नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: (योहान २१:१)
हा अध्याय तीबिर्या समुद्राच्या ठिकाणी येशूचे त्याच्या सात शिष्यांना प्रगट होऊन सुरु होतो. तथापि, ही पहिली वेळ नव्हती की येशूने त्याच्या शिष्यांना स्वतः प्रगट केले होते, कारण पवित्र शास्त्र सांगते की, “येशूने त्याच्या शिष्यांना स्वतःस पुन्हा एकदा प्रगट केले”.
मागील प्रगट होण्यात, ख्रिस्ताने स्वतःला शिष्यांना प्रगट केले जेव्हा ते एका विशेष दिवशी एकत्र झाले होते. असा विश्वास ठेवला जातो की प्रभूच्या दिवशी (यहुदी शब्बाथ) ती एक पवित्र सभा होती. त्यामुळे, प्रत्येक जण एकत्र झाले होते आणि शक्यतो, त्याच्या प्रगट होण्याची अपेक्षा करीत होते.
याहूनहि अधिक, त्याने आठवड्याचे वेगवेगळे दिवस निवडले होते; त्याच्या शब्बाथ दिवशी प्रगट होण्यात काहीही चिन्हात्मक असे नव्हते. ह्या वचनावरून, आपण पाहतो की त्याच्या शिष्यांना प्रगट होण्यासाठी ख्रिस्ताला कधीही कोणत्याची मार्गाची कमतरता नाही. कधीकधी हे उपासना व प्रार्थनेचे वातावरण असते. इतर वेळेला, तो स्वतःला कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रगट करण्याचे निवडू शकतो.
एक उदाहरण हे दुतांचे मेंढपाळांना दर्शन जे रात्रीच्या वेळी त्यांच्या कळपांचे रक्षण करीत होते (लुक २:८). पुन्हा एकदा, ह्या भेटीची गालील च्या डोंगरावरील त्याच्या भेटीशी याची तुलना केली जाऊ शकते. पुन्हा एकदा येशूनेच ठिकाण व वेळ ठरविली; त्याने भेट घेणे ठरविले (मत्तय २८:१६). पुनरुत्थित प्रभू बरोबरच्या ह्या दैवी भेटी साठी च्या तयारी मध्ये, बेखमीर भाकरीच्या दिवसा नंतर शिष्यांनी घाई केली की ज्या गोष्टींबरोबर ते व्यस्त होते ते संपवावे, की सभे साठी ठरविलेली वेळ पाळावी.
ह्या विशेष भेटीच्या अगोदर त्यांनी अनेक दिवस उत्सुकते मध्ये घालविले असतील.ह्या घटने मध्ये, जेव्हा ते त्याची वाट पाहत होते येशू त्यांना प्रगट झाला आणि याची खात्री केली कि ते वाट पाहून थकून जाणार नाहीत. यावरून आपण शिकू शकतो की ख्रिस्त हा नेहमीच त्याच्या वचना सारखाच चांगला आहे आणि नेहमी त्याच्या वचनापेक्षा अधिक उत्तम आहे. जसे, आपण काय अपेक्षा ठेवतो त्यापेक्षा तो नेहमीच अधिक करतो आणि जसे त्याने आश्वासन दिले आहे ते आपल्याला दाखवितो.
शिमोन पेत्र, थोमा , गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. (योहान २१:२)
हे लक्षात घेणे चांगले आहे कि प्रभू येशू कोणाला निवडतो की त्यास स्वतःस प्रगट करावे. हे स्पष्ट आहे की, त्याने स्वतःला बारा शिष्यांना प्रगट केले नाही, केवळ सात शिष्यांना. आपण पाहू शकतो की, नथनेलचा उल्लेख केला, ज्याचे नांव पुन्हा आढळले नाही जेव्हापासून तो येशूला प्रथम योहानाच्या १ ल्या अध्यायात भेटला होता. काही बायबल विज्ञानी विश्वास ठेवतात की तोच बर्थलमय आहे, जो बारा मधील एक होता. ह्या वचनातील दोन शिष्यांच्या नांवाचा उल्लेख केलेला नाही. परंतु जास्त खात्रीशीर ते कफरनहूमचा आंद्रिया व बेथसैदा चा फिलीप होते.
ह्या वचनात, आपण पाहतो की पवित्र सभा व उपासनेच्या दिवसाच्या नंतरही, येशूचे शिष्य हे एकत्र होते. वास्तवात, ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी ही आशीर्वादाची गोष्ट होती घनिष्ठ संवाद ठेवत एकत्र उपयोगी वेळ घालवावा, केवळ उपासनेच्या वेळी व काही विशेष दिवशी नाही, परंतु व्यवसाया प्रमाणे प्रतीदिवसाच्या कामा मध्ये सुद्धा. याद्वारे याचा अर्थ, विश्वास ठेवणारे विश्वासू त्यांच्या एकमेकांप्रती जिव्हाळ्यात सहभागी होत व त्यात वाढ करू शकतात, ह्या प्रक्रीये मध्ये त्यांचे विचार व जीवनशैली द्वारे एकमेकांची उन्नति करू शकतात.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ख्रिस्ताने स्वतःला त्यांस दर्शन दिले जेव्हा ते जाणूनबुजून एकत्र होते. त्याने असे केले की ख्रिस्ती समाजाचे महत्व दाखवावे. परंतु याहूनहि अधिक, त्याने असे केले की कदाचित त्याचा विषयवार जे त्यांस त्यांना सांगावयाचे होते त्यात त्यांनी एकत्र साक्षीदार व्हावे म्हणजे त्यांनी एकमेकांची साक्ष वैध किंवा निश्चित करू शकावे.
ह्या वचनात, आपण सात शिष्यांना एकत्र पाहतो ज्यांना हे सौभाग्य दिले गेले की ख्रिस्ताच्या भेटीची साक्ष द्यावी. हे चिन्हात्मक आहे कारण ती वेळ व युगाच्या रोमन कायद्या नुसार, एक साक्ष स्थापित करण्यासाठी सात साक्षीदारांची गरज आहे. ह्या वचनात आणखी एक गोष्ट जी लक्षात घ्यायची आहे ती ही आहे की थोमा चे नांव पेत्राच्या बरोबरीने उल्लेखलेले आहे, ही कल्पना देत की, प्रभूच्या प्रगटीकरणाच्या वेळी तो अनुपस्थित होता आणि जेव्हा त्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने शंका केली, त्याने निर्णय घेतला की जेव्हाकेव्हा प्रेषित एकत्र येतील तेव्हा तो तेथे उपस्थित राहील. ह्यावरून आपण शिकतो की नुकसान कधीकधी आपल्याला शिकविते की संधी कडे अधिक लक्ष द्यावे
शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही. (योहान २१:३)
हे वचन दाखविते की जेव्हा येशू त्यांना स्वतः प्रगट झाला तेव्हा ते काहीतरी करत होते. ते सहमत झाले होते की मासे धरावयास जावे. हे स्पष्ट आहे की काय उत्तम ते करावे हे त्यांस ठाऊक नव्हते. मागील आठवड्याच्या घटना ह्या विचित्र होत्या, आणि त्यांना ठाऊक होते की त्यांचे संपूर्ण जीवन हे लवकरच बदलणार आहे.हे सर्व अनुभव करणे हे अधिकच होते. म्हणून पेत्राने जेव्हा मासे धरावयास जाण्याचा निर्णय घेतला, इतर सुद्धा त्याच्याबरोबर सोबत करण्यास तयार झाले.
अनेक लोक विश्वास ठेवतात की मासे धरण्याच्या त्यांच्या व्यवसायाकडे पुन्हा वळण्याचा प्रेषितांचा निर्णय हा चुकीचा होता, की येशूच्या मागे येण्यात ज्यास त्यांनी सोडले होते. परंतु जर ते चूक होते, तर खात्रीने येशूने त्याच्या उपस्थिती द्वारे त्यांच्या एकत्र येण्यास मान्यता दिली नसती. म्हणून प्रेषित चुकी मध्ये कार्य करण्याऐवजी, त्यांची कृती ही प्रशंसनीय होती. दोन कारणांसाठी त्यांची प्रशंसा करावयाची होती:
१. आळशी असे राहण्यापेक्षा त्यांनी वेळेचा उपयोग केला. ह्यावेळेला त्यांना आदेश देण्यात आला नव्हता किंवा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा संदेश देण्यास पाठविण्यात आले नव्हते. जरी ह्या सेवाकार्यासाठी त्यांना दीक्षित करणे हे लवकरच होते, तरीही त्यांनी त्यात अजून प्रवेश केलेला नव्हता. आता, हे शक्य होते की ख्रिस्ताने त्यांना त्याच्या पुनरुत्थाना विषयी बोलण्यास शांत राहण्यास सांगितले असेल जोपर्यंत त्याचे स्वर्गारोहन होत नाही व तेथून तो पवित्र आत्मा पाठवीत नाही. हे झाल्यानंतर, त्यांनी यरुशलेमेपासून सुरुवात करून ख्रिस्ता विषयी घोषणा करावयाची होती. म्हणून जेव्हा ते वाट पाहत होते, आळशी असे बसण्याऐवजी, त्यांनी मासे धरण्यास जाण्याचा निर्णय केला. अर्थातच, केवळ मनोरंजन करावे हे नव्हते, परंतु व्यवसायासाठी. सत्यात, हे दाखविते की त्यांना विनम्र हृदय होते. हे पुरुष होते ज्यांना प्रभू द्वारे निवडले गेले होते की पाठविलेले असावे. तरीही त्यांनी स्वतःला सन्मानास पात्र अशा प्रतिष्ठित पदावर आहोत असे पाहिले नाही. निश्चितपणे, त्यांनी आठवले की ख्रिस्ताने त्यांना कोठून बोलाविले होते. तसेच, त्यांचे कृत्य दाखविते किती मेहनती असे ते होते. त्यांनी निर्णय केला होता की वाट पाहत असताना, ते आळशी असे राहणार नाहीत. म्हणून त्यांच्याकडून, आपण आपला वेळ प्रतिदिवशी पुन्हा भरून काढू शकतो, कारण केवळ हे तेव्हाच जेव्हा आपण असे करतो, आपण आपला प्रत्येक दिवस जसा घालवितो आपण त्यात समाधानी होऊ शकतो.
२. त्यांना आर्थिक उत्पन्नासाठी स्त्रोत ची गरज होती आणि इतरांवर ओझे टाकावे हे त्यांस नको होते. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यामध्ये, येशूच्या शिष्यांना भोजनपुरवठा हा त्यांच्याद्वारे केला गेला ज्यांनी त्याची सेवा केली. परंतु कारण की त्यांचा स्वामी आता त्यांच्याबरोबर नव्हता, त्यांनी मानले होते की त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या हातानी ते करावयाचे होते. प्रेषित पौलाने सुद्धा थेस्सलनी येथील मंडळीला सांगितले होते,” कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.” 11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) (२ थेस्सलनीकाकरांस ३:१०-११)
तरीही ह्या वचनात, आपण शिष्यांची निराशा पाहतो कारण त्यांनी काहीही प्राप्त केलेले नसते. हे शक्य आहे की संपूर्ण रात्रभर त्यांनी कष्ट घेतले असतील (लुक ५:५ मध्ये जसे आहे तसेच). हे तुम्हांला दाखविते की जग हे किती निष्फळ व व्यर्थ आहे. अधिक वेळ असे घडत नाही, परिश्रमिक चे हात जे विपुलतेने भरून वाहिले पाहिजे ज्यांस काहीही मिळत नाही. यावरून, आपण हे शिकतो की, चांगले व महत्वपूर्ण लोकांना सुद्धा त्यांच्या प्रामाणिक व्यवसायिक व्यवहारामध्ये नेहमीच ऐच्छिक परिणाम मिळत नाही. ह्या प्रकरणात, हे दैवी नियंत्रणामुळे की त्यांना काहीही प्राप्त झाले नाही, जरी त्यांनी संपूर्ण रात्रभर परिश्रम घेतले होते म्हणजे मोठ्या प्राप्तीचा चमत्कार जो सकाळी हा अधिक गौरवी होणार होता. हे आपल्याला दाखविते की जेव्हा आपण अप्रसन्न परिस्थितीमधून जातो, परमेश्वराकडे आपल्यासाठी काहीतरी अद्भुत असे ठेवलेले आहे. तसेच, आपण हे शिकू शकतो की जरी मनुष्याला मास्यांवर प्रभुत्व आहे, हा केवळ परमेश्वर आहे ज्यास हे ठाऊक आहे पाण्याच्या सखोल भागातून ते कोणत्या मार्गाने जातात.
दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. (योहान २१:४)
ह्या वचनात, आपण हे पाहतो की, त्यांच्या निष्फळ व्यवसायिक व्यस्तते नंतर सकाळी त्याने स्वतःला त्यांस प्रगट केले. ख्रिस्त निर्णय घेतो की आपल्याला ओळख द्यावी जेव्हा आपण आपल्या कमकुवतपणात असतो. हे येथेच या क्षणी, जेव्हा आपल्याला वाटते आपण आपल्या स्वतःला गमाविले आहे तेव्हा तो आपल्याला दर्शन देतो की अजूनही तो आपल्यासाठी आहे.
की अजूनही तो आपल्यासाठी आहे.
वास्तवात, अश्रू गाळणे हे कदाचित रात्रभर साठी सहन करावे लागेल, परंतु आनंद हा सकाळी येतो (स्तोत्र. ३०:५). आता, हे विचारात घ्या, ख्रिस्त त्यांच्याकडे पाण्यावर चालत आला नाही. त्याऐवजी, तो समुद्रकिनारी उभा राहिला, हे चिन्हित करीत की त्यांनी त्याच्याकडे जायचे आहे.
हे महत्वाचे आहे की कारण ख्रिस्ताने त्याचे कार्य पूर्ण केले आहे, खवळलेल्या समुद्राला त्याने पार केले आहे, रक्ताचा समुद्र की सुरक्षित व शांत समुद्रकिनारी, जेथे तो विजयी गौरवात उभा राहिला होता. अशा प्रकारे, जेव्हा जीवन हे खवळलेल्या समुद्रासारखे होते, आपला प्रभू समुद्रकिनारी आपली वाट पाहतो, आणि आपल्याला केवळ एवढेच करण्याची गरज असते की त्याच्याकडे पळावे.
तसेच, वास्तविकता ही की शिष्यांना हे ठाऊक नव्हते की हा तो येशू आहे जो समुद्रकिनारी उभा आहे जे दाखविते की त्याने स्वतःला त्यांस हळूहळू प्रगट केले. हे ते पुरुष होते जे येशू बरोबर घनिष्ट संबंधात होते, तरीही त्यांनी त्यांस ओळखले नाही. वास्तवात, त्यांनी त्यांस तो तेथे उभा आहे हे पाहण्याची अपेक्षा केली नव्हती आणि असा अनुमान केला की कोणी साधारण व्यक्ती बोटीत बसण्यास किंवा मासे घेण्यासाठी वाट पाहत असेन; त्यांनी त्याच्याकडे सावधानपूर्वक पाहिले नाही. येथे, आपण ह्या वास्तविकतेमध्ये समाधान प्राप्त करतो की, आपण ख्रिस्ता विषयी जो विचार करतो त्यापेक्षा तो नेहमीच जवळ आहे.
5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही.” ( योहान २१:५)
येथे, आपण पाहतो की ख्रिस्ताने स्वतःला पित्याचा जिव्हाळा व दये सह प्रगट केले आहे. म्हणून त्याने त्यांना लेकरे म्हटले आहे. जरी त्याने पूर्णपणे त्याचे दैवत्व सोडले आहे, तो तरीही त्याच्या दृष्टीकोनात सौम्य व आपुलकी बाळगून होता. तरीही, वयाने, ते पुरुष होते, परंतु ते लेकरे होते जे देवाने त्यास दिले होते.
हे लक्षात घ्या की, काळजी मुळे येशूने त्यांना एक प्रश्न विचारला. पित्याचा विचार ज्यास पाहिजे की त्याच्या लेकरांना कशाची गरज आहे त्यासह त्यांना पुरवठा करावा. आणि त्याच क्षणी ते तेथे नव्हते, तो त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तयार होता, (फिलिप्पै ४:१९ वाचा).
तसेच १ करिंथ ६:१३ सांगते, “प्रभू शरीरासाठी आहे”.ख्रिस्त त्याच्या लोकांच्या गरजांकडे लक्ष देतो, आणि त्याने त्यांना आश्वासन दिले आहे की अन्न व कृपा ह्या दोन्हींचा पुरवठा करेन. ख्रिस्त गरिबांच्या घरी भेट देतो की विचारावे, “लेकरांनो, तुमच्याकडे काही अन्न आहे काय?” तो आपल्याला आमंत्रित करतो की आपल्या गरजांसाठी त्याच्याकडे उघड मागणी करावी. विश्वासाच्या प्रार्थनेला लागू करून, आपण आपली मागणी त्यास कळवितो व आपल्या चिंते पासून सुटका प्राप्त करतो कारण त्या गोष्टीसाठी व आपल्यासाठी काळजी करतो. म्हणून ख्रिस्त काहीतरी योग्य ज्याचे अनुकरण करावे हे दाखवितो; इतरांसाठी करुणामय हृदय. आपल्या सभोवतालच्या समाजातील गरीब आणि ते उत्तम असे होतील, जर श्रीमंत हे विचारतील, “तुमच्याकडे काही अन्न आहे काय?”
येशूच्या दयेपूर्ण प्रश्नाला, त्यांनी थोडक्यात उत्तर दिले: ‘नाही’. तो त्यांच्यासाठी अनोळखी होता, म्हणून त्यांनी त्याच्या दयापूर्ण प्रश्नाला उत्साहाने उत्तर दिले नाही. अनेक वेळेला आपण शिष्यांसारखे होतो, ख्रिस्ताच्या प्रीतीला आपल्या प्रत्युत्तरा मध्ये कमी पडतो. त्याने हा प्रश्न यासाठी विचारला नाही कारण त्यांस त्यांची गरज ठाऊक नव्हती. येशूला पाहिजे होते की त्यांनी त्यांच्या विषयी दिलेल्या उत्तराच्या आधारावर त्यांना ओळखावे. हे दाखविते की आपण हा अनुमान लावू नये की ज्याची आपल्याला गरज आहे ते मागण्याची आपल्याला गरज नाही. परमेश्वरा पासून पुरवठा प्राप्त करण्यासाठी, आपल्याला त्यास सांगण्याची गरज आहे की आपण किती गरजवंत, भुकेले व रिकामी आहोत, आणि मग तो आपल्याला भरेल.
तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना. (योहान २१:६)
येथे, येशूने त्याच्या शिष्यांना सामर्थ्याच्या प्रदर्शना द्वारे स्वतःला प्रगट केले. याने मग ओळख व निश्चिततेकडे नेले की अनोळखी व्यक्ती जो समुद्रकिनारी आहे तो खरेच त्यांचा पुनरुत्थित प्रभू आहे. त्याने मग आदेश दिला की त्यांचे जाळे पुन्हा एकदा टाकावे. परंतु मग कोठेही नाही. येशू हा फारच विशेष होता, कारण त्याने त्यांना बोटीच्या उजव्या बाजूला जाळे टाकण्यास सूचना दिली. शिष्यांनी ते पाळले, आणि त्यांची परिस्थिती ताबडतोब बदलली. आंतरिकपणे ते त्या वास्तविकतेकडे वळले होते की ते घरी अपयशी असे परत जाणार आहेत, परंतु सर्वकाही बदलले, जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनातील सर्वात जास्त मासे मिळाले होते ज्यास प्रसिद्ध्पणे मास्यांचा मोठा दुष्काळ असे म्हटले जाते.
लक्षात घ्या की ख्रिस्ताने त्याने आदेश दिला, एक विशेष आदेश –त्यांचे जाळे कोठे टाकावे- जे एका आश्वासनासह आले ज्यासाठी त्यांनी रात्रभर मेहनत घेतली होती. इयोब २६:५ योग्यपणे वर्णन पाण्याची खोली व त्याच्यापुढे अधोलोक सुद्धा उघडा आहे. यात आश्चर्य नाही की त्यास हे ठाऊक होते की कोठे आहेत. ते धन्यवादीत आहेत जे त्यांच्या जीवनाच्या घडामोडींमध्ये देवाच्या शांत सूचना व मार्गदर्शनाकडे लक्ष देतात.
तसेच, त्याचे आज्ञापालन व त्याच्या पुरस्काराकडे पाहा. येशूच्या शिष्यांना ही कल्पना नव्हती की तो अनोळखी व्यक्ती हा त्यांचा प्रभू आहे. तथापि, त्यांच्या परिस्थिती मध्ये, ते अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा सुचना घेण्यासाठी तयार होते. सुदैवाने, त्यांनी अनोळखी व्यक्तीकडे दुर्लक्ष केले नाही, परंतु त्याने जी सूचना दिली होती अगदी त्याचप्रमाणे केले. ते इतके साधेभोळे पाहुणचार करणारे व्यक्ती होते; त्यांच्या चांगल्या स्वभावाने त्यांच्या प्रभूची आज्ञा त्यास न ओळखता सुद्धा ती पाळण्याकडे नेले. त्याचा परिणाम, त्यांच्याकडे जाळे मास्यांनी भरून गेले होते जे त्यांच्या रात्रीच्या परिश्रमाच्या व्यर्थतेसाठी पुरेशी भरपाई होती.
यावचनावरून आपण शिकू शकतो की, ते जे संयमी, विनम्र व मेहनती आहेत ते नेहमीच आशीर्वादित आहेत. जरी ते त्यांच्या परिश्रमा मध्ये कठीण अनुभव कदाचित करीत असतील. त्यांच्या त्रास भोगल्यानंतर, परमेश्वर त्यांना मान्यता देतो की त्यांच्या परिश्रमाचा पुरस्कार पाहावा.
आणि थोडा वेळ तुम्ही दु:ख सोसल्यावर, आपल्या (त्याच्या स्वतःच्या) सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्ता मध्ये तुम्हांस पाचारण केले तो सर्व कृपेचा देव (जो सर्व आशीर्वाद व पसंती देतो) स्वतः तुम्हांस पूर्ण, दृढ व सबळ करील. ( १ पेत्र ५:१० एएमपीसी)
त्यामुळे कोणाचेही नुकसान होत नाही, जेव्हा ते देवाच्या सुचने नुसार चालतात. याउलट, जेव्हा आपण देवाच्या वचनाच्या सिद्धांतांचे पालन करतो, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन, आणि दैवी मध्यस्थीची प्रेरणा, तेव्हा आपण अद्भुत वेग व आशीर्वाद चा अनुभव करतो.
आता, येथे तीन मार्ग आहेत की मास्यांच्या चमत्कारिक दुष्काळाचा विचार करावा:
१. एक चमत्कार ज्याने सिद्ध केले की ख्रिस्त सामर्थ्याने पुनरुत्थित झाला, जरी त्याचा मृत्यू हा अशक्तपणात होता (१ करिंथ १५:४३ पाहा). हे दाखविण्यासाठी हे होते की पित्याने सर्व काही त्याच्या अधीन केले आहे, समुद्रातील मासे सुद्धा (१ करिंथ १५:२७ पाहा). आज सुद्धा, ख्रिस्त अशक्य व सर्वात कमी अपेक्षित गोष्टी करण्याद्वारे स्वतःस त्याच्या शिष्यांना प्रगट करतो.
२. दयेचे वेळेवर प्रदर्शन की त्यांच्या गरजांची पूर्तता करावी. त्यांचे हस्तकौशल्य व इच्छा की स्वतःला पुरवावे हे अपयशी ठरले आहे, परंतु ख्रिस्ताने त्याच्या सामर्थ्यामध्ये हे दाखविले आहे की त्यांच्यासाठी पुरवावे. त्याच्या मागे चालण्यात ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्यांना तो कधीही सोडणार नाही. येशू याची खातरी बाळगतो की त्यांना कधीही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. (स्तोत्र २३:१)
३. मागील दयेचे स्मरण जे येशूने पेत्राला दाखविले जेव्हा त्याने त्याची बोट संदेश देण्यासाठी घेतली होती. दोन्हीही चमत्कार हे समान आहेत आणि त्यांनी पेत्राच्या आठवणीस स्पर्श केला असेन. दोन्हीही घटनांचा पेत्राच्या मनावर मोठा प्रभाव झाला होता. येशूने त्याच्या स्वतःच्या घटकांमध्ये त्याची भेट घेतली होती.
४. एक रहस्य जे महान आज्ञा व आदेशाचे महत्व स्पष्ट करते जे येशू त्यांना देत होता. जुन्या करारातील संदेष्ट्यांनी थोडे किंवा काहीही प्राप्त केले नाही, जेव्हा त्यांनी आत्म्यांस प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेषितांनी त्यांचे जाळे खाली सोडले व येशूच्या आदेशानुसार मोठी प्राप्ती केली. ह्या भेटी नंतर फार वेळ झाला नसेल, प्रेषित हजारो लोकांना प्रभू कडे आणीत होते. बोटी च्या उजव्या बाजूला जाळे कसे टाकावे हे त्यांनी शिकले होते. शुभवर्तमान प्रसार करणारे सेवक यामधून शिकू शकतात. हे प्रोत्साहनपर आहे हे जाणणे की कोणी कदाचित एक मोठा दुष्काळ शुभवर्तमान पसरविण्याच्या कठोर परिश्रमाच्या अनेक वर्षे व महिन्यांसाठी भरपाई करू शकतो.
तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. (योहान २१:७-८)
येथे हे आहे की येशूच्या शिष्यांनी त्याचा शोध कसा प्राप्त केला. हा तो योहान होता, ज्यांवर येशूने प्रीति केली, ज्याने प्रकटीकरण प्रथम प्राप्त केले. उघडपणे त्या संघामधील तो सर्वात हुशार व अधिक विचार करणारा होता. त्याने म्हटले, “हा तो परमेश्वर आहे.” तोच हे प्रथम जाणणारा का होता? कारण ख्रिस्त स्वतःस त्यांना प्रगट करीत असे, ज्यांवर तो विशेषपणे प्रीति करीत असे. (योहान १४:२१ पाहा)
इतर कोणत्याही शिष्यांपेक्षा योहान येशूच्या त्रासा मध्ये अधिक राहिला. त्याचा परिणाम, त्याचा दृष्टीकोन हा तीक्ष्ण व त्याची पारख ही अत्यंत अचूक होती, त्याच्या सातत्यासाठी शक्यतो तो एक पुरस्कार म्हणून होता. योहानाने त्याचा हा शोध इतरांना सांगितला, जे हे दाखविते की आत्म्याचे प्रगट होणे हे वास्तवात सर्वांसाठी लाभाचे होते (१ करिंथ १२:७ वाचा). योहान पेत्राला म्हणतो, हे समजून की त्यास आनंद होईल. जरी पेत्राने येशूचा नकार केला होता, त्याने पश्चाताप केला होता, आणि इतरांबरोबर संगती मध्ये स्वीकारला गेला होता.
स्पष्टपणे, आपण पाहतो की, आवेशाच्या बाबतीत, कोणताही शिष्य पेत्रा सारखा नव्हता. योहानाचे शब्द ऐकून, त्याने पाण्यामध्ये उडी मारली. बोटी वर राहण्यात तो फारच उत्सुक असे; त्यास ख्रिस्ता कडे प्रथम जावयास पाहिजे होते. स्वतःला प्रथम वस्त्र पांघरून, त्याने ख्रिस्ता साठी त्याचा सन्मान प्रथम दाखविला कारण त्यास पाहिजे होते सादर होण्यासारखे दिसावे. त्याच्या गुरु साठी त्याच्या जिव्हाळ्याच्या तीव्रतेने आणि त्याच्याबरोबर असण्याच्या त्याच्या इच्छेने सुद्ध त्याची कृती दाखविली. पेत्राने समुद्रात उडी मारली हे दाखविते की त्याने अधिक प्रीति केली कारण त्यास अधिक क्षमा केली गेली होती. येशू बरोबर असण्यासाठी तो कोणत्याही परिस्थिती मधून जाण्यास तयार होता.
इतर शिष्यांचा विचार केला तर, जरी त्यांनी पेत्रा प्रमाणे आवेश दाखविला नव्हता, त्यांनी येशूला भेटण्यासाठी घाई केली होती.ते त्यांच्या अंत:करणात प्रामाणिक व अधिक सावधान होते. होय, ते येशू कडे सावकाश आले, परंतु शेवटी. ते आले होते. येथे आपण पाहू शकतो की परमेश्वर लोकांना विभिन्न दाने देतो. काही हे पेत्र व योहाना प्रमाणे कुशल, कृपायुक्त व अनोखे आहेत.
याउलट, इतर हे ख्रिस्ताचे सामान्य अनुयायी आहेत, जे त्यांचे कर्तव्य करतात पण ते लक्षणीय असे नाहीत.याहूनही अधिक, ख्रिस्ताचा सन्मान करण्यामधील फरक आपण पाहू शकतो. तथापि, सर्वाचा त्याच्या द्वारे स्वीकार केला गेला होता. शेवटी, ह्या वचनात, आपण पाहतो की ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याबरोबर समुद्रकिनारी वेगळ्या मार्गाने भेटू शकले. काही हिंसात्मक मृत्यू व छळातून गेले की त्यांच्या प्रभू बरोबर असावे, तर इतर हे स्वाभाविकपणे मरण पावत होते. परंतु सर्व त्यास भेटत होते.
जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली (योहान २१:९)
येथे, आपण पाहतो की ख्रिस्त कसा त्यांच्यासाठी पाहुणचार करणारा होता जेव्हा ते त्याला भेटले. जेव्हा ते थंडगार, भिजलेले, भुकेले, व थकलेले असे आले, त्याच्याकडे अग्नि होता की त्यांस गरम करावे व अन्न होते की त्यांची तृप्ती करावी. आता याचा विचार करण्याची गरज नाही की अग्नि, मासे व भाकर ही कोठून आली. नि:संशयपणे, तोच परमेश्वर जो मासे व भाकर बहुगुणीत करू शकतो तो ते तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो.
तरीसुद्धा, हे महत्वपूर्ण आहे याची नोंद घ्यावी, की त्यांच्या गरजांची पूर्तता करावी ज्या सर्व गोष्टींची गरज होती ते येशूने अगोदरच तयार केले होते. त्याच प्रकारे, ख्रिस्त त्याच्या सेवकांसाठी पुरवठा करतो जेव्हा ते सतत उपास करून व सेवाकार्याच्या मागणी मुळे थकून जातात.
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.” शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. (योहान २१:१०-११)
ह्या वचनात हे लक्षात घ्या, येशूने त्यांनी प्राप्त केलेल्या मास्यामधून काही मागितले. त्याने हे यासाठी मागितले नाही की त्याची त्यास गरज होती. ना ही ते याकारणासाठी होते की त्याच्याकडे पुरेसे नव्हते की त्याना भोजन करवावे. त्याऐवजी, त्यास पाहिजे होते की त्यांनी त्यांच्या परिश्रमाच्या फळाचा आनंद घ्यावा. ख्रिस्ताला पाहिजे होते की त्याच्या चमत्कारिक सामर्थ्याने काय केले होते त्याची चव त्यांनी घ्यावी. का? म्हणजे त्याचे सामर्थ्य व चांगुलपणाची त्यांनी साक्ष द्यावी. प्रत्येक विश्वासणाऱ्याकडून, ख्रिस्त संगतीची इच्छा बाळगतो. तो आपल्यामध्ये हर्ष करतो, व आपण त्यामध्ये आहोत. त्याच्या विलक्षण कार्या द्वारे आपण जे आपल्या जीवनात निर्माण करतो, तो आपला स्वीकार करतो. शेवटी, देवाचे लोक जे सर्व काही प्राप्त करतात ते त्यांनी त्याच्याकडे आणले पाहिजे.
लुक ५:६ मधील जाळ्याचे योहान २१:११ बरोबर तुलना
पूर्वीच्या प्रकरणात जाळे हे तुटलेले होते (लुक ५:६) आणि ह्या प्रकरणात, जाळे हे तुटलेले नव्हते जरी त्यात अनेक मासे होते (योहान २१:११). पुनरुत्थानाने गोष्टींना बदलले काय? त्याने हे निश्चितच केले होते!
लुक ५ मध्ये जो जाळे ओढत होता त्याचे प्रभू बरोबर घनिष्ट संबंध नव्हते. योहान २१ मध्ये, तो जो जाळे ओढत होता त्याचे प्रभू बरोबर घनिष्ठ संबंध होते. जेव्हा आपला प्रभू बरोबर घनिष्ट संबंध असतो तेव्हा कापणीच्या वेळी सुद्धा तेथे अधिक थकवा जाणवणार नाही.
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व मजपासून शिका, म्हणजे ‘तुमच्या जिवांस विश्रांति मिळेल;’ कारण माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०)
येशू त्यांना अत्यंत थकवा देत नाही जे परिश्रम करतात व अत्यंत ओझ्यामध्ये आहेत. तो विश्रांति देतो! ख्रिस्ता कडे ओझे आहे. ह्या जगामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी त्याच्याकडे काम आहे. येथे ओझे आहे की ते लादावे व नांगर की ओढावा, आणि ते कठीण परिश्रम असू शकते, परंतु तरीही हे विश्रांतीपूर्ण कार्य असू शकते. ख्रिस्ताचे जू हे सोईचे व त्याचे ओझे हे हलके आहे. मी नांगर माझ्या स्वतःहून ओढत नाही. मी सर्वसामर्थी द्वारे ओझे दिलेला आहे.
अशा प्रकारे, जर मी ख्रिस्ती जीवन व सेवा शोधत आहे की अत्यंत कठीण व ओझ्यांनी भरलेली आहे, तर मग माझ्याबरोबर काहीतरी चूक आहे की मी कसे जगत आहे व मी सेवा कशी करीत आहे. हे दर्शविते की ख्रिस्ता मध्ये विश्रांति घेण्याऐवजी मी स्वतःहून नांगर ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभू बरोबरच्या त्या घनिष्ठ संगती वीणा मी परिश्रम करीत आहे जे परिश्रमास आशीर्वादा ऐवजी शाप असे करते. कशाप्रकारे तरी मी माझ्या मुख्य कार्याकडे दुर्लक्ष करीत आहे, जे हे आहे की त्याच्याकडून शिकावे.
३८ आता ते त्यांच्या मार्गावर होते, असे घडले की येशू एका निश्चित गावात गेला, आणि एक स्त्री जिचे नांव मार्था तिने त्यांच्या घरात त्यास घेतले व त्याचे स्वागत केले.
३९ आणि तिला एक बहिण होती, जिचे नांव मरीया होते, जी प्रभूच्या चरणाजवळ बसून राहिली होती आणि त्याच्या शिकवणीला ऐकत होती.
४० परंतु मार्था [जास्त कामात व अत्यंत व्यस्त होती] अधिक काम पडल्याने तिची तारांबळ उडाली होती; आणि ती त्याच्याकडे आली, व म्हणाली, “प्रभुजी, माझ्या बहिणीने मज एकटीवर कामाचा बोझा टाकीला आहे, याची आपणाला काळजी नाही काय? तिला मला साहाय्य करावयास सांगा.
४१ प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करत्येस;
४२ परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा घेतला आहे, तो तिजपासून घेतला जाणार नाही. (लुक १०:३८-४२)
मार्था तिच्या ख्रिस्ती जीवनात ओझ्यांनी अत्यंत भरून जाण्याच्या मार्गावर होती. ती प्रभूची सेवा करीत होती, परंतु ते तिच्या स्वतःच्या शक्तीने आणि कदाचित तिच्या स्वतःच्या गौरवाकरिता. ती इतकी थकून गेलेली होती की ती तिची बहिण व प्रभू या दोघांवर नाराज झाली होती.
मग प्रेषितांनी येशू जवळ जमा होऊन आपण जें जें केले व शिकविले तें तें सर्व सांगितले. तो त्यांस म्हणाला, अरण्यस्थळी एकांती चला व थोडा विसावा घ्या; कारण तेथे पुष्कळ लोक येतजात असल्यामुळे त्यंस जेवावयास देखील अवकाश मिळेना. (मार्क ६:३०-३१)
येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. (योहान २१:१२)
ह्या वचनात, येशू त्याच्या शिष्यांना जेवण करण्यास आमंत्रित करतो, कारण त्याने हे पाहिले होते की त्यांनी त्यांचे अंतर राखले होते. येथे आपण पाहतो की ख्रिस्ताने इच्छा केली नाही की त्यांच्या द्वारे त्याची सेवा व्हावी. तो त्यांच्याबरोबर सहज होता, आणि त्यांस सेवक नाही, तर त्याचे मित्र असा त्यांच्याशी व्यवहार केला (योहान १५:१५ पाहा). हे स्पष्ट करते: ख्रिस्त शिष्यांना कृपेच्या संगती मध्ये कसे बोलावितो आणि बोलाविणे हे दिले जाईल जेव्हा या जगाचे राज्य हे आमचा परमेश्वर व त्याच्या ख्रिस्ताचे होत नाही. (प्रकटीकरण ११:१५ पाहा)
शिष्य दूर उभे राहत, त्यांनी त्यांचा सन्मान दाखविला. जेव्हा त्याने विचारले ते तसे मुक्त होण्यास नाखूष होते. यात काही शंका नाही, ते आता, त्यांस सामर्थी शासक समजत होते आणि सावधान होते की कोणत्याही प्रकारे त्याचा निरादर करू नये. तो कोण होता हे विचारण्यास ते घाबरले होते कारण त्यांना इतके निडर असावे हे नाही पाहिजे होते. तसेच, त्यांना वाटले की त्याने केलेला चमत्कार पहिल्यानंतर हे विचारणे हा मूर्खपणाचा प्रश्न असेल. शांत राहण्याने त्यांनी योग्य केले कारण विश्वासणाऱ्यानी इतक्या अचूक पुराव्या नंतर देवा मध्ये निराधार शंका नाही घेतली पाहिजे.
मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली. (योहान २१:१३)
येशू ने त्यांची सेवा सुरु केली कारण ते अजूनही लाजत होते. भोजनावळीचा स्वामी असे त्याने त्यांची सेवा केली. अन्न येथे काही असामान्य असे नव्हते. त्यामध्ये मासे व भाकर होती. येशू, आता त्याच्या अत्युच्य प्रकारात आहे, खाण्या द्वारे स्वतःला जिवंत आहे असे दाखविले, परंतु एक राजकुमार खात आहे असे नाही. आवश्यकतेसाठी त्याने खाल्ले नाही परंतु त्यांना हे दाखवावे की त्याचे शरीर हे मानवी आहे –त्यांच्यासारखे व खाऊ शकत होता. त्याच्या पुनरूत्थानाचा हा आणखी एक प्रबळ पुरावा होता.येशूने भाकर व मासे त्याच्या सर्व शिष्यांना दिले. त्याने भोजन पुरविले, त्यांना खाण्यास आमंत्रित केले आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतः वाटले. हे स्पष्ट करते की येशूने विकत घेतले नाही परंतु ते आपल्याला मदत सुद्धा करते की आपल्या उद्धारा मध्ये अंतर्भूत असलेले लाभ लागू करावे.
“येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांस प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ” (योहान २१:१४).
त्याच्या शिष्यांना येशूच्या प्रगट होण्याच्या योहानाच्या तीन वृत्तांतावरून तीन धडे शिकू शकतात. प्रथम, मरीयेला कबरे जवळ भेटल्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना म्हाडीवरील खोली मध्ये प्रगट झाला. पवित्र शास्त्र सांगते:
१९ त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असतां, येशू आला व मध्ये उभा राहून त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो. २० असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांस दाखविली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला, २१ येशू पुनः त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो; जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हांस पाठवितो. २२ असे बोलून त्याने त्यांजवर फुंकर टाकीला, आणि त्यांस म्हटले, पवित्र आत्मा घ्या; २३ ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही राखितां ती राखिलेली आहेत. (योहान २०:१९-२३)
त्याच्या पहिल्या प्रगट होण्याच्या वेळी, प्रभू येशूने त्याचा आत्मा त्यांना दिला, समेट घडवून आणण्याच्या सेवाकार्या मध्ये एक होण्यास त्याने त्यांना मान्यता दिली.
शिष्यांना त्याच्या दुसऱ्या प्रगट होण्यामध्ये, थोमा ला त्याचे हात व कूस मध्ये स्पर्श करण्यास आमंत्रित करण्याद्वारे त्याने त्यांचा विश्वास मजबूत केला. मग तो ही मान्यता प्रत्येक शिष्यांना देतो जे त्याच्या मागे येणार आहेत:
“पाहिल्यावाचून विश्वास धरणारे ते धन्य”( योहान २०:२९)
जसे प्रेषित पौल लिहितो:
“आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावितो; कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत, पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत.” (२ करिंथ ४:१८)
विश्वासा द्वारे, आपण सार्वकालिकच्या मागे जातो. विश्वासा द्वारे, आपण येशूला पाहतो.
त्याच्या तिसऱ्या प्रगट होण्यात, येशूने त्याच्या शिष्यांसाठी समुद्रकिनारी न्याहारी तयार केली होती. त्याचे ध्येय हे क्षमा देणे व त्यांच्या पाचारणास पुन्हा निश्चित करणे होते.
पेत्राने ख्रिस्ताचा तीन वेळा नकार केला होता, आणि त्या सर्वांनी न्याहारी केल्यावर, पेत्राला संधी दिली गेली की ख्रिस्ता साठी त्याच्या प्रीतीला तीन वेळा कबूल करावे.
“ते जेवल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करितो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या कोकरांस चार. पुनः दुसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा, शिमोना, मजवर प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करितो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढरांस पाळ. तिसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रेम करितोस काय? मजवर प्रेम करितोस काय, असे तिसऱ्याने त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, प्रभो, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणांवर प्रेम करितो हे आपण ओळखिले आहे. येशूने त्याला म्हटले, माझ्या मेंढरांस चार.” (योहान २१:१५-१७)
ह्या वचनांमध्ये, भोजनानंतर पेत्रा बरोबर ख्रिस्ताचा सव्विस्तर संवाद आपण पाहतो. येशूला ठाऊक होते की पेत्र हा त्यांच्या संवादाच्या विषया बद्दल असमाधानी होईल. म्हणून तो भोजन होऊ पर्यंत थांबला, म्हणजे पेत्राने त्याच्या भुकेला गमावू नये.
हे लक्षात घ्या ख्रिस्ताने पेत्राच्या चुकांवर जसे मित्र करेल तशी चर्चा केली. येशूने त्याचा केलेला नकार सरळपणे उल्लेखला नाही परंतु त्यास त्याशी जोडले जेव्हा त्याने पेत्राला विचारले की पेत्र त्याच्यावर प्रीति करतो काय. लक्षात घ्या तेथे धिक्कार करण्याची सूचनाही नव्हती. (रोम. ८:१)
लक्षात घ्या, पहिल्या वेळी ख्रिस्ताने पेत्राला विचारले की तो त्याच्यावर प्रीति करतो काय. तो त्यास शिमोन बोलतो, कैफा नाही. त्याने खंबीरपणा व सामर्थ्य गमाविले होते जे त्या नांवाने ते महत्व सहसा दाखविले पाहिजे होते. ह्या नांवाने त्यास हाक मारणे हे तो कोठून आला त्याची आठवण देणारे होते असे दिसते, मोठ्या सौभाग्यासाठी तो किती अपात्र असा होता जे त्यांस दिले होते.
लक्षात घ्या, येशू पेत्राची ह्या प्रश्नाने “तू मजवर प्रीति करितोस काय?”कशी कानउघडणी करतो. कारण त्याने ख्रिस्ताचा विश्वासघात केला होता, त्याची प्रीति ही शंका घेण्यासारखी होती. पेत्राने त्याच्या पापाचा पश्चाताप केल्यावर सुद्धा येशूला पेत्राच्या प्रीति विषयी विचार होता. येशूने हा प्रश्न विचारला कारण त्याचे कार्य व पदास गरज लागणार होती की त्यास अधिक प्रीति करावी. तिसऱ्या वेळी ख्रिस्ताने प्रश्न विचारला, त्यास पाहिजे होते की हे पाहावे की पेत्र त्यास त्याचे मित्र व जवळचे सहकारी यांच्यापेक्षा अधिक प्रीति करीत होता काय. येशूने कदाचित बोट, जाळे व एक मासे धरणारा म्हणून त्याच्या व्यवसायाकडून जे सुखविलास त्यास मिळत असेन यांस संबोधिले असेन. त्याने विचारले कारण ख्रिस्ता वर प्रीति करणे हे सर्व गोष्टींपेक्षा अधिक त्याच्यावर प्रीति करणे होय.
येशू परिणामतः हे म्हणत होता, जर तू तुझ्या व्यवसायापेक्षा मजवर अधिक प्रीति करीत असेन तर ते सोड व माझ्या मेंढरांना चार. पेत्राने येशू बरोबर राहण्याच्या योग्यते विषयी फुशारकी मारली होती जरी इतर प्रत्येक जणांनी बोटी मधून उडी मारली होती. येशूचा त्याच्या प्रीति विषयी प्रश्न करतो जो सूक्ष्म होता परंतु प्रभावी कानउघडणी होती. त्याने ह्या वास्तविकतेस सुद्धा सूचित केले की पेत्र हा इतरांपेक्षा अधिक प्रीति करण्यास कर्तव्यबाद्ध होता कारण त्यास अधिक क्षमा केली गेली होती. आता,हे लक्षात घ्या की पेत्राने तीन वेळा त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले. तो हा हक्क दाखवीत नव्हता की तो ख्रिस्तावर इतरांपेक्षा अधिक प्रीति करीत होता. त्यास त्याच्या खोट्या फुशारकी बद्दल लाज वाटत होती: “जरी सर्वांनी तुझा नकार केला, तरी मी तसे करणार नाही.” (मत्तय २६:३३)
“प्रीति” साठी हेल्लेणी शब्दाकडे पाहिले जे योहान २१:१५-१७ वापरले आहे, तेथे वैचित्र्यपूर्ण तुलना सुद्धा आहे. जेव्हा येशूने पेत्राला विचारले, “तू मजवर प्रीति करितो काय?”योहान २१:१५-१७ मध्ये त्याने हेल्लेणी शब्द अगापे वापरला आहे, जे बिनशर्त प्रीतीला संबोधते. दोन्ही वेळा पेत्राने, “होय, प्रभू; तुला ठाऊक आहे मी तुजवर प्रीति करितो” असे प्रत्युत्तर दिले. हेल्लेणी शब्द ‘फिलिओ’ वापरून, जे बंधुप्रेम/मित्रत्वाचे प्रेम याचा संदर्भ देते.
हे असे दिसते की येशू पेत्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता की त्याने येशूला कशाचीही पर्वा न करता प्रेम केले पाहिजे जेणेकरून तो पुढारी व्हावे ज्यासाठी देवाने त्यास बोलाविले आहे. तिसऱ्या वेळी, येशू विचारतो, “तू मजवर प्रीति करितो काय?”योहान २१:१७ मध्ये, तो फिलिओ हा शब्द वापरतो आणि पेत्र पुन्हा एकदा “प्रभो, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणांवर प्रेम करितो हे आपण ओळखिले आहे” असे प्रत्युत्तर देतो, पुन्हा एकदा फिलिओ वापरतो. “प्रीति” साठी वेगवेगळ्या हेल्लेणी शब्दांचा मुद्दा हा असा दिसतो की येशू पेत्राला फिलिओ पासून अगापे कडे जाण्यासाठी भर देत आहे.
तसेच ह्या वचनात, येशू त्याच्या कळपाला पेत्राच्या देखरेखी खाली देत आहे. त्याने मेंढरे व कोकरे पेत्राच्या देखरेखीखाली दिली आहेत. येशूने एकदा म्हटले माझ्या कोकरांना चार व मग मेंढरे दोनदा. ख्रिस्ताची मंडळी ही त्याचा कळप जी कोकरे –तरुण, अशक्त व कोमल व्यक्तिंसह बनलेली आहे व मेंढरे- ते जे परिपक्वतेमध्ये वाढले आहेत व शक्तिशाली आहेत.
येशूने पेत्राला काय करण्यास सांगितले?
त्याच्या कळपास चारावे. वचन १५ व १७ मध्ये हेल्लेणी शब्द जो वापरला आहे तो बोस्के आहे, त्याचा अर्थ अन्न देणे. परंतु वचन १६ मध्ये हेल्लेणी शब्द जो वापरला आहे तो ‘पॉईमैने’ आहे, त्याचा अर्थ मेंढपाळाची सर्व कर्तव्ये पूर्ण करावी. त्यातील लागू अर्थ हा सरळ होता; जर पेत्र खरेच येशू वर प्रीति करीत होता, तर मग त्याने ते जे ख्रिस्ताचे आहेत त्यांची राखण व काळजी करावी.
आता, येशूने पेत्राला असा आदेश का दिला?
येशूने असे केले की त्याने पश्चातापानंतर त्याच्या प्रेषितपदास पुनर्स्थापित करावे. हे केवळ पेत्राच्या लाभा करिता नव्हते परंतु त्याच्या बंधूजनांच्या लाभाकरिता सुद्धा होते. त्यास पुन्हा आदेश देणे-हा पुरावा होता की त्याचा ख्रिस्ता बरोबर समेट झाला होता. दुसरे, येशूने त्यास अधिकार दिला त्याचे काम अचूकपणे करण्यास त्यास साहाय्य करावे.
मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.” ( योहान २१:१८-१९ )
प्रभू येशूने पेत्राची नेमणूक करून पुढच्या कामाची जबाबदारी सोपविल्यानंतर, त्याने त्याला आपल्या दु: खाच्या कार्यावर नेमतो. प्रेषिताचा सन्मान प्रथम झाला; खाली दिलेला रक्तसाक्षीचा सन्मान होता.
येशूने पेत्राची रक्तसाक्ष निश्चितपणे प्रकट केली, जे त्याच्या पहिले शब्द "अगदी खात्रीने…" यामध्ये पाहिले जाऊ शकते. त्याला कैद करुन ठार मारले जाईल. अशा प्रकारे, ख्रिस्ताने सुलभता व सोईची अपेक्षा न करण्यासाठी पैत्राला बळकट केले. तो सांगतो करतो की पेत्र हिंसक मृत्यूने मरेल; त्याला वधस्तंभावर खिळले जाईल.
त्यानंतर सुमारे चौवतीस वर्षानी, पैत्राला वधस्तंभावर खिळण्यात आले. इतिहासकार जेरोम म्हणतात की, ‘त्याला नीरोच्या सत्तेखाली रक्तसाक्षीचा मुकूट प्राप्त झाला. खाली डोके व पाय वर ठेऊन त्याला वधस्तंभावर खिळले जात गेले, कारण पेत्र स्वत: म्हणाला होता की माझ्या प्रभूप्रमाणे वधस्तंभावर खिळण्यास मी पात्र नाही.
येशू पेत्राच्या तुरूंगवासाच्या काळाची तुलना जेव्हा तो मुक्त होता त्या काळाशी करतो तसेच, ख्रिस्त या गोष्टी घडण्याची वेळ प्रकट करतो; त्याच्या म्हातारपणी. तोपर्यंत तो त्याच्या शत्रूपासून वाचला जाणार होता.
या वचनांमधून आपण पाहतो की आपला मृत्यू केवळ नेमलेला केलेला नाहीत तर तो कसा होणार हे देखील नेमलेले आहे. आपण हे देखील पाहतो की आपला मृत्यु कोणत्याही प्रकारचा असो आपण इच्छा हीच असावी की त्याद्वारे देवाचा गौरव झाला पाहीजे.
१९ व्या वचनाच्या शेवटी, येशू पेत्राला त्याच्या मागे येण्याची आज्ञा देतो. कदाचित येशू उठला व ते जेवत असलेल्या ठिकाणाहून निघाला व त्याने पेत्राला इशारा केला असावा. “माझे अनुसरण करा” या शब्दांना महत्त्व आहेः याद्वारे ख्रिस्ताची कृपेमध्ये व प्रेषित पदावर पेत्राची पुनर्स्थापना याची पुन्हा पुष्टी करते. हे पेत्राच्या दु:खा प्रतिबिंबित करते, “.माझ्या मागे ये.” असे येशु बोलला तोपर्यंत त्याला समजले नव्हते. खरेतर, येशू म्हणाला होता, “अशाच वागवणूकीची, अशाच मृत्युची अपेक्षा कर”
शेवटी, सेवेमध्ये विश्वासूपणा असण्यास व परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. ख्रिस्ताने उत्तम मेंढपाळ म्हणून एक उत्कृष्ट कित्ता सादर केला आहे, व पेत्रालाही असे करण्यास सांगितले आहे.
मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. २१जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?” ( योहान २१:२०-२१)
या अध्यायांमध्ये आपण योहानाविषयी पेत्र व ख्रिस्तामध्ये झालेले संभाषण पाहतो. योहान, जो शुभवर्तमानाचा लेखक आहे, त्याने त्याच्या नावाचा उल्लेख केला नाही परंतु स्वत: चे असे वर्णन केले की त्याचा गैरसमज होऊ शकत नाही. त्याने इतके बारकाईने का अनुसरण केले येथे आम्हाला समजते. शिष्यांपैकी, येशूने त्याच्यावर एक विशेष प्रीती दर्शविली आणि अशा प्रकारे, कृपेने भरलेले येशूची शब्द ऐकण्याची योहानाने इच्छा दर्शविली.
हे शक्य आहे की पेत्राने योहानाबद्दल कृपेत परत येण्यासाठी विचारले. योहान पूर्वी पसंतीच्या ठिकाणी होता आणि येशूने त्याला जे सांगितले त्याविषयी तो पेत्राला सांगत असे. आता पेत्र पसंतीच्या ठिकाणी आहे व तसेच करण्यास इच्छितो.
पेत्राने येशूला काय विचारले? "प्रभु, या माणसाचे काय?" याचा अर्थ, मी काय करीन व माझ्या दु: ख यांच्या काही भागाचे तू प्रकटीकरण केले आहे; हा माणूस काय करेल? त्याचे कार्य आणि त्याच्या दु: खाचा वाटा काय आहे? भाषा याप्रमाणे देखील संवाद करते:
१. योहानाविषयी चिंता करणे, कारण पेत्राला त्याचे देखील भविष्य जाणून घेण्याची इच्छा आहे.
२. त्याच्याबद्दल जे सांगितले गेले होते त्याबद्दल अस्वस्थता आणि दुसर्या व्यक्तीला सुलभता मिळाली याचा शोध घेण्याची इच्छा तितका सुखद शेवट नाही.
३. साधी उत्सुकता आणि स्वतःच्या व इतरांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा.
ख्रिस्ताच्या उत्तरात, हे स्पष्ट होते की तो पेत्राच्या प्रतिसादावर नाराज आहे. कदाचित पेत्राकडून अशी अपेक्षा होती की आपण आपणास होणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये तो विश्वासू व दृढ कसा राहील याची चौकशी करावी. पण तिथे तो इतर व्यक्तीबद्दल अधिक चिंतित होता. तसेच कर्तव्येपेक्षा तो घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करीत होता असे दिसते.
“येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर’” (योहान २१:२२)
योहानाच्या जबाबदारीकडे सोडून आपल्या स्वत: च्या जबाबदारीकडे लक्ष देण्यास ख्रिस्त सौम्यतेने पेत्राला फटकारतो येथे थोड्याप्रमाणात प्रकट झालेले आम्ही पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे योहान पेत्राप्रमाणे रक्तसाक्षी नाही. नैसर्गिक मृत्यूद्वारे ख्रिस्त येऊन त्याला घरी घेऊन जाईल यासाठी त्याला वाट पाहायची होती. प्राचीन इतिहासकारांच्या मते, योहानाचा बर्यायचदा छळ झाला, त्याला बांधून तुरूंगात टाकण्यात आले परंतू तो वयातीत होऊन मरण पावला. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्त यरुशलेमाचा नाश करण्यासाठी येईपर्यंत योहान मरणार नाही; ख्रिस्त येईपर्यंत थांबावे लागेल याचे काही लोक असा अर्थ काढतात.
काहीजण, येशूच्या शब्दांकडे योहानाच्या उद्देशाचे प्रकटीकरण म्हणून पाहिले जात नाही तर त्याच्या उत्सुकतेबद्दल पेत्राला फटकारले असे म्हणून पाहीले जाते. हे वचन, २२ या वचनामध्ये ख्रिस्ताने जे म्हटले होते त्यामुळे उद्भवलेल्या चुका दर्शविते. योहान मरणार नाही, परंतु शेवटच्या काळापर्यंत जगेल या क्षुल्लक गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या शब्दांचा गैरसमज करुन चुकीचा अर्थ लावतो तेव्हा मंडळीमध्ये समस्या सहजपणे कशा उद्भवू शकतात यास दर्शविते. हे शक्य आहे की जेव्हा त्यांनी योहान इतर प्रेषितांपेक्षा जास्त जगला याचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना हे न्याय्य वाटले.
या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?’” (योहान २१:२३)
ख्रिस्ताच्या शब्दांची चुकीच्या पध्दतीने केलेली रचना मंडळी मध्ये एक म्हण बनते हे या वचनातून दिसते. हे मानवी परंपरेचे अनिश्चित स्वरूप आणि आपण ज्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्या गोष्टींची केलेली चौकशी याबद्दल माहीती देते. तसेच, अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या फसवणूकीला आपण पाहतो. जरी हे पूर्वीच्या मंडळीचे म्हणणे होते व ते सामान्य आणि सार्वजनिक असले तरीही ते खोटे असत्य आहे.
पवित्र वचनांच्या सत्यतेशी सहमत नसलेल्या अलिखित परंपरेकडे आपण दुर्लक्ष किती जलद रीतीने करतो हे आपण पाहतो. अशा चुका देवाच्या शब्दाचे काटेकोरपणे पालन केल्याने आणि एकमेव सत्य म्हणून त्याचे अवलंबन केल्याने सुधारीत केले जाऊ शकते. येथे,योहान ख्रिस्ताच्या शब्दांची पुनरावृत्ती करून चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याने असे निदर्शनास आणून दिले की येशू एवढे म्हणाला आणि आणखी नाही: शिष्य मरणार नाही असे नाही, परंतु “मी परत येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?’ आम्ही ख्रिस्ताच्या शब्दात भर घालू शकत नाही परंतु त्याने जे प्रकट केले त्याला मान्य व्हावे.
जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते. (योहान २१:२४-२५)
यावचनांत अध्यायातील निष्कर्ष आहे. ज्याच्या मृत्यूविषयी वादविवाद झाला होता असा शिष्य म्हणून स्वतःला प्रकट करणाऱ्या लेखकाच्या अहवालाने त्याचा शेवट होतो. या वचनांमधून आपल्याला
असे लक्षात येते की ज्यांनी ख्रिस्ताच्या इतिहासाविषयी लिहिले त्यांना त्याच्याबरोबर ओळख मिळण्यास लाज वाटली नाही. आम्ही पाहतो की त्यांनी इतरांनी जे सांगितले त्यापासून लिखाण केले नाही तर प्रत्यक्षदर्शी होते आणि प्रत्येक शब्द त्यांनी आपल्या कानांनी ऐकला.
ज्यांनी ख्रिस्ताचा इतिहास लिहिला त्यांनी जे काही पाहिले त्याविषयी साक्ष देण्यासाठी शपथपूर्वक बांधलेले साक्षीदार म्हणून लिहिले. या गोष्टींच्या लेखकांनी ते लिहिण्यासाठी ते कार्य स्वत:वर घेतले नाही. देवाने त्यांना नियुक्त केले. योहान २१ हा अध्याय जे काही लिहीले आहे ते सत्य आहे असे प्रमाण पटवून समाप्त केले गेला आहे. याकडे लक्ष वेधून लेखक मानवजातीच्या सामान्य ज्ञानाला आवाहान करतात कारण प्रत्यक्षदर्शी हा सत्याचा विश्वासार्ह स्रोत आहे. तो “आम्ही” या शब्दाचा उपयोग करतो जो ज्यांच्यासह दस्ताऐवज लिहिण्यात आले आहे त्या संपूर्ण मंडळीच्या समाधानाला संदर्भित कतो. तसेच, त्याने लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास व्यक्त करण्यासाठी तो “मी” हा शब्दाचा उपयोग करतो. अखेरीस, लेखक आणखी पुष्कळ गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत, पण ज्या सर्वात आवश्यक आहे त्याच गोष्टी त्याने निवडल्या आहेत या कबुलीसह तो समाप्त करतो.
हा अध्याय तीबिर्या समुद्राच्या ठिकाणी येशूचे त्याच्या सात शिष्यांना प्रगट होऊन सुरु होतो. तथापि, ही पहिली वेळ नव्हती की येशूने त्याच्या शिष्यांना स्वतः प्रगट केले होते, कारण पवित्र शास्त्र सांगते की, “येशूने त्याच्या शिष्यांना स्वतःस पुन्हा एकदा प्रगट केले”.
मागील प्रगट होण्यात, ख्रिस्ताने स्वतःला शिष्यांना प्रगट केले जेव्हा ते एका विशेष दिवशी एकत्र झाले होते. असा विश्वास ठेवला जातो की प्रभूच्या दिवशी (यहुदी शब्बाथ) ती एक पवित्र सभा होती. त्यामुळे, प्रत्येक जण एकत्र झाले होते आणि शक्यतो, त्याच्या प्रगट होण्याची अपेक्षा करीत होते.
याहूनहि अधिक, त्याने आठवड्याचे वेगवेगळे दिवस निवडले होते; त्याच्या शब्बाथ दिवशी प्रगट होण्यात काहीही चिन्हात्मक असे नव्हते. ह्या वचनावरून, आपण पाहतो की त्याच्या शिष्यांना प्रगट होण्यासाठी ख्रिस्ताला कधीही कोणत्याची मार्गाची कमतरता नाही. कधीकधी हे उपासना व प्रार्थनेचे वातावरण असते. इतर वेळेला, तो स्वतःला कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रगट करण्याचे निवडू शकतो.
एक उदाहरण हे दुतांचे मेंढपाळांना दर्शन जे रात्रीच्या वेळी त्यांच्या कळपांचे रक्षण करीत होते (लुक २:८). पुन्हा एकदा, ह्या भेटीची गालील च्या डोंगरावरील त्याच्या भेटीशी याची तुलना केली जाऊ शकते. पुन्हा एकदा येशूनेच ठिकाण व वेळ ठरविली; त्याने भेट घेणे ठरविले (मत्तय २८:१६). पुनरुत्थित प्रभू बरोबरच्या ह्या दैवी भेटी साठी च्या तयारी मध्ये, बेखमीर भाकरीच्या दिवसा नंतर शिष्यांनी घाई केली की ज्या गोष्टींबरोबर ते व्यस्त होते ते संपवावे, की सभे साठी ठरविलेली वेळ पाळावी.
ह्या विशेष भेटीच्या अगोदर त्यांनी अनेक दिवस उत्सुकते मध्ये घालविले असतील.ह्या घटने मध्ये, जेव्हा ते त्याची वाट पाहत होते येशू त्यांना प्रगट झाला आणि याची खात्री केली कि ते वाट पाहून थकून जाणार नाहीत. यावरून आपण शिकू शकतो की ख्रिस्त हा नेहमीच त्याच्या वचना सारखाच चांगला आहे आणि नेहमी त्याच्या वचनापेक्षा अधिक उत्तम आहे. जसे, आपण काय अपेक्षा ठेवतो त्यापेक्षा तो नेहमीच अधिक करतो आणि जसे त्याने आश्वासन दिले आहे ते आपल्याला दाखवितो.
शिमोन पेत्र, थोमा , गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. (योहान २१:२)
हे लक्षात घेणे चांगले आहे कि प्रभू येशू कोणाला निवडतो की त्यास स्वतःस प्रगट करावे. हे स्पष्ट आहे की, त्याने स्वतःला बारा शिष्यांना प्रगट केले नाही, केवळ सात शिष्यांना. आपण पाहू शकतो की, नथनेलचा उल्लेख केला, ज्याचे नांव पुन्हा आढळले नाही जेव्हापासून तो येशूला प्रथम योहानाच्या १ ल्या अध्यायात भेटला होता. काही बायबल विज्ञानी विश्वास ठेवतात की तोच बर्थलमय आहे, जो बारा मधील एक होता. ह्या वचनातील दोन शिष्यांच्या नांवाचा उल्लेख केलेला नाही. परंतु जास्त खात्रीशीर ते कफरनहूमचा आंद्रिया व बेथसैदा चा फिलीप होते.
ह्या वचनात, आपण पाहतो की पवित्र सभा व उपासनेच्या दिवसाच्या नंतरही, येशूचे शिष्य हे एकत्र होते. वास्तवात, ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी ही आशीर्वादाची गोष्ट होती घनिष्ठ संवाद ठेवत एकत्र उपयोगी वेळ घालवावा, केवळ उपासनेच्या वेळी व काही विशेष दिवशी नाही, परंतु व्यवसाया प्रमाणे प्रतीदिवसाच्या कामा मध्ये सुद्धा. याद्वारे याचा अर्थ, विश्वास ठेवणारे विश्वासू त्यांच्या एकमेकांप्रती जिव्हाळ्यात सहभागी होत व त्यात वाढ करू शकतात, ह्या प्रक्रीये मध्ये त्यांचे विचार व जीवनशैली द्वारे एकमेकांची उन्नति करू शकतात.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ख्रिस्ताने स्वतःला त्यांस दर्शन दिले जेव्हा ते जाणूनबुजून एकत्र होते. त्याने असे केले की ख्रिस्ती समाजाचे महत्व दाखवावे. परंतु याहूनहि अधिक, त्याने असे केले की कदाचित त्याचा विषयवार जे त्यांस त्यांना सांगावयाचे होते त्यात त्यांनी एकत्र साक्षीदार व्हावे म्हणजे त्यांनी एकमेकांची साक्ष वैध किंवा निश्चित करू शकावे.
ह्या वचनात, आपण सात शिष्यांना एकत्र पाहतो ज्यांना हे सौभाग्य दिले गेले की ख्रिस्ताच्या भेटीची साक्ष द्यावी. हे चिन्हात्मक आहे कारण ती वेळ व युगाच्या रोमन कायद्या नुसार, एक साक्ष स्थापित करण्यासाठी सात साक्षीदारांची गरज आहे. ह्या वचनात आणखी एक गोष्ट जी लक्षात घ्यायची आहे ती ही आहे की थोमा चे नांव पेत्राच्या बरोबरीने उल्लेखलेले आहे, ही कल्पना देत की, प्रभूच्या प्रगटीकरणाच्या वेळी तो अनुपस्थित होता आणि जेव्हा त्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने शंका केली, त्याने निर्णय घेतला की जेव्हाकेव्हा प्रेषित एकत्र येतील तेव्हा तो तेथे उपस्थित राहील. ह्यावरून आपण शिकतो की नुकसान कधीकधी आपल्याला शिकविते की संधी कडे अधिक लक्ष द्यावे
शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही. (योहान २१:३)
हे वचन दाखविते की जेव्हा येशू त्यांना स्वतः प्रगट झाला तेव्हा ते काहीतरी करत होते. ते सहमत झाले होते की मासे धरावयास जावे. हे स्पष्ट आहे की काय उत्तम ते करावे हे त्यांस ठाऊक नव्हते. मागील आठवड्याच्या घटना ह्या विचित्र होत्या, आणि त्यांना ठाऊक होते की त्यांचे संपूर्ण जीवन हे लवकरच बदलणार आहे.हे सर्व अनुभव करणे हे अधिकच होते. म्हणून पेत्राने जेव्हा मासे धरावयास जाण्याचा निर्णय घेतला, इतर सुद्धा त्याच्याबरोबर सोबत करण्यास तयार झाले.
अनेक लोक विश्वास ठेवतात की मासे धरण्याच्या त्यांच्या व्यवसायाकडे पुन्हा वळण्याचा प्रेषितांचा निर्णय हा चुकीचा होता, की येशूच्या मागे येण्यात ज्यास त्यांनी सोडले होते. परंतु जर ते चूक होते, तर खात्रीने येशूने त्याच्या उपस्थिती द्वारे त्यांच्या एकत्र येण्यास मान्यता दिली नसती. म्हणून प्रेषित चुकी मध्ये कार्य करण्याऐवजी, त्यांची कृती ही प्रशंसनीय होती. दोन कारणांसाठी त्यांची प्रशंसा करावयाची होती:
१. आळशी असे राहण्यापेक्षा त्यांनी वेळेचा उपयोग केला. ह्यावेळेला त्यांना आदेश देण्यात आला नव्हता किंवा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा संदेश देण्यास पाठविण्यात आले नव्हते. जरी ह्या सेवाकार्यासाठी त्यांना दीक्षित करणे हे लवकरच होते, तरीही त्यांनी त्यात अजून प्रवेश केलेला नव्हता. आता, हे शक्य होते की ख्रिस्ताने त्यांना त्याच्या पुनरुत्थाना विषयी बोलण्यास शांत राहण्यास सांगितले असेल जोपर्यंत त्याचे स्वर्गारोहन होत नाही व तेथून तो पवित्र आत्मा पाठवीत नाही. हे झाल्यानंतर, त्यांनी यरुशलेमेपासून सुरुवात करून ख्रिस्ता विषयी घोषणा करावयाची होती. म्हणून जेव्हा ते वाट पाहत होते, आळशी असे बसण्याऐवजी, त्यांनी मासे धरण्यास जाण्याचा निर्णय केला. अर्थातच, केवळ मनोरंजन करावे हे नव्हते, परंतु व्यवसायासाठी. सत्यात, हे दाखविते की त्यांना विनम्र हृदय होते. हे पुरुष होते ज्यांना प्रभू द्वारे निवडले गेले होते की पाठविलेले असावे. तरीही त्यांनी स्वतःला सन्मानास पात्र अशा प्रतिष्ठित पदावर आहोत असे पाहिले नाही. निश्चितपणे, त्यांनी आठवले की ख्रिस्ताने त्यांना कोठून बोलाविले होते. तसेच, त्यांचे कृत्य दाखविते किती मेहनती असे ते होते. त्यांनी निर्णय केला होता की वाट पाहत असताना, ते आळशी असे राहणार नाहीत. म्हणून त्यांच्याकडून, आपण आपला वेळ प्रतिदिवशी पुन्हा भरून काढू शकतो, कारण केवळ हे तेव्हाच जेव्हा आपण असे करतो, आपण आपला प्रत्येक दिवस जसा घालवितो आपण त्यात समाधानी होऊ शकतो.
२. त्यांना आर्थिक उत्पन्नासाठी स्त्रोत ची गरज होती आणि इतरांवर ओझे टाकावे हे त्यांस नको होते. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यामध्ये, येशूच्या शिष्यांना भोजनपुरवठा हा त्यांच्याद्वारे केला गेला ज्यांनी त्याची सेवा केली. परंतु कारण की त्यांचा स्वामी आता त्यांच्याबरोबर नव्हता, त्यांनी मानले होते की त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या हातानी ते करावयाचे होते. प्रेषित पौलाने सुद्धा थेस्सलनी येथील मंडळीला सांगितले होते,” कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.” 11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) (२ थेस्सलनीकाकरांस ३:१०-११)
तरीही ह्या वचनात, आपण शिष्यांची निराशा पाहतो कारण त्यांनी काहीही प्राप्त केलेले नसते. हे शक्य आहे की संपूर्ण रात्रभर त्यांनी कष्ट घेतले असतील (लुक ५:५ मध्ये जसे आहे तसेच). हे तुम्हांला दाखविते की जग हे किती निष्फळ व व्यर्थ आहे. अधिक वेळ असे घडत नाही, परिश्रमिक चे हात जे विपुलतेने भरून वाहिले पाहिजे ज्यांस काहीही मिळत नाही. यावरून, आपण हे शिकतो की, चांगले व महत्वपूर्ण लोकांना सुद्धा त्यांच्या प्रामाणिक व्यवसायिक व्यवहारामध्ये नेहमीच ऐच्छिक परिणाम मिळत नाही. ह्या प्रकरणात, हे दैवी नियंत्रणामुळे की त्यांना काहीही प्राप्त झाले नाही, जरी त्यांनी संपूर्ण रात्रभर परिश्रम घेतले होते म्हणजे मोठ्या प्राप्तीचा चमत्कार जो सकाळी हा अधिक गौरवी होणार होता. हे आपल्याला दाखविते की जेव्हा आपण अप्रसन्न परिस्थितीमधून जातो, परमेश्वराकडे आपल्यासाठी काहीतरी अद्भुत असे ठेवलेले आहे. तसेच, आपण हे शिकू शकतो की जरी मनुष्याला मास्यांवर प्रभुत्व आहे, हा केवळ परमेश्वर आहे ज्यास हे ठाऊक आहे पाण्याच्या सखोल भागातून ते कोणत्या मार्गाने जातात.
दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. (योहान २१:४)
ह्या वचनात, आपण हे पाहतो की, त्यांच्या निष्फळ व्यवसायिक व्यस्तते नंतर सकाळी त्याने स्वतःला त्यांस प्रगट केले. ख्रिस्त निर्णय घेतो की आपल्याला ओळख द्यावी जेव्हा आपण आपल्या कमकुवतपणात असतो. हे येथेच या क्षणी, जेव्हा आपल्याला वाटते आपण आपल्या स्वतःला गमाविले आहे तेव्हा तो आपल्याला दर्शन देतो की अजूनही तो आपल्यासाठी आहे.
की अजूनही तो आपल्यासाठी आहे.
वास्तवात, अश्रू गाळणे हे कदाचित रात्रभर साठी सहन करावे लागेल, परंतु आनंद हा सकाळी येतो (स्तोत्र. ३०:५). आता, हे विचारात घ्या, ख्रिस्त त्यांच्याकडे पाण्यावर चालत आला नाही. त्याऐवजी, तो समुद्रकिनारी उभा राहिला, हे चिन्हित करीत की त्यांनी त्याच्याकडे जायचे आहे.
हे महत्वाचे आहे की कारण ख्रिस्ताने त्याचे कार्य पूर्ण केले आहे, खवळलेल्या समुद्राला त्याने पार केले आहे, रक्ताचा समुद्र की सुरक्षित व शांत समुद्रकिनारी, जेथे तो विजयी गौरवात उभा राहिला होता. अशा प्रकारे, जेव्हा जीवन हे खवळलेल्या समुद्रासारखे होते, आपला प्रभू समुद्रकिनारी आपली वाट पाहतो, आणि आपल्याला केवळ एवढेच करण्याची गरज असते की त्याच्याकडे पळावे.
तसेच, वास्तविकता ही की शिष्यांना हे ठाऊक नव्हते की हा तो येशू आहे जो समुद्रकिनारी उभा आहे जे दाखविते की त्याने स्वतःला त्यांस हळूहळू प्रगट केले. हे ते पुरुष होते जे येशू बरोबर घनिष्ट संबंधात होते, तरीही त्यांनी त्यांस ओळखले नाही. वास्तवात, त्यांनी त्यांस तो तेथे उभा आहे हे पाहण्याची अपेक्षा केली नव्हती आणि असा अनुमान केला की कोणी साधारण व्यक्ती बोटीत बसण्यास किंवा मासे घेण्यासाठी वाट पाहत असेन; त्यांनी त्याच्याकडे सावधानपूर्वक पाहिले नाही. येथे, आपण ह्या वास्तविकतेमध्ये समाधान प्राप्त करतो की, आपण ख्रिस्ता विषयी जो विचार करतो त्यापेक्षा तो नेहमीच जवळ आहे.
5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही.” ( योहान २१:५)
येथे, आपण पाहतो की ख्रिस्ताने स्वतःला पित्याचा जिव्हाळा व दये सह प्रगट केले आहे. म्हणून त्याने त्यांना लेकरे म्हटले आहे. जरी त्याने पूर्णपणे त्याचे दैवत्व सोडले आहे, तो तरीही त्याच्या दृष्टीकोनात सौम्य व आपुलकी बाळगून होता. तरीही, वयाने, ते पुरुष होते, परंतु ते लेकरे होते जे देवाने त्यास दिले होते.
हे लक्षात घ्या की, काळजी मुळे येशूने त्यांना एक प्रश्न विचारला. पित्याचा विचार ज्यास पाहिजे की त्याच्या लेकरांना कशाची गरज आहे त्यासह त्यांना पुरवठा करावा. आणि त्याच क्षणी ते तेथे नव्हते, तो त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तयार होता, (फिलिप्पै ४:१९ वाचा).
तसेच १ करिंथ ६:१३ सांगते, “प्रभू शरीरासाठी आहे”.ख्रिस्त त्याच्या लोकांच्या गरजांकडे लक्ष देतो, आणि त्याने त्यांना आश्वासन दिले आहे की अन्न व कृपा ह्या दोन्हींचा पुरवठा करेन. ख्रिस्त गरिबांच्या घरी भेट देतो की विचारावे, “लेकरांनो, तुमच्याकडे काही अन्न आहे काय?” तो आपल्याला आमंत्रित करतो की आपल्या गरजांसाठी त्याच्याकडे उघड मागणी करावी. विश्वासाच्या प्रार्थनेला लागू करून, आपण आपली मागणी त्यास कळवितो व आपल्या चिंते पासून सुटका प्राप्त करतो कारण त्या गोष्टीसाठी व आपल्यासाठी काळजी करतो. म्हणून ख्रिस्त काहीतरी योग्य ज्याचे अनुकरण करावे हे दाखवितो; इतरांसाठी करुणामय हृदय. आपल्या सभोवतालच्या समाजातील गरीब आणि ते उत्तम असे होतील, जर श्रीमंत हे विचारतील, “तुमच्याकडे काही अन्न आहे काय?”
येशूच्या दयेपूर्ण प्रश्नाला, त्यांनी थोडक्यात उत्तर दिले: ‘नाही’. तो त्यांच्यासाठी अनोळखी होता, म्हणून त्यांनी त्याच्या दयापूर्ण प्रश्नाला उत्साहाने उत्तर दिले नाही. अनेक वेळेला आपण शिष्यांसारखे होतो, ख्रिस्ताच्या प्रीतीला आपल्या प्रत्युत्तरा मध्ये कमी पडतो. त्याने हा प्रश्न यासाठी विचारला नाही कारण त्यांस त्यांची गरज ठाऊक नव्हती. येशूला पाहिजे होते की त्यांनी त्यांच्या विषयी दिलेल्या उत्तराच्या आधारावर त्यांना ओळखावे. हे दाखविते की आपण हा अनुमान लावू नये की ज्याची आपल्याला गरज आहे ते मागण्याची आपल्याला गरज नाही. परमेश्वरा पासून पुरवठा प्राप्त करण्यासाठी, आपल्याला त्यास सांगण्याची गरज आहे की आपण किती गरजवंत, भुकेले व रिकामी आहोत, आणि मग तो आपल्याला भरेल.
तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना. (योहान २१:६)
येथे, येशूने त्याच्या शिष्यांना सामर्थ्याच्या प्रदर्शना द्वारे स्वतःला प्रगट केले. याने मग ओळख व निश्चिततेकडे नेले की अनोळखी व्यक्ती जो समुद्रकिनारी आहे तो खरेच त्यांचा पुनरुत्थित प्रभू आहे. त्याने मग आदेश दिला की त्यांचे जाळे पुन्हा एकदा टाकावे. परंतु मग कोठेही नाही. येशू हा फारच विशेष होता, कारण त्याने त्यांना बोटीच्या उजव्या बाजूला जाळे टाकण्यास सूचना दिली. शिष्यांनी ते पाळले, आणि त्यांची परिस्थिती ताबडतोब बदलली. आंतरिकपणे ते त्या वास्तविकतेकडे वळले होते की ते घरी अपयशी असे परत जाणार आहेत, परंतु सर्वकाही बदलले, जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनातील सर्वात जास्त मासे मिळाले होते ज्यास प्रसिद्ध्पणे मास्यांचा मोठा दुष्काळ असे म्हटले जाते.
लक्षात घ्या की ख्रिस्ताने त्याने आदेश दिला, एक विशेष आदेश –त्यांचे जाळे कोठे टाकावे- जे एका आश्वासनासह आले ज्यासाठी त्यांनी रात्रभर मेहनत घेतली होती. इयोब २६:५ योग्यपणे वर्णन पाण्याची खोली व त्याच्यापुढे अधोलोक सुद्धा उघडा आहे. यात आश्चर्य नाही की त्यास हे ठाऊक होते की कोठे आहेत. ते धन्यवादीत आहेत जे त्यांच्या जीवनाच्या घडामोडींमध्ये देवाच्या शांत सूचना व मार्गदर्शनाकडे लक्ष देतात.
