. (नीतिसूत्रे ८:१२-१४)
याकोब ३ आपल्याला सांगते की येथे दोन प्रकारचे ज्ञान आहे: या जगाचे ज्ञान ("पृथ्वीवरील, वासनामय, सैतानी") आणि ज्ञान जे वरून येते. वचन १७ वर्णन करिते की ज्ञान जे वरून येते ते पुढील प्रमाणे आहे.
१७ वरून येणारे ज्ञान हे मुळांत शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निदर्भ असे आहे. हे शक्य आहे की हे वचन आपल्याला नीतिसूत्रे ९:१ मध्ये उल्लेख केलेल्या ज्ञानाच्या सात खांबाबद्दल सांगते.
जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल. (नीतिसूत्रे 9:9)
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.(मत्तय 13:12).
परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवण्याची पहिली पायरी आहे. (नीतिसूत्रे 9:10)
उपहास करणाऱ्यांच्या तुलनेत, ज्ञानी मनुष्य ज्ञानाच्या आमंत्रणाद्वारे लाभ प्राप्त करेल. प्रभु येशूने त्याच सिद्धांताविषयी म्हटले
समज जी देवाचे भय धरल्याने येते ही ती आहे जी आपल्याला देवाच्या पवित्रतेसह चांगल्या प्रकारे संबंध करू देते. आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी देवाच्या पवित्रतेसह, पवित्रतेच्या, शुद्धीकरणाच्या प्रभूच्या भयामध्ये आपण चालविले जातो व जगतो, जे आपल्याला प्रेरणा देते की वाईटापासून वळावे आणि प्रभूचे उपदेश पूर्ण करावेत.
ज्ञान विरोधात बुद्धीमत्तेची समज
ज्ञान व बुद्धीमत्तेची समज यामध्ये येथे फरक आहे. ज्याची आपण पारख केली पाहिजे. हे शक्य आहे की शिक्षणाची उच्च पातळी असावी परंतु तरीही मूर्ख असे असावे. जगामध्ये आज मोठया प्रमाणाचा गोंधळ हा शिक्षित मुर्खांच्या परिणामामुळे आहे.
मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. (नीतिसूत्रे 9:13)
पवित्र शास्त्र ज्ञानाला एक कृपावंत स्त्री असे वर्णन करते. याउलट, गडबड करणाऱ्या स्त्रीला मूर्ख असे वर्णन करते. एक गडबड करणारी स्त्री मोठयाने बोलते म्हणजे तिचे ऐकले जावे किंवा तिच्याकडे लक्ष दयावे.
एक मूर्ख स्त्री किंवा पुरुषाला तुम्ही कसे ओळखाल?
त्यांना बोलताना ऐकण्याद्वारे, पुरुषाचे शब्द त्याच्या आंतरिक व्यक्तित्वाला प्रगट करते. ईयोबाच्या पत्नीला "मुर्ख" म्हटल्याशिवाय इतर कशानेही तिचे वर्णन करू शकत नाही. तिने ईयोबाला म्हटले,, तू देवाला शाप देऊन मरुन (ईयोब 2:9)
“या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या. (नीतिसूत्रे 9:16)
“ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे. (नीतिसूत्रे 9:4).
जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.” (नीतिसूत्रे 9:17)
चोरलेले पाणी (सुखविलास) गोड [कारण त्यास प्रतिबंध केलेला आहे] लागते. जे काही प्रतिबंधित आहे ते मनुष्याला आकर्षित करणारे आहे. हे सर्व काही एदेन बागेमध्ये सुरु झाले. मनुष्याला सांगण्यात आले होते की एका झाडाचे फळ खाऊ नये, आणि तेच एक झाड होते ज्यातून मनुष्याला खावयास पाहिजे होते.
माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते. (नीतिसूत्रे 9:18)
पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख (इब्री लोकांस 11:25) तरीही मूर्खाच्या मार्गाला अंत आहे: तेथे मृत आहेत ....तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत.
आपण जेव्हा अध्याय नऊ चे पहिले वचन पाहतो. ते आपल्याला सांगते की सात खांब हे अगोदरच खडकातून कोरून किंवा कापून काढलेले आहेत. म्हणून आपल्याला काळामध्ये मागे गेले पाहिजे हे पाहावयास की ते कोठून आले आहेत; त्यांचा उगम काय आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे. याचे उत्तर आपल्याला मागील अध्यायामध्ये मिळू शकते. अध्याय ८ मध्ये, ज्ञानाचे पुन्हा एकदा मानवीकरण केले आहे परंतु या वेळेला एक भाडेकरू म्हणून घरात राहत आहे. वचने १२-१४ मध्ये ते आपल्याला सांगते की ज्ञान कशासोबत राहते किंवा त्यास सात गुणधर्म आहेत.
