अन्यायकारक कायदे करणाऱ्यांकडे पाहा घातक निर्णय लिहिणाऱ्या लेखकांकडे पाहा, लोकांना जगणे कठीण होईल असे कायदे ते करतात. 2 ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना व अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.3 कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्यांचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही. (Iयशया 10:1-3)
"शोक" शब्दाचा अर्थ न्याय. यशया संदेष्टा घोषित करतो की येथे त्यांच्याविरुद्ध न्याय होणार आहे जे दुष्ट आदेश देतात. मी विश्वास ठेवतो की हा शब्द प्रत्येक राष्ट्रामध्ये कायदा बनविणाऱ्यांसाठी आहे.
मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.’” (यशया 10:11)
अश्शूरच्या लोकांनी निर्णय केला की यरुशलेम हे शोमरोनपेक्षा (इस्राएलची राजधानी) काही वेगळे नाही, परंतु येथे एक मोठा फरक होता. शोमरोन हे मृतीपुजेचे ठिकाण होते परंतु यरुशलेम हे देवाची पवित्र नगरी होती.
पृथ्वीवरील सर्व राज्यांना समान असे लेखण्याची जेव्हा अश्शूरच्या लोकांनी चूक केली, तेव्हा त्यांनी पाप केले होते. आपण सुद्धा तशीच चूक आज करू शकतो. जरी आज इस्राएलचे सध्याचे सरकार त्या मार्गांनी जगत नाहीत जे देवाला प्रसन्न करते, तरीसुद्धा, ते राष्ट्र अजूनही देवाला विशेष असे आहे.
सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील. (यशया 10:12)
तुमच्यासाठी एक भविष्यात्मक वचन:
जेव्हा प्रभूने तुमच्यामध्ये शुद्धीकरणाचे (पावित्रीकरणाचे) वचन पूर्ण केले आहे, तो तुमच्या शत्रूंना (त्या शक्ती ज्या तुमच्या सध्याच्या निराशेस कारणीभूत आहेत) शिक्षा करेल.
या वचनात, देव अश्शूर वर एक नाट्यमय व व्यापक न्याय घोषित करीत आहे. अश्शूरचे स्वतःचे विचार व शब्दच राष्ट्राच्या विरोधात न्याय करीत आहे असे करण्याद्वारे तो प्रारंभ करतो.
लक्षात घ्या, प्रभु फळावर [विचार, शब्द, व कृती] शिक्षा आणेल.
प्रार्थना: हे पित्या, असे होवो की माझे विचार, शब्द व कृती तुझ्या दृष्टीसमोर शुद्ध असो, हे प्रभू.
अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रांना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे. (यशया 10:13)
देवाचा न्याय अश्शूर वर दोन मुख्य कारणांसाठी आला;
कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ नसते पण अश्शूरला मात्र वाटते की तो देवापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी व त्याबद्दल काठीने स्वतःला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे. (यशया 10:15)
देव म्हणतो, मूर्ख त्याच्या शक्तीवर गर्व करू शकतो काय? केवळ हात जेव्हा त्यास उचलते आणि त्याचा वापर करते तेव्हा त्यास शक्ती आहे. आणि त्याची शक्ती ही थेट त्याच्या हाताच्या सामार्थ्याच्या आहे.
अश्शूर हा तरवार किंवा करवत, किवा गट किंवा लाठी प्रमाणे होता. त्याने ते करावयाचे होते जे स्वामीने निश्चित केले आहे ते केले पाहिजे. जर ते साधन त्याच्या कार्यासाठी स्वतः श्रेय घेऊ लागले, तर ते स्वामीला दुखवेल जो त्यास घडवितो. अश्शूर गर्विष्ठ होता आणि त्याच्या स्वबळावर त्यास खातरी होती, म्हणून देवाने त्याची शक्ती काढून टाकली. (यशया ३७:३५-३६ वचनांकडे पाहा)
अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल. (यशया 10:18)
अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरविले जाईल. तुझे सामर्थ्य (देव) ते जोखंड मोडून टाकील. (यशया 10:27)
वरील वचन अभिषेकला देवाने-ओझे काढून टाकणे, दासत्व-नष्ट करण्याचे देवाचे सामर्थ्य असे व्याख्यीत करते. अभिषेक हा तो आहे जो देवाच्या लोकांना स्वतंत्र करतो आणि बंदिवानांस मोकळे करतो.
बैलांच्या मानेभोवती ओझे लादले जाते जेणेकरून त्यांना सहज नियंत्रणात आणता येऊ शकते. तथापि, बैलांना सहजपणे हालचाल करण्यास ते अडथळा करते. बैल जेव्हा त्याच्या मार्गावरून अचानकपणे वळण्याचे चिन्ह दाखवितो, ओझ्याचा उपयोग केला जातो की त्यांना पुन्हा एकदा मार्गावर आणावे.
बैलांच्या मानेभोवती ओझे लादले जाते जेणेकरून त्यांना सहज नियंत्रणात आणता येऊ शकते. तथापि, बैलांना सहजपणे हालचाल करण्यास ते अडथळा करते. बैल जेव्हा त्याच्या मार्गावरून अचानकपणे वळण्याचे चिन्ह दाखवितो, ओझ्याचा उपयोग केला जातो की त्यांना पुन्हा एकदा मार्गावर आणावे.
बैलांना जरी खूप शक्ती असली तरी जे ध्येय त्यास पूर्ण करायचे आहे ते त्यास पूर्ण करू शकत नाही कारण त्यास हे ओझे घेऊन चालावयाचे आहे. हे सहज शक्य आहे की ओझ्याविषयी जाणीव नसल्यासारखे तुम्ही त्याच्या भाराखाली जगत आहात.
तुम्ही हा प्रश्न करू शकता की तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रगती का करू शकत नाही किंवा सर्व काही जसे काही तीव्र युद्धासारखे का दिसत आहे. कारण हे आहे की, तुम्हाला ओझ्याने मागे ओढून धरले आहे. ओझ्याला या वाक्यांद्वारे सादर करतात जसे दारिद्र्य, अभाव, आणि केवळ जगत आहोत.
नकारात्मक शब्द जे तुमच्यावर बोलले गेले आहे त्याचा परिणाम म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला नष्ट होऊ देता, ते शब्द ओझ्यामध्ये बदलतात. संदेष्टा यशयाने काय म्हटले त्यावर आधारित तुम्हाला घोषणा करावयाची आहे: "माझ्या जीवनावरील अभिषेक प्रत्येक ओझे व दासत्वाला उधळून टाकीत आहे."
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही "मी अभिषेकित आहे" अशी घोषणा करता तेव्हा साखळ्या या तोडल्या जातात, कारण त्यांना मोडण्याचे सामर्थ्य तुम्हांला आहे. भयाला पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. दासत्व-मोडणाऱ्या व ओझे काढून टाकणाऱ्या देवाच्या सामर्थ्याद्वारे तुम्हांला स्वातंत्र्य मिळेल!
"शोक" शब्दाचा अर्थ न्याय. यशया संदेष्टा घोषित करतो की येथे त्यांच्याविरुद्ध न्याय होणार आहे जे दुष्ट आदेश देतात. मी विश्वास ठेवतो की हा शब्द प्रत्येक राष्ट्रामध्ये कायदा बनविणाऱ्यांसाठी आहे.
मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.’” (यशया 10:11)
अश्शूरच्या लोकांनी निर्णय केला की यरुशलेम हे शोमरोनपेक्षा (इस्राएलची राजधानी) काही वेगळे नाही, परंतु येथे एक मोठा फरक होता. शोमरोन हे मृतीपुजेचे ठिकाण होते परंतु यरुशलेम हे देवाची पवित्र नगरी होती.
पृथ्वीवरील सर्व राज्यांना समान असे लेखण्याची जेव्हा अश्शूरच्या लोकांनी चूक केली, तेव्हा त्यांनी पाप केले होते. आपण सुद्धा तशीच चूक आज करू शकतो. जरी आज इस्राएलचे सध्याचे सरकार त्या मार्गांनी जगत नाहीत जे देवाला प्रसन्न करते, तरीसुद्धा, ते राष्ट्र अजूनही देवाला विशेष असे आहे.
सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील. (यशया 10:12)
तुमच्यासाठी एक भविष्यात्मक वचन:
जेव्हा प्रभूने तुमच्यामध्ये शुद्धीकरणाचे (पावित्रीकरणाचे) वचन पूर्ण केले आहे, तो तुमच्या शत्रूंना (त्या शक्ती ज्या तुमच्या सध्याच्या निराशेस कारणीभूत आहेत) शिक्षा करेल.
या वचनात, देव अश्शूर वर एक नाट्यमय व व्यापक न्याय घोषित करीत आहे. अश्शूरचे स्वतःचे विचार व शब्दच राष्ट्राच्या विरोधात न्याय करीत आहे असे करण्याद्वारे तो प्रारंभ करतो.
लक्षात घ्या, प्रभु फळावर [विचार, शब्द, व कृती] शिक्षा आणेल.
प्रार्थना: हे पित्या, असे होवो की माझे विचार, शब्द व कृती तुझ्या दृष्टीसमोर शुद्ध असो, हे प्रभू.
अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रांना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे. (यशया 10:13)
देवाचा न्याय अश्शूर वर दोन मुख्य कारणांसाठी आला;
- संख्येने पुष्कळ व शक्तिशाली सेना
- त्यांच्या ग्रंथालयात मानवी ज्ञान व बुद्धिमान मनुष्ये
कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ नसते पण अश्शूरला मात्र वाटते की तो देवापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी व त्याबद्दल काठीने स्वतःला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे. (यशया 10:15)
देव म्हणतो, मूर्ख त्याच्या शक्तीवर गर्व करू शकतो काय? केवळ हात जेव्हा त्यास उचलते आणि त्याचा वापर करते तेव्हा त्यास शक्ती आहे. आणि त्याची शक्ती ही थेट त्याच्या हाताच्या सामार्थ्याच्या आहे.
अश्शूर हा तरवार किंवा करवत, किवा गट किंवा लाठी प्रमाणे होता. त्याने ते करावयाचे होते जे स्वामीने निश्चित केले आहे ते केले पाहिजे. जर ते साधन त्याच्या कार्यासाठी स्वतः श्रेय घेऊ लागले, तर ते स्वामीला दुखवेल जो त्यास घडवितो. अश्शूर गर्विष्ठ होता आणि त्याच्या स्वबळावर त्यास खातरी होती, म्हणून देवाने त्याची शक्ती काढून टाकली. (यशया ३७:३५-३६ वचनांकडे पाहा)
अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल. (यशया 10:18)
अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरविले जाईल. तुझे सामर्थ्य (देव) ते जोखंड मोडून टाकील. (यशया 10:27)
वरील वचन अभिषेकला देवाने-ओझे काढून टाकणे, दासत्व-नष्ट करण्याचे देवाचे सामर्थ्य असे व्याख्यीत करते. अभिषेक हा तो आहे जो देवाच्या लोकांना स्वतंत्र करतो आणि बंदिवानांस मोकळे करतो.
बैलांच्या मानेभोवती ओझे लादले जाते जेणेकरून त्यांना सहज नियंत्रणात आणता येऊ शकते. तथापि, बैलांना सहजपणे हालचाल करण्यास ते अडथळा करते. बैल जेव्हा त्याच्या मार्गावरून अचानकपणे वळण्याचे चिन्ह दाखवितो, ओझ्याचा उपयोग केला जातो की त्यांना पुन्हा एकदा मार्गावर आणावे.
बैलांच्या मानेभोवती ओझे लादले जाते जेणेकरून त्यांना सहज नियंत्रणात आणता येऊ शकते. तथापि, बैलांना सहजपणे हालचाल करण्यास ते अडथळा करते. बैल जेव्हा त्याच्या मार्गावरून अचानकपणे वळण्याचे चिन्ह दाखवितो, ओझ्याचा उपयोग केला जातो की त्यांना पुन्हा एकदा मार्गावर आणावे.
बैलांना जरी खूप शक्ती असली तरी जे ध्येय त्यास पूर्ण करायचे आहे ते त्यास पूर्ण करू शकत नाही कारण त्यास हे ओझे घेऊन चालावयाचे आहे. हे सहज शक्य आहे की ओझ्याविषयी जाणीव नसल्यासारखे तुम्ही त्याच्या भाराखाली जगत आहात.
तुम्ही हा प्रश्न करू शकता की तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रगती का करू शकत नाही किंवा सर्व काही जसे काही तीव्र युद्धासारखे का दिसत आहे. कारण हे आहे की, तुम्हाला ओझ्याने मागे ओढून धरले आहे. ओझ्याला या वाक्यांद्वारे सादर करतात जसे दारिद्र्य, अभाव, आणि केवळ जगत आहोत.
नकारात्मक शब्द जे तुमच्यावर बोलले गेले आहे त्याचा परिणाम म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला नष्ट होऊ देता, ते शब्द ओझ्यामध्ये बदलतात. संदेष्टा यशयाने काय म्हटले त्यावर आधारित तुम्हाला घोषणा करावयाची आहे: "माझ्या जीवनावरील अभिषेक प्रत्येक ओझे व दासत्वाला उधळून टाकीत आहे."
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही "मी अभिषेकित आहे" अशी घोषणा करता तेव्हा साखळ्या या तोडल्या जातात, कारण त्यांना मोडण्याचे सामर्थ्य तुम्हांला आहे. भयाला पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. दासत्व-मोडणाऱ्या व ओझे काढून टाकणाऱ्या देवाच्या सामर्थ्याद्वारे तुम्हांला स्वातंत्र्य मिळेल!
Chapters