स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले. (प्रेषितांचीं कृत्यें 8:1)
स्टेफन, प्रारंभीच्या मंडळीचा अगदी सुरुवातीचा एक डिकन, ज्यास नुकतेच दगडमार करून ठार केले होते, आणि शौल हा त्याविषयी फार आनंदी होता. त्यावेळी यरुशलेम मध्ये, मंडळी गंभीर छळास तोंड देत होती, ज्यामुळे विश्वासणाऱ्यांना संरक्षणाच्या शोधात विविध ठिकाणी जावे लागले.
जगाच्या पद्धती मध्ये, ख्रिस्ती आचरण हे अनोळखी होते. आणि म्हणून, हिंसा हे सर्वामधून एक माध्यम जे जगाच्या लोकांनी शुभवर्तमान पसरविण्यापासून विश्वासणाऱ्यांना रोखण्यासाठी वापरले. प्रारंभी मंडळीने काय चूक केली की छळ व मृत्यूला सुद्धा पात्र झाले होते? जे सर्व काही त्यांनी केले ते शुभवर्तमान प्रसार केला, आशाहीन लोकांना आशा दिली व घरोघरी भाकर मोडली. त्यांचा छळ करणे हे योग्य होते काय? एका ग्रहावर संघर्षा वीणा दोन पद्धती राहू शकत नाहीत. धार्मिक आचरण व ख्रिस्ती जीवनशैली एकत्र राहू चालू शकत नाही. हे स्पष्ट करते की प्रारंभीच्या मंडळीला धार्मिक पुढाऱ्यांद्वारे छळळे गेले
ते त्या संपूर्ण भागात पसरले गेले होते:
प्रेषित १:८ मध्ये, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणे सूचना दिली होती की यरुशलेमेच्याही बाहेर शुभवर्तमान पसरावे. त्यांना शुभवर्तमान, यहूदा, शोमरोन, व जगाच्या शेवटा पर्यंत घेऊन जावयाचे होते. परंतु त्याक्षणा पर्यंत, येशूचे शिष्य यरुशलेमेंतच राहण्यात समाधानी होते.
आता ख्रिस्ती लोकांवर काहीतरी करण्यास दबाव आणला गेला जे करण्यास ते बिचकत होते-येशूचे शुभवर्तमान आसपासच्या भागात पसरावे. कधीकधी आपल्या सर्वाना आपल्या आरामाच्या क्षेत्रातून बाहेर निघावे लागते जेणेकरून जे सर्व करण्यासाठी आपल्याला बोलाविले गेले आहे ते आपण करू शकावे.
२ करिंथ ४:६ म्हणते: “अंधारातून परमेश्वराने प्रकाशास घडविले”, सर्वात वाईटातून उत्तम ते घडविण्यात परमेश्वर विशेष असा आहे. परमेश्वर त्याच्या लोकांचा छळ व त्रासाचा उपयोग करतो की ख्रिस्ताचे सत्य पसरावे व जगाला आशीर्वादित करावे.
आतापर्यंत, प्रेषितांच्या पुस्तकात, सर्व सेवाकार्य हे यरुशलेमेतच घडले आहे. यहूदा व शोमरोन मधून कोणीही बाहेर गेलेला नाही.
छळाच्या ह्या मिशनरी उद्देशास निश्चित करण्यासाठी, प्रेषित ११:१९ कडे पाहा, “स्तेफनावरून उद्भवलेल्या संकटामुळे जे पांगले होते ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया इथपर्यंत यहूद्यांस मात्र देवाचे वचन सांगत असत.” परंतु अंत्युखिया मध्ये काही हेल्लेणी सुद्धा बोलत होते. दुसऱ्या शब्दात, छळाने मंडळीला केवळ यहूदा व शोमरोन (प्रेषित १:८) येथेच नेले नाही परंतु परराष्ट्रीयांपर्यंत नेले (प्रेषित ११:१९).
“काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला” (प्रेषितांचीं कृत्यें 8:2)
स्तेफनाच्या मृत्युनंतर, विश्वासणाऱ्यांनी त्यास पुरले व त्याच्या मृत्यूवर शोक केला. बारा शिष्यांसारखे स्तेफन हा नेहमी येशू बरोबर नव्हता किंवा केवळ असे म्हणा की प्रेषित ६ पर्यंत बायबल त्याच्या नांवाचा उल्लेख करीत नाही, जेथे डिकन ची निवड केली गेली की पंक्तीसेवा करावी.
स्तेफन हा “विश्वास व पवित्र आत्म्याने भरलेला” असे वर्णन केले आहे. जेव्हा तो व काही धार्मिक मनुष्यांमध्ये काही वाद उत्पन्न झाला; ‘तेव्हा तो जे ज्ञान व ज्या आत्म्याने बोलला त्याचा ते प्रतिकार करू शकले नाही” (प्रेषित ६:१०). त्याचा परिणाम म्हणून, त्यांनी देवनिंदा केली म्हणून त्याच्यावर आरोप ठेवत त्यास परिषदे कडे नेले. परंतु मग, प्रमुख याजकापुढे सुद्धा, स्टेफन तरीही शुभवर्तमानाचे समर्थन करीत होता. जेव्हा तो बोलत होता, तेव्हा त्याचे भाषण त्यांच्या “अंत:करणास झोंबले”.
समर्थन करण्यास तुम्हांला धैर्याचा जो अभाव आहे त्यामध्ये विश्वास ठेवणे हे संपणार नाही जेव्हा तुम्हांला त्याचे समर्थन करण्यासाठी बोलाविले गेले आहे. स्तेफन कडे तरीही धैर्य होते की त्याच्या विश्वासाचे समर्थन करावे जरी तो मृत्यूला तोंड देत होता. स्तेफन साठी; ख्रिस्ती धर्म हा आचरणाच्याही पलीकडे होता; त्यासाठी मरणे हे फारच योग्य होते. तुमच्यासाठी सुद्धा तसेच आहे काय? तुम्ही जो विश्वास ठेवण्याचा हक्क दाखविता त्यासाठी तुम्ही मरण पत्करू शकता काय?
ह्या वचना मध्ये आणखी एक गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे ती वास्तविकता आहे की “भक्तिमान पुरुषांनी” स्तेफनास पुरले आणि “त्याच्यासाठी अत्यंत शोक केला”. म्हणून तुमचे जीवन विश्वासूपणा व प्रामाणीकपणा मध्ये जगा, केवळ यासाठी नाही की लोकांनी तुमच्या साठी सुद्धा तुम्ही मरण पावल्या नंतर शोक करावा, परंतु यासाठी की तुमच्या जीवनाने सुद्धा शुभवर्तमान घोषित करावे.
शौल अर्थातच स्तेफनास मारणाऱ्यांची प्रशंसा करीत होता, मंडळीचा छळ करण्यात त्याचे कर्तव्य करीत होता व विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकीत होता. शौल हा यहूदी होता, जो देवाचे अस्तित्व व त्याच्या मशीहाच्या येण्यामध्ये विश्वास ठेवीत होता. त्याचा गुरु गमलियेल हा परुशी लोकांमधील एक वडील होता.
तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरुष यांना धरुन खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.. (प्रेषितांचीं कृत्यें 8:3-4)
शौल अर्थातच स्तेफनास मारणाऱ्यांची प्रशंसा करीत होता, मंडळीचा छळ करण्यात त्याचे कर्तव्य करीत होता व विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकीत होता. शौल हा यहूदी होता, जो देवाचे अस्तित्व व त्याच्या मशीहाच्या येण्यामध्ये विश्वास ठेवीत होता. त्याचा गुरु गमलियेल हा परुशी लोकांमधील एक वडील होता.
शौलाने विश्वासणाऱ्यांचा छळ यासाठी केला नाही की तो दुष्ट होता, त्याने तसे प्रामुख्याने केले कारण देवा साठी तो खूपच आवेशी होता; देवा साठी चुकीचा दृष्टीकोन असलेल्या आवेशाचा परिणाम छळा मध्ये झाला. प्रेषित २२:३ मधील त्याच्या बोलण्यात, तो उल्लेख करतो की “तो देवा प्रति आवेशी” होता. म्हणून, शौल साठी, छळ हा केवळ नियमशास्त्रा विरुद्ध वागणाऱ्यांना शिक्षा देण्याचा मार्ग होता.
ख्रिस्ती लोकांचा छळ करणे ही समस्या नव्हती; समस्या ही शौलाचा विश्वास हा चुकीचा होता. हा तरुण पुरुष केवळ ज्यावर तो विश्वास ठेवत होता त्याविषयी आवेशी होता, आणि त्याने त्याच्या आवेशात ते कार्य केले होते. कदाचित जर हे विश्वास ठेवणे योग्य होते, तर मग त्याचे तसे करणे हे सुद्धा योग्य ठरले असते. ज्यामध्ये आपण विश्वास ठेवतो ते जे आपण करतो त्यावर नियंत्रण करते. योग्य कार्य करण्यासाठी, आपली विश्वास पद्धती ही योग्य असली पाहिजे; नाहीतर, तुम्ही तुमची शक्ती सर्व चुकीच्या गोष्टी पूर्ण करण्यात खर्च कराल.
ते जे पांगले होते त्यांनी ते जेथे गेले तेथे शुभवर्तमान घोषित केले.
अंतिम परिणाम देवाच्या गौरवासाठी निघाला; छळ फक्त सुवार्तेचा संदेश देण्यासाठी केला गेला.
साक्ष देणे हे स्थान-आधारित नाही, ते कुठेही आणि सर्वत्र असले पाहिजे.
“फिलिप्प [a] शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. 6 फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:5-6)
फिलिप्प, स्तेफना प्रमाणे, एक डिकन होता ज्यास व्यवहारिक मार्गात मंडळीची सेवा करण्यासाठी निवडले होते जेव्हा हेल्लेणी विधवा संबंधी वादविवाद उत्पन्न झाला होता (प्रेषित ६:५). छळाच्या या समया दरम्यान फिलिप्प शोमरोन ला गेला.
तो जे काही बोलला व चिन्हे जी त्याने केली त्याद्वारे त्याने जमावाला आकर्षित केले होते. यरुशलेम मधील मंडळी ही गोंधळात होती त्याचवेळी ख्रिस्ताचे शुभवर्तमान लोकांच्या अंत:करणात कार्य करीत होते.
एका गोष्टीचे आश्वासन येशूने त्याच्या अनुयायांना तो जाण्या अगोदर दिले ते चिन्हे व अद्भुते करण्याची योग्यता हे होते. त्याने त्यांना विनंती केली की शुभवर्तमान प्रचार करावा परंतु सामर्थ्याच्या प्रदर्शना शिवाय नाही. म्हणून, शुभवर्तमान प्रचार करताना, आत्म्याच्या वरदानास प्रगट करण्याची तुम्ही सुद्धा इच्छा ठेवली पाहिजे; ते आपल्या साक्षीला अधिक स्पष्ट व व्यवहारिक करते.
दु:खाने म्हणावे लागते, की आज अनेक जण केवळ देवाचे वचन प्रचार करण्यातच समाधानी आहेत, परंतु आत्म्याच्या अलौकिक वरदानाची काहीही अपेक्षा नाही की जे वचन प्रचार केले आहे ते निश्चित करावे
अशा प्रकारचे वचन-केवळ सेवाकार्य हे पौला साठी फारच निराळे होते, ज्याने लिहिले: “कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हांस कळविण्यात आली; .......” (१ थेस्सलनी १:५). पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण हे प्रभावी सेवाकार्या साठी अत्यंत आवश्यक आहे जसे येशूचा तो हेतू होता.