१२ मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत.
१३ परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करिते.
१४ मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. (नीतिसूत्रे ८:१२-१४)
याकोब ३ आपल्याला सांगते की येथे दोन प्रकारचे ज्ञान आहे: या जगाचे ज्ञान ("पृथ्वीवरील, वासनामय, सैतानी") आणि ज्ञान जे वरून येते. वचन १७ वर्णन करिते की ज्ञान जे वरून येते ते पुढील प्रमाणे आहे.
१७ वरून येणारे ज्ञान हे मुळांत शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निदर्भ असे आहे. हे शक्य आहे की हे वचन आपल्याला नीतिसूत्रे ९:१ मध्ये उल्लेख केलेल्या ज्ञानाच्या सात खांबाबद्दल सांगते.
जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल. (नीतिसूत्रे 9:9)
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.(मत्तय 13:12).
परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवण्याची पहिली पायरी आहे. (नीतिसूत्रे 9:10)
उपहास करणाऱ्यांच्या तुलनेत, ज्ञानी मनुष्य ज्ञानाच्या आमंत्रणाद्वारे लाभ प्राप्त करेल. प्रभु येशूने त्याच सिद्धांताविषयी म्हटले
समज जी देवाचे भय धरल्याने येते ही ती आहे जी आपल्याला देवाच्या पवित्रतेसह चांगल्या प्रकारे संबंध करू देते. आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी देवाच्या पवित्रतेसह, पवित्रतेच्या, शुद्धीकरणाच्या प्रभूच्या भयामध्ये आपण चालविले जातो व जगतो, जे आपल्याला प्रेरणा देते की वाईटापासून वळावे आणि प्रभूचे उपदेश पूर्ण करावेत.
ज्ञान विरोधात बुद्धीमत्तेची समज
ज्ञान व बुद्धीमत्तेची समज यामध्ये येथे फरक आहे. ज्याची आपण पारख केली पाहिजे. हे शक्य आहे की शिक्षणाची उच्च पातळी असावी परंतु तरीही मूर्ख असे असावे. जगामध्ये आज मोठया प्रमाणाचा गोंधळ हा शिक्षित मुर्खांच्या परिणामामुळे आहे.
मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. (नीतिसूत्रे 9:13)
पवित्र शास्त्र ज्ञानाला एक कृपावंत स्त्री असे वर्णन करते. याउलट, गडबड करणाऱ्या स्त्रीला मूर्ख असे वर्णन करते. एक गडबड करणारी स्त्री मोठयाने बोलते म्हणजे तिचे ऐकले जावे किंवा तिच्याकडे लक्ष दयावे.
एक मूर्ख स्त्री किंवा पुरुषाला तुम्ही कसे ओळखाल?
त्यांना बोलताना ऐकण्याद्वारे, पुरुषाचे शब्द त्याच्या आंतरिक व्यक्तित्वाला प्रगट करते. ईयोबाच्या पत्नीला "मुर्ख" म्हटल्याशिवाय इतर कशानेही तिचे वर्णन करू शकत नाही. तिने ईयोबाला म्हटले,, तू देवाला शाप देऊन मरुन (ईयोब 2:9)
“या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या. (नीतिसूत्रे 9:16)
“ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे. (नीतिसूत्रे 9:4).
जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.” (नीतिसूत्रे 9:17)
चोरलेले पाणी (सुखविलास) गोड [कारण त्यास प्रतिबंध केलेला आहे] लागते. जे काही प्रतिबंधित आहे ते मनुष्याला आकर्षित करणारे आहे. हे सर्व काही एदेन बागेमध्ये सुरु झाले. मनुष्याला सांगण्यात आले होते की एका झाडाचे फळ खाऊ नये, आणि तेच एक झाड होते ज्यातून मनुष्याला खावयास पाहिजे होते.
माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते. (नीतिसूत्रे 9:18)
पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख (इब्री लोकांस 11:25) तरीही मूर्खाच्या मार्गाला अंत आहे: तेथे मृत आहेत ....तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत.