"यरुशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्रीकरून घ्या;
तिच्या चौकात शोध करा की कोणी धर्माने वागणारा,
सत्याची कास धरणारा सापडेल काय?
सापडल्यांस मी त्याला क्षमा करीन.
परमेश्वराच्या जीविताची शपथ,
असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे." (यिर्मया ५:१-२)
यिर्मया नगरात अनेक धार्मिक मनुष्य पाहू शकत होता. त्यांना योग्य धार्मिक म्हणणे होते, जसे परमेश्वर जिवंतआहे, वगैरे तरीही त्यास एकही सापडला नाही जो प्रामाणिकपणे वागत होता.
जेव्हा मी त्यास पोटभर चारिले तेव्हा त्यांनी जारकर्म केले. (यिर्मया ५:७)
संपन्नता ही अंतिम परीक्षा आहे, गरिबी नाही...
त्यांनी परमेश्वराबद्दल खोटे बोलले आहे, आणि म्हटले, "तो हे नाहीच." (यिर्मया ५: १२)
जेव्हा खोटया संदेष्ट्यानी यहूदा व यरुशलेमेच्या लोकांना खात्री दिली कीत्यांच्या वर्तमान समस्या ह्या परमेश्वराकडून इशारा व सुधारणा नाही. जेव्हा त्यांनी आश्वासन दिले की, "आपल्यावर काहीही अरिष्ट येणार नाही," ते परमेश्वराविरुद्ध खोटे बोलले आहेत.