त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले (प्रेषितांचीं कृत्यें 8:7-8)
वचन ७ मध्ये, फिलीप्प ने विविध चिन्हे केलेली आपण पाहतो. आता त्याने काहीतरी असामान्य असे करण्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात तो समर्थ झाला होता. आपण केवळ काय बोलतो त्यापेक्षा आपण काय करतो याच्याही पलीकडे शुभवर्तमान हे गेले पाहिजे. आजारी मनुष्यास हे म्हणणे की येशू त्यास बरे करू शकतो हे केवळ पुरेसे नाही यावाचून की तो स्वतः स्वास्थ्य प्राप्त करीत नाही. चिन्हे ज्याचें आश्वासन येशूने त्याच्या शिष्यांना दिले हे केवळ त्यांच्या साठीच नव्हते, जो कोणी विश्वास ठेवेल त्यांच्यासाठी ते होते. परमेश्वर त्याचे वचन चिन्हे व अद्भुते द्वारा निश्चित करतो जर तुम्ही खरेच विश्वास ठेवता. प्रत्यक्षात, साक्ष देणे हे फारच सोपे होईल जर ते सामर्थ्याच्या प्रदर्शनासह असेल.
यात काही शंका नाही, की विपुल फळाचे एक कारण हे की येशूने शोमरोन येथे त्याच्या सेवाकार्या दरम्यान बी पेरले होते (प्रेषित ४:१-२६). फिलीप्प हा आता, त्याच्या परिश्रमाचे फळ भोगत होता..
9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. 10 अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ति असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:9-10)
तुम्ही पाहा की लोकांना चिन्हे व अद्भुते द्वारा कसे जिंकले जाते, फसविले जाण्याच्या क्षणापर्यंत. शिमोन ने गर्व केला की तो एक महान मनुष्य होता कारण लोकांसमोर तो जी जादू दाखवीत होता. तो लोकांना फसवीत होता, आणि तरीही त्याच्या फसविण्यामध्ये गर्व करीत होता. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे हे फारच चुकीचे आहे. वास्तविकता ही की कोणाला काहीतरी फारच गरज असते याचा अर्थ हा नाही की त्या व्यक्तीला फसविण्यासाठी तुम्हांला अधिकार आहे. लोकांना चमत्कार पाहिजे होता, आणि शिमोन ते चेटूक द्वारे करीत होता. फसविणे हा सैतानाचा गुण आहे आणि विश्वासणाऱ्यांमध्ये ते ऐकले सुद्धा नाही गेले पाहिजे.
त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. (प्रेषितांचीं कृत्यें 8:11)
शिमोन लोकांना सहज फसविण्यात समर्थ होता कारण तो जे करीत होता त्यामध्ये ते रुची घेत होते. अर्थातच, शोमरोन येथील लोक अज्ञानी व निर्बुद्ध होते. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला आज्ञा देते, “प्रत्येक आत्म्यांचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासुन आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्ट्ये जगात उठले आहेत” (१ योहान ४:१).
सैतानाकडे सामर्थ्य आहे की चिन्हे सुद्धा करावीत. “आणि मग ‘तो अधर्मी’ पुरुष प्रकट होईल, ते सैतानाचे कार्य असेल. तो मोठ्या सामर्थ्याने येईल व सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते करील.” (२ थेस्सलनी २:९) आपल्याला बुद्धिमान असले पाहिजे..
परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या.(प्रेषितांचीं कृत्यें 8:12)
फिलीप्प आल्यानंतर लोकांनी खरे चिन्ह पाहिले. फिलीप्प ने जे केले व शिमोन जे केले त्यामध्ये आता प्रत्यक्षात काय फरक होता? माझा म्हणण्याचा अर्थ, दोघांनी चिन्हे केली, परंतु एकाचा परिणाम उत्सुकते मध्ये झाला व दुसऱ्याचा पश्चाताप मध्ये. खरा चमत्कार जाणण्याचा एक मार्ग हा की त्यात पश्चाताप होतो. लोक काहीतरी खरे पाहू शकणार नाही, आणि त्याच्या मागे जाणार नाहीत.
जेव्हा प्रभू येशू त्याची पृथ्वीवरील सेवा करीत होता, ज्याप्रत्येक वेळी त्याने चिन्हे केली, लोक केवळ उत्साहाने भरले नाहीत; तर त्याने त्यांच्या अंत:करणाला स्पर्श केला व पश्चातापासाठी आक्रोश केला. अशा प्रकारे, आत्म्याचे कार्य हे मनुष्याला गर्वाने स्वतःला भरण्यासाठी नाही; तर त्याने मानवी समस्यांचे समाधान आणण्याद्वारे देवाची महान कृत्ये दाखवावी, अशा प्रकारे देवाच्या राज्याची वाढ करावी.
परमेश्वर चिन्हे करण्याची योग्यता मनुष्याला त्याच्या स्वतःच्या कार्यासाठी देत नाही. तो ती योग्यता त्याच्या नावाच्या खातर देतो. शिमोन ने ही वास्तविकता समजली नाही कारण पहिल्या प्रथम तो ख्रिस्ती नव्हता. परंतु, मग फिलीप्प कडे उत्तम परिणाम होता कारण तो प्रभूच्या नांवात आला होता.
स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:13)
जेव्हा शिमोनाने देवाची महानता व सर्वसत्ताधारीपण पाहिले, त्याने सुद्धा विश्वास ठेवला. शिमोन फिलीप्प च्या मागे गेला आणि जी चिन्हे केली जातात होती ती पाहून आश्चर्यचकित झाला. काही लोकांना हे ठाऊक नसते की काय बरोबर आहे, यावाचून की जोपर्यंत ते इतर लोकांना जे योग्य आहे ते करताना पाहत नाहीत. शिमोनाने त्याची फसवणुक तशीच चालू ठेवली असती जर त्याने फिलीप्प ला खरे व स्पष्ट चिन्हे करताना पाहिले नसते.
यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. (प्रेषितांचीं कृत्यें 8:14)
प्रारंभीच्या मंडळी बाबत एक विलक्षण गोष्ट ही शुभवर्तमान प्रचार करण्यामधील त्यांची एकता होती. फिलीप्प ने शोमरोन मध्ये शुभवर्तमान आणले परंतु यरुशलेम येथील प्रेषितांनी पेत्र व योहानास त्यास मदत करण्यास पाठविले. हे केवळ एकतेचे प्रदर्शन करीत नाही परंतु प्रारंभीच्या मंडळीच्या पुढाऱ्यांमध्ये चांगले पुढारीपण दाखविते. फिलीप्प हा डिकन होता ज्यास प्रेषितांनी नियुक्त केले होते, याचा अर्थ मंडळीचे पुढारी म्हणून तो प्रेषितांना जबाबदार होता. प्रेषित अध्याय ६ मध्ये प्रेषितांनी डिकन नियुक्त केले कारण सर्व काही ते स्वतः करू शकत नव्हते; त्यांना सहाय्याची गरज होती.
फिलीप्प ने शोमरोन मध्ये प्रचार केल्यानंतर, त्याने कदाचित जे काही घडले होते त्या परिणामाची माहिती यरुशलेम येथील शिष्यांना पाठविली असेन. पहिल्या प्रथम ते हे दाखविते की फिलीप्प ला उच्च अधिकाऱ्यांप्रति मोठा आदर होता आणि दुसरे हे की प्रेषित लोकांना केवळ प्रचार करण्यास पाठवीत नव्हते; तर त्याचा परिणाम काय होतो त्याच्याविषयी सुद्धा त्यांना विचार होता.
विश्वासणाऱ्यांनी सुद्धा शुभवर्तमानासह पृथ्वीवरील अधिक भाग पूर्ण केला आहे कारण त्यांनी एकते मध्ये कार्य केले. गोष्टी जलद व उत्तम अशा होतात जेव्हा जे सर्वजण त्यामध्ये सहभागी आहेत त्यांचे मन एकच ध्येय ठेवून असतात. प्रारंभीच्या विश्वासणाऱ्यांसाठी, हे काही त्यांचे नांव करावे यासंबंधी नव्हते; हे केवळ शुभवर्तमान प्रचार करावा यासंबंधी होते. म्हणून, येथे फारच थोडा विचार होता की कोणी चिन्हे केली आहेत किंवा अधिक प्रचार केला आहे; जोपर्यंत देवाच्या राज्याची वाढ होत आहे.
जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली.. (प्रेषितांचीं कृत्यें 8:15)
प्रेषित ह्या नवीन विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास आले, की पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा करावा. पवित्र आत्मा हा आपल्या तारणाचा शिक्का आहे (इफिस १:१३). ज्याक्षणी आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, तो (परमेश्वर) त्याचा आत्मा आपल्या मध्ये टाकतो की आपल्याला त्याचे स्वतःचे आहोत असे चिन्हित करावे. हे स्थापित केल्यानंतर, ह्या लोकांवर केलेली प्रार्थना ही अन्य भाषे मध्ये बोलण्याच्या प्रमाणासह पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्या साठी होती.
या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. (प्रेषितांचीं कृत्यें 8:16)
लोकांचा बाप्तिस्मा हा केवळ येशूच्या नांवात केला गेला होता, याचा अर्थ ते अगोदरच तारण पावले होते परंतु पवित्र आत्म्याच्या स्पष्ट प्रमाणाचा अभाव होता.
जरी अन्य भाषे मध्ये बोलणे हे पवित्र आत्मा असण्याचे प्रमाण आहे, हे तरीही शक्य आहे की कोणाला पवित्र आत्मा प्राप्त झाला आहे आणि तो अन्य भाषे मध्ये बोलत नाही. जशी तुम्ही इच्छा करता तसे तो येतो आणि जसे परमेश्वर इच्छा करतो की तो तुम्हांला द्यावा. परंतु मग, तुम्ही हे समजले पाहिजे की आश्वासन हे तुम्हांला सुद्धा उपलब्ध आहे आणि हे की तुम्ही आत्म्याच्या ह्या परिमाणा मध्ये ते प्रगट करू शकावे.
मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. (प्रेषितांचीं कृत्यें 8:17)
सतत, पवित्र आत्म्याने समर्थ करणे व भरणे हे प्राप्त केले जाते जेव्हा व्यक्तीवर हात ठेवले जाते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना ही केली जाते (प्रेषित 9:17, 1 तीमथ्यी 4:14, 2 तीमथ्यी 1:6). हात ठेवण्याद्वारेच्या मार्गाने जी काही विशेष कृपा व दाने देवाने आपल्यासाठी जतन करून ठेवली आहेत ती प्राप्त करण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे..
जेव्हा त्यांनी पवित्र आत्मा प्राप्त केला, आपल्याला ते प्रत्यक्षात ठाऊक नाही की ते कसे ओळखले गेले. हे असे असू शकते की पवित्र आत्म्याची काही दाने ही प्रगट केली गेली असतील. (१ करिंथ १२:७-१०)
18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. 19 शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:18-19)
आणखी एक पुरावा ज्यासाठी प्रार्थना ही केली गेली तो हा अन्य भाषे मध्ये बोलण्याच्या प्रमाणासह पवित्र आत्म्या मध्ये बाप्तिस्मा हा होता, हा त्याचवेळी जेव्हा शिमोनाने परिणाम पाहिला तो भारावून गेला होता. इतका की तीच योग्यता प्राप्त करण्यासाठी तो पैसे देण्यास तयार झाला होता. त्याने प्रार्थनेचे परिणाम पाहिले होते. लोक हे तेच पाहू शकतात जे दृश्य आहे. लोक हे अर्थातच अन्य भाषे मध्ये प्रगट करीत होते आणि त्याने शिमोनाचे लक्ष वेधले होते.
