सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. (2 राजे 25:1)
त्या काळात जेव्हा नेहमी नगरांस भिंती द्वारे संरक्षित केले जात होते, तेव्हा नबुखद्नेस्सरने प्रमाणित तंत्रज्ञान वापरले की भिंतीला वेढा दयावा. वेढा देण्याचा उद्देश हा नगरास घेरावे, नगरात प्रवेश करणे किंवा बाहेर येण्याचे सर्व दळणवळण व्यवहार थांबवावे आणि शेवटी सर्व जनसमुदायास उपाशी करावे की त्यांनी शरण यावे.
बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले. (2 राजे 25:5)
त्या काळात जेव्हा नेहमी नगरांस भिंती द्वारे संरक्षित केले जात होते, तेव्हा नबुखद्नेस्सरने प्रमाणित तंत्रज्ञान वापरले की भिंतीला वेढा दयावा. वेढा देण्याचा उद्देश हा नगरास घेरावे, नगरात प्रवेश करणे किंवा बाहेर येण्याचे सर्व दळणवळण व्यवहार थांबवावे आणि शेवटी सर्व जनसमुदायास उपाशी करावे की त्यांनी शरण यावे.
त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.(2 राजे 25:7)
शेवटचे दृश्य जे राजा सिद्कीयाने पाहिले ते त्याच्या स्वतःच्या पुत्रांचा वध आणि मग त्याचे उरलेले आयुष्य त्याने अंधारात घालविले.
मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. (2 राजे 25:10)
यरुशलेम नगराने त्याचे भौतिक संरक्षण गमाविले होते, याचा अर्थ तेथील रहिवासी हे आता सुरक्षित नव्हते. यरुशलेम हे आता ते ठिकाण राहिले नव्हते ज्यावर भरवसा ठेवता येऊ शकतो जे आता सुरक्षितता व संरक्षण पुरवेल. नहेम्याच्या जीवनकाळापर्यंत नगराच्या भिंती हया ओसाड अशा पडलेल्या होत्या, जेव्हा त्यास जे बंदिवासातून परत माघारी आले होते त्यांद्वारे दुरुस्त केले गेले होते.
त्या काळात जेव्हा नेहमी नगरांस भिंती द्वारे संरक्षित केले जात होते, तेव्हा नबुखद्नेस्सरने प्रमाणित तंत्रज्ञान वापरले की भिंतीला वेढा दयावा. वेढा देण्याचा उद्देश हा नगरास घेरावे, नगरात प्रवेश करणे किंवा बाहेर येण्याचे सर्व दळणवळण व्यवहार थांबवावे आणि शेवटी सर्व जनसमुदायास उपाशी करावे की त्यांनी शरण यावे.
बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले. (2 राजे 25:5)
त्या काळात जेव्हा नेहमी नगरांस भिंती द्वारे संरक्षित केले जात होते, तेव्हा नबुखद्नेस्सरने प्रमाणित तंत्रज्ञान वापरले की भिंतीला वेढा दयावा. वेढा देण्याचा उद्देश हा नगरास घेरावे, नगरात प्रवेश करणे किंवा बाहेर येण्याचे सर्व दळणवळण व्यवहार थांबवावे आणि शेवटी सर्व जनसमुदायास उपाशी करावे की त्यांनी शरण यावे.
त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.(2 राजे 25:7)
शेवटचे दृश्य जे राजा सिद्कीयाने पाहिले ते त्याच्या स्वतःच्या पुत्रांचा वध आणि मग त्याचे उरलेले आयुष्य त्याने अंधारात घालविले.
मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. (2 राजे 25:10)
यरुशलेम नगराने त्याचे भौतिक संरक्षण गमाविले होते, याचा अर्थ तेथील रहिवासी हे आता सुरक्षित नव्हते. यरुशलेम हे आता ते ठिकाण राहिले नव्हते ज्यावर भरवसा ठेवता येऊ शकतो जे आता सुरक्षितता व संरक्षण पुरवेल. नहेम्याच्या जीवनकाळापर्यंत नगराच्या भिंती हया ओसाड अशा पडलेल्या होत्या, जेव्हा त्यास जे बंदिवासातून परत माघारी आले होते त्यांद्वारे दुरुस्त केले गेले होते.
Chapters