आणखी पुढे, जात, शिमोन, जो जादुगिरी दाखवीत होता, तो हे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पैसे देऊ लागला कारण त्याने यापूर्वी अशी गोष्ट कधीही पाहिलेली नव्हती. तो चेटूक द्वारे चिन्हे करू शकत होता, परंतु, तो निश्चितपणे, लोकांना पवित्र आत्म्या मध्ये बाप्तिस्मा देऊ शकत नव्हता. शिमोनाचा कदाचित हा हेतू होता की त्याच्याकडे असणाऱ्या चेटूक कौशल्यामध्ये याची सुद्धा भर करावी. शिमोनाच्या विनंती मागील हेतू हा चुकीचा होता. पवित्र आत्मा जे देतो ते अविश्वासू लोक देऊ शकत नाही. आत्मा त्यांच्याद्वारे कार्य करतो ज्यांच्यामध्ये तो जगत आहे.
जरी जेव्हा आपण चांगल्या गोष्टी मिळविण्याची इच्छा करतो, आपण याची खातरी केली पाहिजे की त्या इच्छेच्या प्रति आपले हेतू हे चांगले आहेत (याकोब ४:३ वाचा). आपल्या अंत:करणाची इच्छा आपल्याला पापी करू शकते जर आपण त्यास नियंत्रणात ठेवण्यास सावधान नाही. हे आपल्या अंत:करणाच्या विपुलतेमुळे मुख बोलते (लूक ६:४५).
पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास! (प्रेषितांचीं कृत्यें 8:20)
पेत्राने हे ओळखले होते की देवाचे दान हे पैशा द्वारे कधीही विकत घेतले जाऊ शकत नाही. परमेश्वर मनुष्याला आशीर्वाद किंवा वरदान देत नाही कारण मनुष्याने त्यासाठी किंमत भरली आहे. तो त्याची सिद्ध इच्छा व उद्धेशा नुसार असे करतो. देवाची दाने ही विकण्यासाठी नाही. त्याला लाच दिली जाऊ शकत नाही. प्रेषित पेत्राने सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण चित्रित केले आहे की लोकांना कसे प्रत्युत्तर दयावे ज्यांना वाटते की शुभवर्तमान हे फारच सहजसुलभ असे आहे की ते त्यास विकत घेऊ शकतात. त्याने प्रामाणिकपणा व देवाचे भय सुद्धा चित्रित केले आहे. माझा म्हणण्याचा अर्थ, तो पैशाच्या प्रीति द्वारे आकर्षिला गेला असता आणि केवळ त्यास स्वीकारले असते कारण त्यास ठाऊक होते की शिमोनाला ते तरीही प्राप्त होणार नव्हते, अशा प्रकारे शिमोनाला फसवून, आणि तसेच देवाच्या मार्गापासून दूर गेला असता.
शिमोनाने विश्वास ठेवण्याद्वारे देवाचा हानिकारक दृष्टीकोन प्रदर्शित केला होता की तो देवाचे दान पेत्रा कडून विकत घेऊ शकत होता. चांगल्या गोष्टींसाठी काम करण्याचा प्रयत्न हा तुम्हाला सतत आश्चर्यात टाकत असतो जर तुम्ही देवाच्या मान्यतेसाठी पुरेसे केले आहे. देवाला पाहिजे की आम्ही हे जाणावे की त्याने आपल्यासाठी सर्व काही किंमत भरली आहे की आपली सर्व पापे क्षमा केली जावी आणि त्याच्याबरोबर योग्य संबंध असावेत.
या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. (प्रेषितांचीं कृत्यें 8:21)
ह्या वचनात, पेत्र शिमोनाच्या हेतूची पारख करण्यात समर्थ झाला. तो याची पारख करू शकला की शिमोनाला ना ही देवाची ना ही त्याच्या मार्गाची ओळख आहे. राज्याच्या गोष्टींच्या प्रति लोकांचे बोलणे किंवा कृत्य यामागील आत्म्याची पारख करण्याचे सामर्थ्य हे एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे जे प्रत्येक विश्वासणाऱ्यांजवळ असण्याची गरज आहे. दिवस हे वास्तवात वाईट आहेत आणि ह्या वाईट दिवसांत टिकून राहण्याचा एक मार्ग हा योग्य आत्मा व योग्य पारख असणे होय.
22 आपले ह्रदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या सोडून दे. प्रभूला (देवाला) प्रार्थना कर. कदाचित तुइया पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. 23 कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!” (Acts 8:22-23)
पेत्राने शिमोनाचा तिरस्कार केला नाही; त्याचे त्यास बोलणे हे पश्चातापासाठी आवाहन होते. जेव्हा लोक भटकून जातात, विशेषतः लोकांनी जसे वागले आहे त्यापेक्षा लोकांना अधिक ठाऊक नसते, तेव्हा विश्वासू म्हणून आपण काय करावे ते हे नाही की त्यांचा तिरस्कार करावा परंतु त्यांना पश्चाताप करण्याकडे बोलवावे. पेत्राने हे ओळखले की शिमोन हा अपराधांच्या बंधनात अडकला गेला आहे आणि तो त्यास तसेच सोडणार नव्हता की त्याने तसेच त्या अपराधामध्ये राहावे व मरावे, म्हणून त्याने त्यास पश्चाताप करण्याची संधी दिली. परमेश्वर दयाळू आहे, आणि जो कोणी पश्चातापामध्ये त्याच्याकडे वळतो त्या प्रत्येकांस क्षमा करण्यास तो तयार आहे.
शिमोनाला "सामर्थ्य" (प्रेषित ८:१९) पाहिजे होते जे त्याने पाहिले. देवाच्या सामर्थ्याची मागणी करणे किंवा "देवाकडून" कशाचीही मागणी करणे पंरतु देवाची स्वयं मागणी न करणे हा "दुष्टपणा" आहे (प्रेषित ८:२२).
हे येथेच जेथून आपण इंग्रजी शब्द 'सिमोनी" प्राप्त करतो, ज्याचा अर्थ मंडळीचे ऑफिस किंवा हक्क विकत घेणे किंवा विकणे आहे.
शिमोनाने उत्तर दिले, “आपण दोघेही माइयासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माइयावर न येवो!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:24)
शिमोन कडे स्वतःचे समर्थन करण्यासाठी काहीही नव्हते. त्याने स्वीकारले की तो चूक होता आणिज्याची मागणी केली होती त्यासाठी विनंती केली. पश्चातापा मध्ये दोन व्यक्तींचा समावेश असतो; परमेश्वर व पापी. जरी परमेश्वर क्षमा करण्यासतयार असला, पापी व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या पापांचा स्वीकार केला पाहिजे व क्षमा स्वीकारावी. परमेश्वराची क्षमा मनुष्यावर जबरदस्ती केली जात नाही; मनुष्याला त्यासाठी विनंती केली पाहिजे व त्यास स्वीकारावे. शिमोन त्याच्या कृत्यांच्या परिणामामुळे घाबरला होता; कमीत कमी, तो हे समजत होता की तो चूक होता. जेव्हाकेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता आणि कोणीतरी तुम्हाला व्यवस्थित करण्यास बोलतो, तेव्हा तुम्ही चूक आहात हे स्वीकारा व त्यासाठी क्षमा मागा, तोच तर मार्ग आहे की तुम्ही उत्तम व्हावे.
पेत्राने शिमोनाला सांगितले की पश्चातापी अंत:करणाने प्रार्थनेमध्ये जावे, परंतु त्याऐवजी, शिमोनानेपेत्राला विनंती केली की त्याच्यासाठी प्रार्थना करावी; आणिताबडतोब मार्ग निघावा एवढेच काय ते शिमोनाला पाहिजे होते. तोप्रक्रीये मध्ये रुची ठेवण्यास तयार नव्हता.
शिमोनविश्वासू होता काय?
प्रेषित ८:१३ म्हणते, "त्याने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा केला गेला, परंतु पवित्र शास्त्र त्याच्या विश्वासा विषयी काही गुप्त विषय पुन्हा प्रगट करते.
प्रेषित पेत्राने शिमोनाला म्हटले, तुझा"नाश होवो" (प्रेषित ८:२०), की शिमोना मध्ये दुष्टपणा होता (प्रेषित ८:२२), आणि त्यांच्याबरोबर "काहीही भाग किंवा हिस्सा नव्हता (प्रेषित ८:२१).
प्रेषित पेत्राने त्यास हे सुद्धा सांगितले की त्याचे अंत:करण देवाबरोबर योग्य नाही (प्रेषित ८:२१), आणि ते अतिशय कटुतेट व अनीतीच्या बंधनाने विषारी केलेले आहे (प्रेषित ८:२३). अगदी निश्चितपणे हे कोणाचे तरी वर्णन नाही जो पवित्र आत्म्या द्वारे पुन्हा जन्मलेला आहे. कोणीतरी जो "अनीतीच्या" बंधनात आहे, ज्याचा अर्थ "पाप", हा तो कोणीतरी नाही ज्याची पापे येशूच्या रक्ता द्वारे धुऊन शुद्ध केली गेली आहेत. यावरून, आपण निष्कर्ष काढतो कीशिमोन हा विश्वासू नव्हता. इतिहासकार नुसार, शिमोन त्यानंतर लगेचच मंडळीचा विरोधक म्हणून मरण पावला.
नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली. (प्रेषितांचीं कृत्यें 8:25)
पेत्र व योहान जे करण्यासाठी आले होते ते केल्यानंतर, ते यरुशलेमेला परत गेले. आता, हे ज्ञान महत्वाचे आहे; यरुशलेम हे जेथे शुभवर्तमान सुरु झाले. म्हणून, ते प्रारंभीच्या मंडळीला एक मुख्य कार्यालयअसे होते. पेत्र व इतर काही शिष्य यरुशलेम येथे पुढारीपण करीत होते. परंतुविविध ठिकाणी शुभवर्तमान प्रसार करण्यासाठी प्रवास करण्यापासून त्याने त्यांना रोखले नाही, जरी मंडळ्यांना मुख्यालय असतील, परंतु शुभवर्तमानाला नाही. ते कोठूनही सुरु व कोठूनही संपू शकते.
“देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:26)
जरी प्रारंभीच्या विश्वासू लोकांनी शुभवर्तमानास सर्वत्र प्रचार केला, तरीही ते एका विशेष ठिकाणी गेले जसे पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केले. शुभवर्तमान हे पसरले पाहिजे, परंतु देवाला जसे पाहिजे की जेथे पसरावे व कोठून पसरावे. त्यामुळेच आपण देवाच्या मार्गदर्शना साठी संवेदनशील असले पाहिजे, कारणअनेक वेळेला, ज्याप्रकारे देवाला पाहिजे की गोष्टी ह्या व्हाव्यात हे त्याच प्रकारे नाही जे आपल्या मनात असते, आणि म्हणून तो त्याची इच्छा त्याचा पवित्र आत्मा किंवा त्याच्या देवदूता द्वारे आपल्याला कळवितो. देवदुतांकडून सरळ संदेश हे फार क्वचित आहेत परंतु आत्म्याची आंतरिक साक्ष ही देवाच्या इच्छेकडे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करते. त्यामुळेचआपल्याला देवाचा आत्मा आहे; की देवाचे मन आपल्याला प्रगट करावे. कोणीही मनुष्याच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही केवळ मनुष्याचा आत्मा. (१ करिंथ. २:११)
पवित्र शास्त्र आपल्याला प्रगट करते कीव्यक्तीलातारणाचा संदेश प्राप्त करून देण्यात देवदूत गुप्त भूमिका पार पाडतात.
मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता. (प्रेषितांचीं कृत्यें 8:27-28)
फिलीप्प ने केवळ सुचना प्राप्त केली नाही; त्याने ती पाळली. देवाची इच्छा जाणणे ही स्वतःहून परिणाम निर्माण करू शकत नाही केवळ त्याच्या इच्छेवर आपण कार्य केल्यानेच ते होते. जर फिलीप्प ने केवळ देवाचे ऐकले असते आणि ते पाळले नसते. देवाचा उद्देश त्यावेळी प्राप्त केला गेला नसता. देवाच्या योजनेसबिघडविले जाऊ शकते जर मनुष्य त्याचे मार्ग पाळण्यास नकार देतात. देवाची इच्छा त्यावेळी फिलीप्प साठीहबशी षंढ ला भेटावे ही होती; त्याच्यापैकी इतर कोणतेही हे देवाच्या योजनेच्या विरोधात झाले असते.
देवाच्या दूताने जेव्हा फिलीप्प ला त्या मार्गावर जाण्यास सांगितले, त्याने त्यास विशेषपणे हे सांगितले नाही की तो कोणाला भेटणार आहे किंवा तो काय करणार आहे; सुचना ही केवळ जाणे ही होती. कधी कधी आपण देवाची सुचना पूर्णपणे समजू शकत नाही, त्याचा अर्थ केवळ ते पाळणेआहे. आज्ञा पाळण्याअगोदर ते समजण्यासाठी वाट पाहणे हे अविश्वास व अवज्ञेचे कृत्य आहे.
कैंडेस कोण होता?
"कैंडेस" व्यक्तीचे नांव नाही परंतु नुबीयन राजाच्या आई ला दिलेले शीर्षक आहे, मिसरी शासक साठी"फारो" सारखे नाही. नुबिया(प्राचीन इथियोपिया), राष्ट्राचे व्यवस्थापन करण्याचे कर्तव्य हे राजाच्या आईला सोपविले जात असत, कारण राजा साठी ते फारच कमी प्रतिष्ठेचे कार्य असे समजले जात असे, ज्यास सूर्याचा पुत्र असे समजले जात होते.
पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:29)
फिलीप्प ने देवाचीसुचना ऐकली व त्या मार्गावर गेला, त्यानेह्या कामावर आत्म्याला बाजूला ठेवले नाही. तो काय करणार होता हे न समजता तो गेला; आणिही सुचना पूर्णपणे पाळण्यासाठी, त्याला आत्म्या द्वारे सतत मार्गदर्शन घेण्याची गरज होती. परमेश्वर त्याच्या सर्व योजना आपल्याला प्रगट करीत नाही कारण त्यास पाहिजे असते की मदतीसाठी आपण त्याच्याकडे यावे. कदाचित, जर देवाने त्यास जे सर्वकाही करण्याची गरज होती ते सर्व सांगितले असते तर, तो स्वतःमध्येचपूर्णपणे व्यस्त राहीला असता. परंतु मग, आत्म्याच्या मार्गदर्शनाशी संवेदनशील न राहता त्याचे तेथे जाणे हे मूर्खपणाचे झाले असते; पुढे काय पाऊल उचलावे याबाबतीत तो अंधारात राहिला असता. आपण मोठे चित्र पाहण्यात समर्थ होऊ शकत नसलो, परंतु जर आपण परिश्रमपूर्वक देवाच्या मागे चाललो, तर आपण मोठया चित्राकडे निश्चितपणे पोहचू.
१ राजे १८:४६ मध्ये, संदेष्टाएलीयाने अहाब च्या रथाला मागे टाकले कारण देवाचा हात त्याच्यावर होता. येथे ह्या वचनात सुद्धा, फिलीप्पप्रभूच्या आत्म्याच्या कारणामुळे षंढाच्या रथाला मागे टाकू शकला. तोच आत्मा ज्याने फिलीप्प ला रथाला मागे टाकण्यास साहाय्य केले तो आज जे रथावर आहेत त्यांना मागे टाकण्यास तुम्हाला साहाय्य करेल.
मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?” (प्रेषितांचीं कृत्यें 8:30)
यहूदी(आजपर्यंत सुद्धा) लोकांमध्ये वचन मोठयाने वाचण्याची प्रथा आहे, जरी जेव्हा ते एकटे आहेत. हे अशा प्रकारे फिलीप्प ऐकू शकला की षंढ काय वाचत होता.
तुम्ही काय वाचत आहात ते तुम्ही समजता काय? हे आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या मोठयागरजे विषयी सांगते. येथे अनेक आहेत जे बायबल वाचतात परंतु ते समजत नाहीत. बायबलप्रशिक्षणाची इतकी गरज आहे. ह्याच ठिकाणी बायबल भाष्यग्रंथ काही अडचण पूर्ण करतात.
फिलीप्प च्या प्रतिक्रीये विषयी विचार करा; त्याला एका मनुष्याला भेटण्यास सांगितले आणि तो त्या मनुष्याबरोबर काय करणार आहे हे न जाणता तो तेथे पळत गेला. हाच कायतो त्याचा प्रत्यक्ष अर्थ आहे कीदेवाच्या सेवे साठी पूर्णपणे विकले गेले आहोत. तो षंढा ला भेटला जो पवित्र शास्त्र, यशयाचे पुस्तक वाचत होता. फिलीप्प केवळ त्याच्याकडे हे सांगण्यासाठी गेला नाही की त्यास देवा द्वारे पाठविले गेलेले आहे आणि मग कदाचित त्यास शुभवर्तमान सांगण्यास सुरुवात केली. तो ह्या मनुष्याला भेटला जो देवाचे वचन वाचत होता आणि त्याचा फायदा घेतला. निश्चितपणे, षंढा ला ही गरज होती कीतो जे वाचत होता ते समजण्यास त्यास कोणीतरी साहाय्य करावे आणि फिलीप्प हा देवाच्या उपयोगा साठी उपलब्ध होता कीहा उद्देश पूर्ण करावा.
“ तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. (प्रेषितांचीं कृत्यें 8:31)
हे पवित्रशास्त्र वाचणे परिवर्तन आणू शकत नाही केवळ जोपर्यंत ते वचन समजत नाही. जर फिलीप्प ने त्यास हे समजण्यास साहाय्य केले नसते, तर तेथे परिवर्तन हे झाले नसते. षंढाने फिलीप्प ला त्याच्याबरोबर बसू दिले कारण फिलीप्प ने तो जे करत होता त्याच्याविषयी काळजी दाखविली. म्हणून जेव्हा तुम्हाला अविश्वासणाऱ्यास जिंकावे असे वाटते; त्यांच्या पापांची त्यांना आठवण करून देण्यात घाई करू नका; जर तुम्ही लक्ष देऊन ऐकले, पवित्र आत्मा तुमच्या मनाशी बोलेल की विविध वेळी विविध लोकांना शुभवर्तमान कसे सादर करावे.
आज सुद्धा, आपल्या भोवती शेकडो व्यक्ति हे शांतपणे तोच प्रश्न विचारत आहेत: "मी हे कसे समजू शकतो, जोपर्यंत कोणी मला साहाय्य करीत नाही? येथे लोक आहेत जे सत्य शिकण्यासाठी प्रामाणिक रुची ठेवतात.
"तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा: 'त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणाऱ्यापुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही; त्याच्यालीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही; त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.' (प्रेषित ८:३२-३३)
षंढ यशयाचे पुस्तक वाचत होता (यशया ५३:७-८), जेथे येशूच्या मरणा विषयी भविष्यवाणी आहे. तो उतारा हा अधिक स्पष्ट नाही, म्हणून तेथे स्पष्टीकरणाची गरज होती.
मानवा मध्ये एक अद्भुत गुण जे आहे ते समजून घेण्याची तहान आहे. मानवाला अनेक गोष्टी विषयी समजून घेणे आवडते; जर तुम्ही मनुष्याला सांगितले की बसू नका, तर तुम्ही असे का बोलला हे त्यास जाणावयाचे असेल. त्यामुळेच, काही क्षणी, प्रत्येकालायोग्य मार्गदर्शनाची गरज लागते, नाहीतरसमजून घेण्याची आपली तहान आपल्याला कदाचित चुकीच्या गोष्टीकडे नेईल. हेच, प्रत्यक्षात, जे चुकीचे सिद्धांत, चुकीची समज आणते. प्रत्येक अविश्वासू जो तुमच्या भोवती आहे त्यांच्या अंत:करणात प्रश्न आहेत, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्यात तुम्ही सावधान नसला, तर तुम्ही कदाचित एका आत्म्याला वाचविण्याची संधी गमावू शकता.
तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. (प्रेषितांचीं कृत्यें 8:34-35)
आत्म्याच्या मार्गदर्शना द्वारे, फिलीप्पला जे सर्व काही सांगावयाचे होते त्याविषयीषंढा ला उत्सुक व लक्ष देण्याकडे नेले. फिलीप्पपवित्र शास्त्राच्या त्या वचनाला स्पष्ट करण्यास समर्थ झाला कारण त्यास त्याचे पूर्व-ज्ञान होते. जे आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण समर्थन किंवा त्याविषयी बोलू शकत नाही. विश्वासणारे म्हणून, आपण नेहमीच तयार असले पाहिजे म्हणजेपरिस्थिती आपल्याला तयार नसताना धरणार नाही. जर फिलीप्प पवित्र शास्त्राच्या बाबतीत जाणकारविश्वासू नसता तर षंढा लादेण्यासाठीत्याच्याकडे काहीही स्पष्टीकरण नसते.
प्रेषित पौल त्याचा विद्यार्थी तीमथ्य लामार्गदर्शन करीत त्यास हे म्हणत लिहिले, "वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा." (२ तीमथ्य ४:२)
प्रेषित पेत्राने सुद्धा हे बोलत लिहिले, "ख्रिस्ताला'प्रभु' म्हणून आपल्या अंत:करणात 'पवित्र माना' [आणि त्यास स्वीकार करा]; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने दया.
ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” (प्रेषितांचीं कृत्यें 8:36)
प्रारंभीच्या मंडळीने पाण्याच्या बाप्तिस्म्या वर इतका विश्वास ठेवला होता. बाप्तिस्मा हा जे काही आत मध्ये घडते त्याचे शारीरिक सादर करणे होय. हे प्रमाणित आहे की फिलीप्प च्या षंढा बरोबरील चर्चे दरम्यान कोठेतरी त्याने पाण्याचा बाप्तिस्मा हा विषय सांगितला होता. फिलीप्प ने कदाचित हे स्पष्ट केले असेन की प्रभु येशूने स्वतः कसे याची आज्ञा दिली आहे की ते जे त्याच्यामध्ये विश्वास ठेवतात त्यांनी त्यांचा विश्वास पाण्याच्या बाप्तिस्म्या द्वारे प्रदर्शित केला पाहिजे.
पवित्र शास्त्राच्या फिलीप्प च्या स्पष्टीकरणा नंतर, षंढाला विश्वास झाला व त्याने बाप्तिस्मा घेण्याविषयी म्हटले. जेव्हा आपण संदेश देतो आपणपरिणामाची अपेक्षा केली पाहिजे आणि परिणामासाठी तयारी सुद्धा केली पाहिजे. आपल्याला यांत्रिक संदेश देण्याचीइतकी सवय झालेली असू शकते कीजो परिणाम कदाचित पुढे येणार असतोत्याच्यासाठीतयार राहण्यास आपण विसरतो. साक्ष देणे हे प्रभावी होऊ शकते जर आपण त्याच्या परिणामा साठी तयार राहतो.
षंढा ने पाणी पाहून, विचारलेकी तो बाप्तिस्मा घेऊ शकतो काय. ते वाळवंटाच्या मध्यात आहेत याचा विचार करून, पाण्याचे तळे मिळणे हे खगोलशास्त्राच्या दृष्टीने फारच क्वचित असे होते; हे केवळ परमेश्वर संधी पुरवीत आहे असे असू शकते. षंढ ह्या वास्तविकतेला ओळखून, बाप्तिस्मा दयावा म्हणून विचारतो.
स्टेफन, प्रारंभीच्या मंडळीचा अगदी सुरुवातीचा एक डिकन, ज्यास नुकतेच दगडमार करून ठार केले होते, आणि शौल हा त्याविषयी फार आनंदी होता. त्यावेळी यरुशलेम मध्ये, मंडळी गंभीर छळास तोंड देत होती, ज्यामुळे विश्वासणाऱ्यांना संरक्षणाच्या शोधात विविध ठिकाणी जावे लागले.
जगाच्या पद्धती मध्ये, ख्रिस्ती आचरण हे अनोळखी होते. आणि म्हणून, हिंसा हे सर्वामधून एक माध्यम जे जगाच्या लोकांनी शुभवर्तमान पसरविण्यापासून विश्वासणाऱ्यांना रोखण्यासाठी वापरले. प्रारंभी मंडळीने काय चूक केली की छळ व मृत्यूला सुद्धा पात्र झाले होते? जे सर्व काही त्यांनी केले ते शुभवर्तमान प्रसार केला, आशाहीन लोकांना आशा दिली व घरोघरी भाकर मोडली. त्यांचा छळ करणे हे योग्य होते काय? एका ग्रहावर संघर्षा वीणा दोन पद्धती राहू शकत नाहीत. धार्मिक आचरण व ख्रिस्ती जीवनशैली एकत्र राहू चालू शकत नाही. हे स्पष्ट करते की प्रारंभीच्या मंडळीला धार्मिक पुढाऱ्यांद्वारे छळळे गेले
ते त्या संपूर्ण भागात पसरले गेले होते:
प्रेषित १:८ मध्ये, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणे सूचना दिली होती की यरुशलेमेच्याही बाहेर शुभवर्तमान पसरावे. त्यांना शुभवर्तमान, यहूदा, शोमरोन, व जगाच्या शेवटा पर्यंत घेऊन जावयाचे होते. परंतु त्याक्षणा पर्यंत, येशूचे शिष्य यरुशलेमेंतच राहण्यात समाधानी होते.
आता ख्रिस्ती लोकांवर काहीतरी करण्यास दबाव आणला गेला जे करण्यास ते बिचकत होते-येशूचे शुभवर्तमान आसपासच्या भागात पसरावे. कधीकधी आपल्या सर्वाना आपल्या आरामाच्या क्षेत्रातून बाहेर निघावे लागते जेणेकरून जे सर्व करण्यासाठी आपल्याला बोलाविले गेले आहे ते आपण करू शकावे.
२ करिंथ ४:६ म्हणते: “अंधारातून परमेश्वराने प्रकाशास घडविले”, सर्वात वाईटातून उत्तम ते घडविण्यात परमेश्वर विशेष असा आहे. परमेश्वर त्याच्या लोकांचा छळ व त्रासाचा उपयोग करतो की ख्रिस्ताचे सत्य पसरावे व जगाला आशीर्वादित करावे.
आतापर्यंत, प्रेषितांच्या पुस्तकात, सर्व सेवाकार्य हे यरुशलेमेतच घडले आहे. यहूदा व शोमरोन मधून कोणीही बाहेर गेलेला नाही.
छळाच्या ह्या मिशनरी उद्देशास निश्चित करण्यासाठी, प्रेषित ११:१९ कडे पाहा, “स्तेफनावरून उद्भवलेल्या संकटामुळे जे पांगले होते ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया इथपर्यंत यहूद्यांस मात्र देवाचे वचन सांगत असत.” परंतु अंत्युखिया मध्ये काही हेल्लेणी सुद्धा बोलत होते. दुसऱ्या शब्दात, छळाने मंडळीला केवळ यहूदा व शोमरोन (प्रेषित १:८) येथेच नेले नाही परंतु परराष्ट्रीयांपर्यंत नेले (प्रेषित ११:१९).
“काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला” (प्रेषितांचीं कृत्यें 8:2)
स्तेफनाच्या मृत्युनंतर, विश्वासणाऱ्यांनी त्यास पुरले व त्याच्या मृत्यूवर शोक केला. बारा शिष्यांसारखे स्तेफन हा नेहमी येशू बरोबर नव्हता किंवा केवळ असे म्हणा की प्रेषित ६ पर्यंत बायबल त्याच्या नांवाचा उल्लेख करीत नाही, जेथे डिकन ची निवड केली गेली की पंक्तीसेवा करावी.
स्तेफन हा “विश्वास व पवित्र आत्म्याने भरलेला” असे वर्णन केले आहे. जेव्हा तो व काही धार्मिक मनुष्यांमध्ये काही वाद उत्पन्न झाला; ‘तेव्हा तो जे ज्ञान व ज्या आत्म्याने बोलला त्याचा ते प्रतिकार करू शकले नाही” (प्रेषित ६:१०). त्याचा परिणाम म्हणून, त्यांनी देवनिंदा केली म्हणून त्याच्यावर आरोप ठेवत त्यास परिषदे कडे नेले. परंतु मग, प्रमुख याजकापुढे सुद्धा, स्टेफन तरीही शुभवर्तमानाचे समर्थन करीत होता. जेव्हा तो बोलत होता, तेव्हा त्याचे भाषण त्यांच्या “अंत:करणास झोंबले”.
समर्थन करण्यास तुम्हांला धैर्याचा जो अभाव आहे त्यामध्ये विश्वास ठेवणे हे संपणार नाही जेव्हा तुम्हांला त्याचे समर्थन करण्यासाठी बोलाविले गेले आहे. स्तेफन कडे तरीही धैर्य होते की त्याच्या विश्वासाचे समर्थन करावे जरी तो मृत्यूला तोंड देत होता. स्तेफन साठी; ख्रिस्ती धर्म हा आचरणाच्याही पलीकडे होता; त्यासाठी मरणे हे फारच योग्य होते. तुमच्यासाठी सुद्धा तसेच आहे काय? तुम्ही जो विश्वास ठेवण्याचा हक्क दाखविता त्यासाठी तुम्ही मरण पत्करू शकता काय?
ह्या वचना मध्ये आणखी एक गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे ती वास्तविकता आहे की “भक्तिमान पुरुषांनी” स्तेफनास पुरले आणि “त्याच्यासाठी अत्यंत शोक केला”. म्हणून तुमचे जीवन विश्वासूपणा व प्रामाणीकपणा मध्ये जगा, केवळ यासाठी नाही की लोकांनी तुमच्या साठी सुद्धा तुम्ही मरण पावल्या नंतर शोक करावा, परंतु यासाठी की तुमच्या जीवनाने सुद्धा शुभवर्तमान घोषित करावे.
शौल अर्थातच स्तेफनास मारणाऱ्यांची प्रशंसा करीत होता, मंडळीचा छळ करण्यात त्याचे कर्तव्य करीत होता व विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकीत होता. शौल हा यहूदी होता, जो देवाचे अस्तित्व व त्याच्या मशीहाच्या येण्यामध्ये विश्वास ठेवीत होता. त्याचा गुरु गमलियेल हा परुशी लोकांमधील एक वडील होता.
तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरुष यांना धरुन खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.. (प्रेषितांचीं कृत्यें 8:3-4)
शौल अर्थातच स्तेफनास मारणाऱ्यांची प्रशंसा करीत होता, मंडळीचा छळ करण्यात त्याचे कर्तव्य करीत होता व विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकीत होता. शौल हा यहूदी होता, जो देवाचे अस्तित्व व त्याच्या मशीहाच्या येण्यामध्ये विश्वास ठेवीत होता. त्याचा गुरु गमलियेल हा परुशी लोकांमधील एक वडील होता.
शौलाने विश्वासणाऱ्यांचा छळ यासाठी केला नाही की तो दुष्ट होता, त्याने तसे प्रामुख्याने केले कारण देवा साठी तो खूपच आवेशी होता; देवा साठी चुकीचा दृष्टीकोन असलेल्या आवेशाचा परिणाम छळा मध्ये झाला. प्रेषित २२:३ मधील त्याच्या बोलण्यात, तो उल्लेख करतो की “तो देवा प्रति आवेशी” होता. म्हणून, शौल साठी, छळ हा केवळ नियमशास्त्रा विरुद्ध वागणाऱ्यांना शिक्षा देण्याचा मार्ग होता.
ख्रिस्ती लोकांचा छळ करणे ही समस्या नव्हती; समस्या ही शौलाचा विश्वास हा चुकीचा होता. हा तरुण पुरुष केवळ ज्यावर तो विश्वास ठेवत होता त्याविषयी आवेशी होता, आणि त्याने त्याच्या आवेशात ते कार्य केले होते. कदाचित जर हे विश्वास ठेवणे योग्य होते, तर मग त्याचे तसे करणे हे सुद्धा योग्य ठरले असते. ज्यामध्ये आपण विश्वास ठेवतो ते जे आपण करतो त्यावर नियंत्रण करते. योग्य कार्य करण्यासाठी, आपली विश्वास पद्धती ही योग्य असली पाहिजे; नाहीतर, तुम्ही तुमची शक्ती सर्व चुकीच्या गोष्टी पूर्ण करण्यात खर्च कराल.
ते जे पांगले होते त्यांनी ते जेथे गेले तेथे शुभवर्तमान घोषित केले.
अंतिम परिणाम देवाच्या गौरवासाठी निघाला; छळ फक्त सुवार्तेचा संदेश देण्यासाठी केला गेला.
साक्ष देणे हे स्थान-आधारित नाही, ते कुठेही आणि सर्वत्र असले पाहिजे.
“फिलिप्प [a] शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. 6 फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:5-6)
फिलिप्प, स्तेफना प्रमाणे, एक डिकन होता ज्यास व्यवहारिक मार्गात मंडळीची सेवा करण्यासाठी निवडले होते जेव्हा हेल्लेणी विधवा संबंधी वादविवाद उत्पन्न झाला होता (प्रेषित ६:५). छळाच्या या समया दरम्यान फिलिप्प शोमरोन ला गेला.
तो जे काही बोलला व चिन्हे जी त्याने केली त्याद्वारे त्याने जमावाला आकर्षित केले होते. यरुशलेम मधील मंडळी ही गोंधळात होती त्याचवेळी ख्रिस्ताचे शुभवर्तमान लोकांच्या अंत:करणात कार्य करीत होते.
एका गोष्टीचे आश्वासन येशूने त्याच्या अनुयायांना तो जाण्या अगोदर दिले ते चिन्हे व अद्भुते करण्याची योग्यता हे होते. त्याने त्यांना विनंती केली की शुभवर्तमान प्रचार करावा परंतु सामर्थ्याच्या प्रदर्शना शिवाय नाही. म्हणून, शुभवर्तमान प्रचार करताना, आत्म्याच्या वरदानास प्रगट करण्याची तुम्ही सुद्धा इच्छा ठेवली पाहिजे; ते आपल्या साक्षीला अधिक स्पष्ट व व्यवहारिक करते.
दु:खाने म्हणावे लागते, की आज अनेक जण केवळ देवाचे वचन प्रचार करण्यातच समाधानी आहेत, परंतु आत्म्याच्या अलौकिक वरदानाची काहीही अपेक्षा नाही की जे वचन प्रचार केले आहे ते निश्चित करावे
अशा प्रकारचे वचन-केवळ सेवाकार्य हे पौला साठी फारच निराळे होते, ज्याने लिहिले: “कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हांस कळविण्यात आली; .......” (१ थेस्सलनी १:५). पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण हे प्रभावी सेवाकार्या साठी अत्यंत आवश्यक आहे जसे येशूचा तो हेतू होता.
त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले (प्रेषितांचीं कृत्यें 8:7-8)
वचन ७ मध्ये, फिलीप्प ने विविध चिन्हे केलेली आपण पाहतो. आता त्याने काहीतरी असामान्य असे करण्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात तो समर्थ झाला होता. आपण केवळ काय बोलतो त्यापेक्षा आपण काय करतो याच्याही पलीकडे शुभवर्तमान हे गेले पाहिजे. आजारी मनुष्यास हे म्हणणे की येशू त्यास बरे करू शकतो हे केवळ पुरेसे नाही यावाचून की तो स्वतः स्वास्थ्य प्राप्त करीत नाही. चिन्हे ज्याचें आश्वासन येशूने त्याच्या शिष्यांना दिले हे केवळ त्यांच्या साठीच नव्हते, जो कोणी विश्वास ठेवेल त्यांच्यासाठी ते होते. परमेश्वर त्याचे वचन चिन्हे व अद्भुते द्वारा निश्चित करतो जर तुम्ही खरेच विश्वास ठेवता. प्रत्यक्षात, साक्ष देणे हे फारच सोपे होईल जर ते सामर्थ्याच्या प्रदर्शनासह असेल.
यात काही शंका नाही, की विपुल फळाचे एक कारण हे की येशूने शोमरोन येथे त्याच्या सेवाकार्या दरम्यान बी पेरले होते (प्रेषित ४:१-२६). फिलीप्प हा आता, त्याच्या परिश्रमाचे फळ भोगत होता..
9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. 10 अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ति असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:9-10)
तुम्ही पाहा की लोकांना चिन्हे व अद्भुते द्वारा कसे जिंकले जाते, फसविले जाण्याच्या क्षणापर्यंत. शिमोन ने गर्व केला की तो एक महान मनुष्य होता कारण लोकांसमोर तो जी जादू दाखवीत होता. तो लोकांना फसवीत होता, आणि तरीही त्याच्या फसविण्यामध्ये गर्व करीत होता. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे हे फारच चुकीचे आहे. वास्तविकता ही की कोणाला काहीतरी फारच गरज असते याचा अर्थ हा नाही की त्या व्यक्तीला फसविण्यासाठी तुम्हांला अधिकार आहे. लोकांना चमत्कार पाहिजे होता, आणि शिमोन ते चेटूक द्वारे करीत होता. फसविणे हा सैतानाचा गुण आहे आणि विश्वासणाऱ्यांमध्ये ते ऐकले सुद्धा नाही गेले पाहिजे.
त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. (प्रेषितांचीं कृत्यें 8:11)
शिमोन लोकांना सहज फसविण्यात समर्थ होता कारण तो जे करीत होता त्यामध्ये ते रुची घेत होते. अर्थातच, शोमरोन येथील लोक अज्ञानी व निर्बुद्ध होते. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला आज्ञा देते, “प्रत्येक आत्म्यांचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासुन आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्ट्ये जगात उठले आहेत” (१ योहान ४:१).
सैतानाकडे सामर्थ्य आहे की चिन्हे सुद्धा करावीत. “आणि मग ‘तो अधर्मी’ पुरुष प्रकट होईल, ते सैतानाचे कार्य असेल. तो मोठ्या सामर्थ्याने येईल व सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते करील.” (२ थेस्सलनी २:९) आपल्याला बुद्धिमान असले पाहिजे..
परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या.(प्रेषितांचीं कृत्यें 8:12)
फिलीप्प आल्यानंतर लोकांनी खरे चिन्ह पाहिले. फिलीप्प ने जे केले व शिमोन जे केले त्यामध्ये आता प्रत्यक्षात काय फरक होता? माझा म्हणण्याचा अर्थ, दोघांनी चिन्हे केली, परंतु एकाचा परिणाम उत्सुकते मध्ये झाला व दुसऱ्याचा पश्चाताप मध्ये. खरा चमत्कार जाणण्याचा एक मार्ग हा की त्यात पश्चाताप होतो. लोक काहीतरी खरे पाहू शकणार नाही, आणि त्याच्या मागे जाणार नाहीत.
जेव्हा प्रभू येशू त्याची पृथ्वीवरील सेवा करीत होता, ज्याप्रत्येक वेळी त्याने चिन्हे केली, लोक केवळ उत्साहाने भरले नाहीत; तर त्याने त्यांच्या अंत:करणाला स्पर्श केला व पश्चातापासाठी आक्रोश केला. अशा प्रकारे, आत्म्याचे कार्य हे मनुष्याला गर्वाने स्वतःला भरण्यासाठी नाही; तर त्याने मानवी समस्यांचे समाधान आणण्याद्वारे देवाची महान कृत्ये दाखवावी, अशा प्रकारे देवाच्या राज्याची वाढ करावी.
परमेश्वर चिन्हे करण्याची योग्यता मनुष्याला त्याच्या स्वतःच्या कार्यासाठी देत नाही. तो ती योग्यता त्याच्या नावाच्या खातर देतो. शिमोन ने ही वास्तविकता समजली नाही कारण पहिल्या प्रथम तो ख्रिस्ती नव्हता. परंतु, मग फिलीप्प कडे उत्तम परिणाम होता कारण तो प्रभूच्या नांवात आला होता.
स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:13)
जेव्हा शिमोनाने देवाची महानता व सर्वसत्ताधारीपण पाहिले, त्याने सुद्धा विश्वास ठेवला. शिमोन फिलीप्प च्या मागे गेला आणि जी चिन्हे केली जातात होती ती पाहून आश्चर्यचकित झाला. काही लोकांना हे ठाऊक नसते की काय बरोबर आहे, यावाचून की जोपर्यंत ते इतर लोकांना जे योग्य आहे ते करताना पाहत नाहीत. शिमोनाने त्याची फसवणुक तशीच चालू ठेवली असती जर त्याने फिलीप्प ला खरे व स्पष्ट चिन्हे करताना पाहिले नसते.
यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. (प्रेषितांचीं कृत्यें 8:14)
प्रारंभीच्या मंडळी बाबत एक विलक्षण गोष्ट ही शुभवर्तमान प्रचार करण्यामधील त्यांची एकता होती. फिलीप्प ने शोमरोन मध्ये शुभवर्तमान आणले परंतु यरुशलेम येथील प्रेषितांनी पेत्र व योहानास त्यास मदत करण्यास पाठविले. हे केवळ एकतेचे प्रदर्शन करीत नाही परंतु प्रारंभीच्या मंडळीच्या पुढाऱ्यांमध्ये चांगले पुढारीपण दाखविते. फिलीप्प हा डिकन होता ज्यास प्रेषितांनी नियुक्त केले होते, याचा अर्थ मंडळीचे पुढारी म्हणून तो प्रेषितांना जबाबदार होता. प्रेषित अध्याय ६ मध्ये प्रेषितांनी डिकन नियुक्त केले कारण सर्व काही ते स्वतः करू शकत नव्हते; त्यांना सहाय्याची गरज होती.
फिलीप्प ने शोमरोन मध्ये प्रचार केल्यानंतर, त्याने कदाचित जे काही घडले होते त्या परिणामाची माहिती यरुशलेम येथील शिष्यांना पाठविली असेन. पहिल्या प्रथम ते हे दाखविते की फिलीप्प ला उच्च अधिकाऱ्यांप्रति मोठा आदर होता आणि दुसरे हे की प्रेषित लोकांना केवळ प्रचार करण्यास पाठवीत नव्हते; तर त्याचा परिणाम काय होतो त्याच्याविषयी सुद्धा त्यांना विचार होता.
विश्वासणाऱ्यांनी सुद्धा शुभवर्तमानासह पृथ्वीवरील अधिक भाग पूर्ण केला आहे कारण त्यांनी एकते मध्ये कार्य केले. गोष्टी जलद व उत्तम अशा होतात जेव्हा जे सर्वजण त्यामध्ये सहभागी आहेत त्यांचे मन एकच ध्येय ठेवून असतात. प्रारंभीच्या विश्वासणाऱ्यांसाठी, हे काही त्यांचे नांव करावे यासंबंधी नव्हते; हे केवळ शुभवर्तमान प्रचार करावा यासंबंधी होते. म्हणून, येथे फारच थोडा विचार होता की कोणी चिन्हे केली आहेत किंवा अधिक प्रचार केला आहे; जोपर्यंत देवाच्या राज्याची वाढ होत आहे.
जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली.. (प्रेषितांचीं कृत्यें 8:15)
प्रेषित ह्या नवीन विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास आले, की पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा करावा. पवित्र आत्मा हा आपल्या तारणाचा शिक्का आहे (इफिस १:१३). ज्याक्षणी आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, तो (परमेश्वर) त्याचा आत्मा आपल्या मध्ये टाकतो की आपल्याला त्याचे स्वतःचे आहोत असे चिन्हित करावे. हे स्थापित केल्यानंतर, ह्या लोकांवर केलेली प्रार्थना ही अन्य भाषे मध्ये बोलण्याच्या प्रमाणासह पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्या साठी होती.
या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. (प्रेषितांचीं कृत्यें 8:16)
लोकांचा बाप्तिस्मा हा केवळ येशूच्या नांवात केला गेला होता, याचा अर्थ ते अगोदरच तारण पावले होते परंतु पवित्र आत्म्याच्या स्पष्ट प्रमाणाचा अभाव होता.
जरी अन्य भाषे मध्ये बोलणे हे पवित्र आत्मा असण्याचे प्रमाण आहे, हे तरीही शक्य आहे की कोणाला पवित्र आत्मा प्राप्त झाला आहे आणि तो अन्य भाषे मध्ये बोलत नाही. जशी तुम्ही इच्छा करता तसे तो येतो आणि जसे परमेश्वर इच्छा करतो की तो तुम्हांला द्यावा. परंतु मग, तुम्ही हे समजले पाहिजे की आश्वासन हे तुम्हांला सुद्धा उपलब्ध आहे आणि हे की तुम्ही आत्म्याच्या ह्या परिमाणा मध्ये ते प्रगट करू शकावे.
मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. (प्रेषितांचीं कृत्यें 8:17)
सतत, पवित्र आत्म्याने समर्थ करणे व भरणे हे प्राप्त केले जाते जेव्हा व्यक्तीवर हात ठेवले जाते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना ही केली जाते (प्रेषित 9:17, 1 तीमथ्यी 4:14, 2 तीमथ्यी 1:6). हात ठेवण्याद्वारेच्या मार्गाने जी काही विशेष कृपा व दाने देवाने आपल्यासाठी जतन करून ठेवली आहेत ती प्राप्त करण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे..
जेव्हा त्यांनी पवित्र आत्मा प्राप्त केला, आपल्याला ते प्रत्यक्षात ठाऊक नाही की ते कसे ओळखले गेले. हे असे असू शकते की पवित्र आत्म्याची काही दाने ही प्रगट केली गेली असतील. (१ करिंथ १२:७-१०)
18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. 19 शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:18-19)
आणखी एक पुरावा ज्यासाठी प्रार्थना ही केली गेली तो हा अन्य भाषे मध्ये बोलण्याच्या प्रमाणासह पवित्र आत्म्या मध्ये बाप्तिस्मा हा होता, हा त्याचवेळी जेव्हा शिमोनाने परिणाम पाहिला तो भारावून गेला होता. इतका की तीच योग्यता प्राप्त करण्यासाठी तो पैसे देण्यास तयार झाला होता. त्याने प्रार्थनेचे परिणाम पाहिले होते. लोक हे तेच पाहू शकतात जे दृश्य आहे. लोक हे अर्थातच अन्य भाषे मध्ये प्रगट करीत होते आणि त्याने शिमोनाचे लक्ष वेधले होते.
आणखी पुढे, जात, शिमोन, जो जादुगिरी दाखवीत होता, तो हे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पैसे देऊ लागला कारण त्याने यापूर्वी अशी गोष्ट कधीही पाहिलेली नव्हती. तो चेटूक द्वारे चिन्हे करू शकत होता, परंतु, तो निश्चितपणे, लोकांना पवित्र आत्म्या मध्ये बाप्तिस्मा देऊ शकत नव्हता. शिमोनाचा कदाचित हा हेतू होता की त्याच्याकडे असणाऱ्या चेटूक कौशल्यामध्ये याची सुद्धा भर करावी. शिमोनाच्या विनंती मागील हेतू हा चुकीचा होता. पवित्र आत्मा जे देतो ते अविश्वासू लोक देऊ शकत नाही. आत्मा त्यांच्याद्वारे कार्य करतो ज्यांच्यामध्ये तो जगत आहे.
जरी जेव्हा आपण चांगल्या गोष्टी मिळविण्याची इच्छा करतो, आपण याची खातरी केली पाहिजे की त्या इच्छेच्या प्रति आपले हेतू हे चांगले आहेत (याकोब ४:३ वाचा). आपल्या अंत:करणाची इच्छा आपल्याला पापी करू शकते जर आपण त्यास नियंत्रणात ठेवण्यास सावधान नाही. हे आपल्या अंत:करणाच्या विपुलतेमुळे मुख बोलते (लूक ६:४५).
पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास! (प्रेषितांचीं कृत्यें 8:20)
पेत्राने हे ओळखले होते की देवाचे दान हे पैशा द्वारे कधीही विकत घेतले जाऊ शकत नाही. परमेश्वर मनुष्याला आशीर्वाद किंवा वरदान देत नाही कारण मनुष्याने त्यासाठी किंमत भरली आहे. तो त्याची सिद्ध इच्छा व उद्धेशा नुसार असे करतो. देवाची दाने ही विकण्यासाठी नाही. त्याला लाच दिली जाऊ शकत नाही. प्रेषित पेत्राने सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण चित्रित केले आहे की लोकांना कसे प्रत्युत्तर दयावे ज्यांना वाटते की शुभवर्तमान हे फारच सहजसुलभ असे आहे की ते त्यास विकत घेऊ शकतात. त्याने प्रामाणिकपणा व देवाचे भय सुद्धा चित्रित केले आहे. माझा म्हणण्याचा अर्थ, तो पैशाच्या प्रीति द्वारे आकर्षिला गेला असता आणि केवळ त्यास स्वीकारले असते कारण त्यास ठाऊक होते की शिमोनाला ते तरीही प्राप्त होणार नव्हते, अशा प्रकारे शिमोनाला फसवून, आणि तसेच देवाच्या मार्गापासून दूर गेला असता.
शिमोनाने विश्वास ठेवण्याद्वारे देवाचा हानिकारक दृष्टीकोन प्रदर्शित केला होता की तो देवाचे दान पेत्रा कडून विकत घेऊ शकत होता. चांगल्या गोष्टींसाठी काम करण्याचा प्रयत्न हा तुम्हाला सतत आश्चर्यात टाकत असतो जर तुम्ही देवाच्या मान्यतेसाठी पुरेसे केले आहे. देवाला पाहिजे की आम्ही हे जाणावे की त्याने आपल्यासाठी सर्व काही किंमत भरली आहे की आपली सर्व पापे क्षमा केली जावी आणि त्याच्याबरोबर योग्य संबंध असावेत.
या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. (प्रेषितांचीं कृत्यें 8:21)
ह्या वचनात, पेत्र शिमोनाच्या हेतूची पारख करण्यात समर्थ झाला. तो याची पारख करू शकला की शिमोनाला ना ही देवाची ना ही त्याच्या मार्गाची ओळख आहे. राज्याच्या गोष्टींच्या प्रति लोकांचे बोलणे किंवा कृत्य यामागील आत्म्याची पारख करण्याचे सामर्थ्य हे एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे जे प्रत्येक विश्वासणाऱ्यांजवळ असण्याची गरज आहे. दिवस हे वास्तवात वाईट आहेत आणि ह्या वाईट दिवसांत टिकून राहण्याचा एक मार्ग हा योग्य आत्मा व योग्य पारख असणे होय.
22 आपले ह्रदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या सोडून दे. प्रभूला (देवाला) प्रार्थना कर. कदाचित तुइया पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. 23 कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!” (Acts 8:22-23)
पेत्राने शिमोनाचा तिरस्कार केला नाही; त्याचे त्यास बोलणे हे पश्चातापासाठी आवाहन होते. जेव्हा लोक भटकून जातात, विशेषतः लोकांनी जसे वागले आहे त्यापेक्षा लोकांना अधिक ठाऊक नसते, तेव्हा विश्वासू म्हणून आपण काय करावे ते हे नाही की त्यांचा तिरस्कार करावा परंतु त्यांना पश्चाताप करण्याकडे बोलवावे. पेत्राने हे ओळखले की शिमोन हा अपराधांच्या बंधनात अडकला गेला आहे आणि तो त्यास तसेच सोडणार नव्हता की त्याने तसेच त्या अपराधामध्ये राहावे व मरावे, म्हणून त्याने त्यास पश्चाताप करण्याची संधी दिली. परमेश्वर दयाळू आहे, आणि जो कोणी पश्चातापामध्ये त्याच्याकडे वळतो त्या प्रत्येकांस क्षमा करण्यास तो तयार आहे.
शिमोनाला "सामर्थ्य" (प्रेषित ८:१९) पाहिजे होते जे त्याने पाहिले. देवाच्या सामर्थ्याची मागणी करणे किंवा "देवाकडून" कशाचीही मागणी करणे पंरतु देवाची स्वयं मागणी न करणे हा "दुष्टपणा" आहे (प्रेषित ८:२२).
हे येथेच जेथून आपण इंग्रजी शब्द 'सिमोनी" प्राप्त करतो, ज्याचा अर्थ मंडळीचे ऑफिस किंवा हक्क विकत घेणे किंवा विकणे आहे.
शिमोनाने उत्तर दिले, “आपण दोघेही माइयासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माइयावर न येवो!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:24)
शिमोन कडे स्वतःचे समर्थन करण्यासाठी काहीही नव्हते. त्याने स्वीकारले की तो चूक होता आणिज्याची मागणी केली होती त्यासाठी विनंती केली. पश्चातापा मध्ये दोन व्यक्तींचा समावेश असतो; परमेश्वर व पापी. जरी परमेश्वर क्षमा करण्यासतयार असला, पापी व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या पापांचा स्वीकार केला पाहिजे व क्षमा स्वीकारावी. परमेश्वराची क्षमा मनुष्यावर जबरदस्ती केली जात नाही; मनुष्याला त्यासाठी विनंती केली पाहिजे व त्यास स्वीकारावे. शिमोन त्याच्या कृत्यांच्या परिणामामुळे घाबरला होता; कमीत कमी, तो हे समजत होता की तो चूक होता. जेव्हाकेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता आणि कोणीतरी तुम्हाला व्यवस्थित करण्यास बोलतो, तेव्हा तुम्ही चूक आहात हे स्वीकारा व त्यासाठी क्षमा मागा, तोच तर मार्ग आहे की तुम्ही उत्तम व्हावे.
पेत्राने शिमोनाला सांगितले की पश्चातापी अंत:करणाने प्रार्थनेमध्ये जावे, परंतु त्याऐवजी, शिमोनानेपेत्राला विनंती केली की त्याच्यासाठी प्रार्थना करावी; आणिताबडतोब मार्ग निघावा एवढेच काय ते शिमोनाला पाहिजे होते. तोप्रक्रीये मध्ये रुची ठेवण्यास तयार नव्हता.
शिमोनविश्वासू होता काय?
प्रेषित ८:१३ म्हणते, "त्याने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा केला गेला, परंतु पवित्र शास्त्र त्याच्या विश्वासा विषयी काही गुप्त विषय पुन्हा प्रगट करते.
प्रेषित पेत्राने शिमोनाला म्हटले, तुझा"नाश होवो" (प्रेषित ८:२०), की शिमोना मध्ये दुष्टपणा होता (प्रेषित ८:२२), आणि त्यांच्याबरोबर "काहीही भाग किंवा हिस्सा नव्हता (प्रेषित ८:२१).
प्रेषित पेत्राने त्यास हे सुद्धा सांगितले की त्याचे अंत:करण देवाबरोबर योग्य नाही (प्रेषित ८:२१), आणि ते अतिशय कटुतेट व अनीतीच्या बंधनाने विषारी केलेले आहे (प्रेषित ८:२३). अगदी निश्चितपणे हे कोणाचे तरी वर्णन नाही जो पवित्र आत्म्या द्वारे पुन्हा जन्मलेला आहे. कोणीतरी जो "अनीतीच्या" बंधनात आहे, ज्याचा अर्थ "पाप", हा तो कोणीतरी नाही ज्याची पापे येशूच्या रक्ता द्वारे धुऊन शुद्ध केली गेली आहेत. यावरून, आपण निष्कर्ष काढतो कीशिमोन हा विश्वासू नव्हता. इतिहासकार नुसार, शिमोन त्यानंतर लगेचच मंडळीचा विरोधक म्हणून मरण पावला.
नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली. (प्रेषितांचीं कृत्यें 8:25)
पेत्र व योहान जे करण्यासाठी आले होते ते केल्यानंतर, ते यरुशलेमेला परत गेले. आता, हे ज्ञान महत्वाचे आहे; यरुशलेम हे जेथे शुभवर्तमान सुरु झाले. म्हणून, ते प्रारंभीच्या मंडळीला एक मुख्य कार्यालयअसे होते. पेत्र व इतर काही शिष्य यरुशलेम येथे पुढारीपण करीत होते. परंतुविविध ठिकाणी शुभवर्तमान प्रसार करण्यासाठी प्रवास करण्यापासून त्याने त्यांना रोखले नाही, जरी मंडळ्यांना मुख्यालय असतील, परंतु शुभवर्तमानाला नाही. ते कोठूनही सुरु व कोठूनही संपू शकते.
“देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.” (प्रेषितांचीं कृत्यें 8:26)
जरी प्रारंभीच्या विश्वासू लोकांनी शुभवर्तमानास सर्वत्र प्रचार केला, तरीही ते एका विशेष ठिकाणी गेले जसे पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केले. शुभवर्तमान हे पसरले पाहिजे, परंतु देवाला जसे पाहिजे की जेथे पसरावे व कोठून पसरावे. त्यामुळेच आपण देवाच्या मार्गदर्शना साठी संवेदनशील असले पाहिजे, कारणअनेक वेळेला, ज्याप्रकारे देवाला पाहिजे की गोष्टी ह्या व्हाव्यात हे त्याच प्रकारे नाही जे आपल्या मनात असते, आणि म्हणून तो त्याची इच्छा त्याचा पवित्र आत्मा किंवा त्याच्या देवदूता द्वारे आपल्याला कळवितो. देवदुतांकडून सरळ संदेश हे फार क्वचित आहेत परंतु आत्म्याची आंतरिक साक्ष ही देवाच्या इच्छेकडे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करते. त्यामुळेचआपल्याला देवाचा आत्मा आहे; की देवाचे मन आपल्याला प्रगट करावे. कोणीही मनुष्याच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही केवळ मनुष्याचा आत्मा. (१ करिंथ. २:११)
पवित्र शास्त्र आपल्याला प्रगट करते कीव्यक्तीलातारणाचा संदेश प्राप्त करून देण्यात देवदूत गुप्त भूमिका पार पाडतात.
मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता. (प्रेषितांचीं कृत्यें 8:27-28)
फिलीप्प ने केवळ सुचना प्राप्त केली नाही; त्याने ती पाळली. देवाची इच्छा जाणणे ही स्वतःहून परिणाम निर्माण करू शकत नाही केवळ त्याच्या इच्छेवर आपण कार्य केल्यानेच ते होते. जर फिलीप्प ने केवळ देवाचे ऐकले असते आणि ते पाळले नसते. देवाचा उद्देश त्यावेळी प्राप्त केला गेला नसता. देवाच्या योजनेसबिघडविले जाऊ शकते जर मनुष्य त्याचे मार्ग पाळण्यास नकार देतात. देवाची इच्छा त्यावेळी फिलीप्प साठीहबशी षंढ ला भेटावे ही होती; त्याच्यापैकी इतर कोणतेही हे देवाच्या योजनेच्या विरोधात झाले असते.
देवाच्या दूताने जेव्हा फिलीप्प ला त्या मार्गावर जाण्यास सांगितले, त्याने त्यास विशेषपणे हे सांगितले नाही की तो कोणाला भेटणार आहे किंवा तो काय करणार आहे; सुचना ही केवळ जाणे ही होती. कधी कधी आपण देवाची सुचना पूर्णपणे समजू शकत नाही, त्याचा अर्थ केवळ ते पाळणेआहे. आज्ञा पाळण्याअगोदर ते समजण्यासाठी वाट पाहणे हे अविश्वास व अवज्ञेचे कृत्य आहे.
कैंडेस कोण होता?
"कैंडेस" व्यक्तीचे नांव नाही परंतु नुबीयन राजाच्या आई ला दिलेले शीर्षक आहे, मिसरी शासक साठी"फारो" सारखे नाही. नुबिया(प्राचीन इथियोपिया), राष्ट्राचे व्यवस्थापन करण्याचे कर्तव्य हे राजाच्या आईला सोपविले जात असत, कारण राजा साठी ते फारच कमी प्रतिष्ठेचे कार्य असे समजले जात असे, ज्यास सूर्याचा पुत्र असे समजले जात होते.
पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” (प्रेषितांचीं कृत्यें 8:29)
फिलीप्प ने देवाचीसुचना ऐकली व त्या मार्गावर गेला, त्यानेह्या कामावर आत्म्याला बाजूला ठेवले नाही. तो काय करणार होता हे न समजता तो गेला; आणिही सुचना पूर्णपणे पाळण्यासाठी, त्याला आत्म्या द्वारे सतत मार्गदर्शन घेण्याची गरज होती. परमेश्वर त्याच्या सर्व योजना आपल्याला प्रगट करीत नाही कारण त्यास पाहिजे असते की मदतीसाठी आपण त्याच्याकडे यावे. कदाचित, जर देवाने त्यास जे सर्वकाही करण्याची गरज होती ते सर्व सांगितले असते तर, तो स्वतःमध्येचपूर्णपणे व्यस्त राहीला असता. परंतु मग, आत्म्याच्या मार्गदर्शनाशी संवेदनशील न राहता त्याचे तेथे जाणे हे मूर्खपणाचे झाले असते; पुढे काय पाऊल उचलावे याबाबतीत तो अंधारात राहिला असता. आपण मोठे चित्र पाहण्यात समर्थ होऊ शकत नसलो, परंतु जर आपण परिश्रमपूर्वक देवाच्या मागे चाललो, तर आपण मोठया चित्राकडे निश्चितपणे पोहचू.
१ राजे १८:४६ मध्ये, संदेष्टाएलीयाने अहाब च्या रथाला मागे टाकले कारण देवाचा हात त्याच्यावर होता. येथे ह्या वचनात सुद्धा, फिलीप्पप्रभूच्या आत्म्याच्या कारणामुळे षंढाच्या रथाला मागे टाकू शकला. तोच आत्मा ज्याने फिलीप्प ला रथाला मागे टाकण्यास साहाय्य केले तो आज जे रथावर आहेत त्यांना मागे टाकण्यास तुम्हाला साहाय्य करेल.
मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?” (प्रेषितांचीं कृत्यें 8:30)
यहूदी(आजपर्यंत सुद्धा) लोकांमध्ये वचन मोठयाने वाचण्याची प्रथा आहे, जरी जेव्हा ते एकटे आहेत. हे अशा प्रकारे फिलीप्प ऐकू शकला की षंढ काय वाचत होता.
तुम्ही काय वाचत आहात ते तुम्ही समजता काय? हे आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या मोठयागरजे विषयी सांगते. येथे अनेक आहेत जे बायबल वाचतात परंतु ते समजत नाहीत. बायबलप्रशिक्षणाची इतकी गरज आहे. ह्याच ठिकाणी बायबल भाष्यग्रंथ काही अडचण पूर्ण करतात.
फिलीप्प च्या प्रतिक्रीये विषयी विचार करा; त्याला एका मनुष्याला भेटण्यास सांगितले आणि तो त्या मनुष्याबरोबर काय करणार आहे हे न जाणता तो तेथे पळत गेला. हाच कायतो त्याचा प्रत्यक्ष अर्थ आहे कीदेवाच्या सेवे साठी पूर्णपणे विकले गेले आहोत. तो षंढा ला भेटला जो पवित्र शास्त्र, यशयाचे पुस्तक वाचत होता. फिलीप्प केवळ त्याच्याकडे हे सांगण्यासाठी गेला नाही की त्यास देवा द्वारे पाठविले गेलेले आहे आणि मग कदाचित त्यास शुभवर्तमान सांगण्यास सुरुवात केली. तो ह्या मनुष्याला भेटला जो देवाचे वचन वाचत होता आणि त्याचा फायदा घेतला. निश्चितपणे, षंढा ला ही गरज होती कीतो जे वाचत होता ते समजण्यास त्यास कोणीतरी साहाय्य करावे आणि फिलीप्प हा देवाच्या उपयोगा साठी उपलब्ध होता कीहा उद्देश पूर्ण करावा.
“ तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. (प्रेषितांचीं कृत्यें 8:31)
हे पवित्रशास्त्र वाचणे परिवर्तन आणू शकत नाही केवळ जोपर्यंत ते वचन समजत नाही. जर फिलीप्प ने त्यास हे समजण्यास साहाय्य केले नसते, तर तेथे परिवर्तन हे झाले नसते. षंढाने फिलीप्प ला त्याच्याबरोबर बसू दिले कारण फिलीप्प ने तो जे करत होता त्याच्याविषयी काळजी दाखविली. म्हणून जेव्हा तुम्हाला अविश्वासणाऱ्यास जिंकावे असे वाटते; त्यांच्या पापांची त्यांना आठवण करून देण्यात घाई करू नका; जर तुम्ही लक्ष देऊन ऐकले, पवित्र आत्मा तुमच्या मनाशी बोलेल की विविध वेळी विविध लोकांना शुभवर्तमान कसे सादर करावे.
आज सुद्धा, आपल्या भोवती शेकडो व्यक्ति हे शांतपणे तोच प्रश्न विचारत आहेत: "मी हे कसे समजू शकतो, जोपर्यंत कोणी मला साहाय्य करीत नाही? येथे लोक आहेत जे सत्य शिकण्यासाठी प्रामाणिक रुची ठेवतात.
"तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा: 'त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणाऱ्यापुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही; त्याच्यालीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही; त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.' (प्रेषित ८:३२-३३)
षंढ यशयाचे पुस्तक वाचत होता (यशया ५३:७-८), जेथे येशूच्या मरणा विषयी भविष्यवाणी आहे. तो उतारा हा अधिक स्पष्ट नाही, म्हणून तेथे स्पष्टीकरणाची गरज होती.
मानवा मध्ये एक अद्भुत गुण जे आहे ते समजून घेण्याची तहान आहे. मानवाला अनेक गोष्टी विषयी समजून घेणे आवडते; जर तुम्ही मनुष्याला सांगितले की बसू नका, तर तुम्ही असे का बोलला हे त्यास जाणावयाचे असेल. त्यामुळेच, काही क्षणी, प्रत्येकालायोग्य मार्गदर्शनाची गरज लागते, नाहीतरसमजून घेण्याची आपली तहान आपल्याला कदाचित चुकीच्या गोष्टीकडे नेईल. हेच, प्रत्यक्षात, जे चुकीचे सिद्धांत, चुकीची समज आणते. प्रत्येक अविश्वासू जो तुमच्या भोवती आहे त्यांच्या अंत:करणात प्रश्न आहेत, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्यात तुम्ही सावधान नसला, तर तुम्ही कदाचित एका आत्म्याला वाचविण्याची संधी गमावू शकता.
तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. (प्रेषितांचीं कृत्यें 8:34-35)
आत्म्याच्या मार्गदर्शना द्वारे, फिलीप्पला जे सर्व काही सांगावयाचे होते त्याविषयीषंढा ला उत्सुक व लक्ष देण्याकडे नेले. फिलीप्पपवित्र शास्त्राच्या त्या वचनाला स्पष्ट करण्यास समर्थ झाला कारण त्यास त्याचे पूर्व-ज्ञान होते. जे आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण समर्थन किंवा त्याविषयी बोलू शकत नाही. विश्वासणारे म्हणून, आपण नेहमीच तयार असले पाहिजे म्हणजेपरिस्थिती आपल्याला तयार नसताना धरणार नाही. जर फिलीप्प पवित्र शास्त्राच्या बाबतीत जाणकारविश्वासू नसता तर षंढा लादेण्यासाठीत्याच्याकडे काहीही स्पष्टीकरण नसते.
प्रेषित पौल त्याचा विद्यार्थी तीमथ्य लामार्गदर्शन करीत त्यास हे म्हणत लिहिले, "वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा." (२ तीमथ्य ४:२)
प्रेषित पेत्राने सुद्धा हे बोलत लिहिले, "ख्रिस्ताला'प्रभु' म्हणून आपल्या अंत:करणात 'पवित्र माना' [आणि त्यास स्वीकार करा]; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने दया.
ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” (प्रेषितांचीं कृत्यें 8:36)
प्रारंभीच्या मंडळीने पाण्याच्या बाप्तिस्म्या वर इतका विश्वास ठेवला होता. बाप्तिस्मा हा जे काही आत मध्ये घडते त्याचे शारीरिक सादर करणे होय. हे प्रमाणित आहे की फिलीप्प च्या षंढा बरोबरील चर्चे दरम्यान कोठेतरी त्याने पाण्याचा बाप्तिस्मा हा विषय सांगितला होता. फिलीप्प ने कदाचित हे स्पष्ट केले असेन की प्रभु येशूने स्वतः कसे याची आज्ञा दिली आहे की ते जे त्याच्यामध्ये विश्वास ठेवतात त्यांनी त्यांचा विश्वास पाण्याच्या बाप्तिस्म्या द्वारे प्रदर्शित केला पाहिजे.
पवित्र शास्त्राच्या फिलीप्प च्या स्पष्टीकरणा नंतर, षंढाला विश्वास झाला व त्याने बाप्तिस्मा घेण्याविषयी म्हटले. जेव्हा आपण संदेश देतो आपणपरिणामाची अपेक्षा केली पाहिजे आणि परिणामासाठी तयारी सुद्धा केली पाहिजे. आपल्याला यांत्रिक संदेश देण्याचीइतकी सवय झालेली असू शकते कीजो परिणाम कदाचित पुढे येणार असतोत्याच्यासाठीतयार राहण्यास आपण विसरतो. साक्ष देणे हे प्रभावी होऊ शकते जर आपण त्याच्या परिणामा साठी तयार राहतो.
षंढा ने पाणी पाहून, विचारलेकी तो बाप्तिस्मा घेऊ शकतो काय. ते वाळवंटाच्या मध्यात आहेत याचा विचार करून, पाण्याचे तळे मिळणे हे खगोलशास्त्राच्या दृष्टीने फारच क्वचित असे होते; हे केवळ परमेश्वर संधी पुरवीत आहे असे असू शकते. षंढ ह्या वास्तविकतेला ओळखून, बाप्तिस्मा दयावा म्हणून विचारतो.
Chapters