तसेच, त्याचे आज्ञापालन व त्याच्या पुरस्काराकडे पाहा. येशूच्या शिष्यांना ही कल्पना नव्हती की तो अनोळखी व्यक्ती हा त्यांचा प्रभू आहे. तथापि, त्यांच्या परिस्थिती मध्ये, ते अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा सुचना घेण्यासाठी तयार होते. सुदैवाने, त्यांनी अनोळखी व्यक्तीकडे दुर्लक्ष केले नाही, परंतु त्याने जी सूचना दिली होती अगदी त्याचप्रमाणे केले. ते इतके साधेभोळे पाहुणचार करणारे व्यक्ती होते; त्यांच्या चांगल्या स्वभावाने त्यांच्या प्रभूची आज्ञा त्यास न ओळखता सुद्धा ती पाळण्याकडे नेले. त्याचा परिणाम, त्यांच्याकडे जाळे मास्यांनी भरून गेले होते जे त्यांच्या रात्रीच्या परिश्रमाच्या व्यर्थतेसाठी पुरेशी भरपाई होती.
यावचनावरून आपण शिकू शकतो की, ते जे संयमी, विनम्र व मेहनती आहेत ते नेहमीच आशीर्वादित आहेत. जरी ते त्यांच्या परिश्रमा मध्ये कठीण अनुभव कदाचित करीत असतील. त्यांच्या त्रास भोगल्यानंतर, परमेश्वर त्यांना मान्यता देतो की त्यांच्या परिश्रमाचा पुरस्कार पाहावा.
आणि थोडा वेळ तुम्ही दु:ख सोसल्यावर, आपल्या (त्याच्या स्वतःच्या) सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्ता मध्ये तुम्हांस पाचारण केले तो सर्व कृपेचा देव (जो सर्व आशीर्वाद व पसंती देतो) स्वतः तुम्हांस पूर्ण, दृढ व सबळ करील. ( १ पेत्र ५:१० एएमपीसी)
त्यामुळे कोणाचेही नुकसान होत नाही, जेव्हा ते देवाच्या सुचने नुसार चालतात. याउलट, जेव्हा आपण देवाच्या वचनाच्या सिद्धांतांचे पालन करतो, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन, आणि दैवी मध्यस्थीची प्रेरणा, तेव्हा आपण अद्भुत वेग व आशीर्वाद चा अनुभव करतो.
आता, येथे तीन मार्ग आहेत की मास्यांच्या चमत्कारिक दुष्काळाचा विचार करावा:
१. एक चमत्कार ज्याने सिद्ध केले की ख्रिस्त सामर्थ्याने पुनरुत्थित झाला, जरी त्याचा मृत्यू हा अशक्तपणात होता (१ करिंथ १५:४३ पाहा). हे दाखविण्यासाठी हे होते की पित्याने सर्व काही त्याच्या अधीन केले आहे, समुद्रातील मासे सुद्धा (१ करिंथ १५:२७ पाहा). आज सुद्धा, ख्रिस्त अशक्य व सर्वात कमी अपेक्षित गोष्टी करण्याद्वारे स्वतःस त्याच्या शिष्यांना प्रगट करतो.
२. दयेचे वेळेवर प्रदर्शन की त्यांच्या गरजांची पूर्तता करावी. त्यांचे हस्तकौशल्य व इच्छा की स्वतःला पुरवावे हे अपयशी ठरले आहे, परंतु ख्रिस्ताने त्याच्या सामर्थ्यामध्ये हे दाखविले आहे की त्यांच्यासाठी पुरवावे. त्याच्या मागे चालण्यात ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्यांना तो कधीही सोडणार नाही. येशू याची खातरी बाळगतो की त्यांना कधीही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. (स्तोत्र २३:१)
३. मागील दयेचे स्मरण जे येशूने पेत्राला दाखविले जेव्हा त्याने त्याची बोट संदेश देण्यासाठी घेतली होती. दोन्हीही चमत्कार हे समान आहेत आणि त्यांनी पेत्राच्या आठवणीस स्पर्श केला असेन. दोन्हीही घटनांचा पेत्राच्या मनावर मोठा प्रभाव झाला होता. येशूने त्याच्या स्वतःच्या घटकांमध्ये त्याची भेट घेतली होती.
४. एक रहस्य जे महान आज्ञा व आदेशाचे महत्व स्पष्ट करते जे येशू त्यांना देत होता. जुन्या करारातील संदेष्ट्यांनी थोडे किंवा काहीही प्राप्त केले नाही, जेव्हा त्यांनी आत्म्यांस प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेषितांनी त्यांचे जाळे खाली सोडले व येशूच्या आदेशानुसार मोठी प्राप्ती केली. ह्या भेटी नंतर फार वेळ झाला नसेल, प्रेषित हजारो लोकांना प्रभू कडे आणीत होते. बोटी च्या उजव्या बाजूला जाळे कसे टाकावे हे त्यांनी शिकले होते. शुभवर्तमान प्रसार करणारे सेवक यामधून शिकू शकतात. हे प्रोत्साहनपर आहे हे जाणणे की कोणी कदाचित एक मोठा दुष्काळ शुभवर्तमान पसरविण्याच्या कठोर परिश्रमाच्या अनेक वर्षे व महिन्यांसाठी भरपाई करू शकतो.
तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. (योहान २१:७-८)
येथे हे आहे की येशूच्या शिष्यांनी त्याचा शोध कसा प्राप्त केला. हा तो योहान होता, ज्यांवर येशूने प्रीति केली, ज्याने प्रकटीकरण प्रथम प्राप्त केले. उघडपणे त्या संघामधील तो सर्वात हुशार व अधिक विचार करणारा होता. त्याने म्हटले, “हा तो परमेश्वर आहे.” तोच हे प्रथम जाणणारा का होता? कारण ख्रिस्त स्वतःस त्यांना प्रगट करीत असे, ज्यांवर तो विशेषपणे प्रीति करीत असे. (योहान १४:२१ पाहा)
इतर कोणत्याही शिष्यांपेक्षा योहान येशूच्या त्रासा मध्ये अधिक राहिला. त्याचा परिणाम, त्याचा दृष्टीकोन हा तीक्ष्ण व त्याची पारख ही अत्यंत अचूक होती, त्याच्या सातत्यासाठी शक्यतो तो एक पुरस्कार म्हणून होता. योहानाने त्याचा हा शोध इतरांना सांगितला, जे हे दाखविते की आत्म्याचे प्रगट होणे हे वास्तवात सर्वांसाठी लाभाचे होते (१ करिंथ १२:७ वाचा). योहान पेत्राला म्हणतो, हे समजून की त्यास आनंद होईल. जरी पेत्राने येशूचा नकार केला होता, त्याने पश्चाताप केला होता, आणि इतरांबरोबर संगती मध्ये स्वीकारला गेला होता.
स्पष्टपणे, आपण पाहतो की, आवेशाच्या बाबतीत, कोणताही शिष्य पेत्रा सारखा नव्हता. योहानाचे शब्द ऐकून, त्याने पाण्यामध्ये उडी मारली. बोटी वर राहण्यात तो फारच उत्सुक असे; त्यास ख्रिस्ता कडे प्रथम जावयास पाहिजे होते. स्वतःला प्रथम वस्त्र पांघरून, त्याने ख्रिस्ता साठी त्याचा सन्मान प्रथम दाखविला कारण त्यास पाहिजे होते सादर होण्यासारखे दिसावे. त्याच्या गुरु साठी त्याच्या जिव्हाळ्याच्या तीव्रतेने आणि त्याच्याबरोबर असण्याच्या त्याच्या इच्छेने सुद्ध त्याची कृती दाखविली. पेत्राने समुद्रात उडी मारली हे दाखविते की त्याने अधिक प्रीति केली कारण त्यास अधिक क्षमा केली गेली होती. येशू बरोबर असण्यासाठी तो कोणत्याही परिस्थिती मधून जाण्यास तयार होता.
इतर शिष्यांचा विचार केला तर, जरी त्यांनी पेत्रा प्रमाणे आवेश दाखविला नव्हता, त्यांनी येशूला भेटण्यासाठी घाई केली होती.ते त्यांच्या अंत:करणात प्रामाणिक व अधिक सावधान होते. होय, ते येशू कडे सावकाश आले, परंतु शेवटी. ते आले होते. येथे आपण पाहू शकतो की परमेश्वर लोकांना विभिन्न दाने देतो. काही हे पेत्र व योहाना प्रमाणे कुशल, कृपायुक्त व अनोखे आहेत.
याउलट, इतर हे ख्रिस्ताचे सामान्य अनुयायी आहेत, जे त्यांचे कर्तव्य करतात पण ते लक्षणीय असे नाहीत.याहूनही अधिक, ख्रिस्ताचा सन्मान करण्यामधील फरक आपण पाहू शकतो. तथापि, सर्वाचा त्याच्या द्वारे स्वीकार केला गेला होता. शेवटी, ह्या वचनात, आपण पाहतो की ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याबरोबर समुद्रकिनारी वेगळ्या मार्गाने भेटू शकले. काही हिंसात्मक मृत्यू व छळातून गेले की त्यांच्या प्रभू बरोबर असावे, तर इतर हे स्वाभाविकपणे मरण पावत होते. परंतु सर्व त्यास भेटत होते.
जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली (योहान २१:९)
येथे, आपण पाहतो की ख्रिस्त कसा त्यांच्यासाठी पाहुणचार करणारा होता जेव्हा ते त्याला भेटले. जेव्हा ते थंडगार, भिजलेले, भुकेले, व थकलेले असे आले, त्याच्याकडे अग्नि होता की त्यांस गरम करावे व अन्न होते की त्यांची तृप्ती करावी. आता याचा विचार करण्याची गरज नाही की अग्नि, मासे व भाकर ही कोठून आली. नि:संशयपणे, तोच परमेश्वर जो मासे व भाकर बहुगुणीत करू शकतो तो ते तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो.
तरीसुद्धा, हे महत्वपूर्ण आहे याची नोंद घ्यावी, की त्यांच्या गरजांची पूर्तता करावी ज्या सर्व गोष्टींची गरज होती ते येशूने अगोदरच तयार केले होते. त्याच प्रकारे, ख्रिस्त त्याच्या सेवकांसाठी पुरवठा करतो जेव्हा ते सतत उपास करून व सेवाकार्याच्या मागणी मुळे थकून जातात.
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.” शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. (योहान २१:१०-११)
ह्या वचनात हे लक्षात घ्या, येशूने त्यांनी प्राप्त केलेल्या मास्यामधून काही मागितले. त्याने हे यासाठी मागितले नाही की त्याची त्यास गरज होती. ना ही ते याकारणासाठी होते की त्याच्याकडे पुरेसे नव्हते की त्याना भोजन करवावे. त्याऐवजी, त्यास पाहिजे होते की त्यांनी त्यांच्या परिश्रमाच्या फळाचा आनंद घ्यावा. ख्रिस्ताला पाहिजे होते की त्याच्या चमत्कारिक सामर्थ्याने काय केले होते त्याची चव त्यांनी घ्यावी. का? म्हणजे त्याचे सामर्थ्य व चांगुलपणाची त्यांनी साक्ष द्यावी. प्रत्येक विश्वासणाऱ्याकडून, ख्रिस्त संगतीची इच्छा बाळगतो. तो आपल्यामध्ये हर्ष करतो, व आपण त्यामध्ये आहोत. त्याच्या विलक्षण कार्या द्वारे आपण जे आपल्या जीवनात निर्माण करतो, तो आपला स्वीकार करतो. शेवटी, देवाचे लोक जे सर्व काही प्राप्त करतात ते त्यांनी त्याच्याकडे आणले पाहिजे.
लुक ५:६ मधील जाळ्याचे योहान २१:११ बरोबर तुलना
पूर्वीच्या प्रकरणात जाळे हे तुटलेले होते (लुक ५:६) आणि ह्या प्रकरणात, जाळे हे तुटलेले नव्हते जरी त्यात अनेक मासे होते (योहान २१:११). पुनरुत्थानाने गोष्टींना बदलले काय? त्याने हे निश्चितच केले होते!
लुक ५ मध्ये जो जाळे ओढत होता त्याचे प्रभू बरोबर घनिष्ट संबंध नव्हते. योहान २१ मध्ये, तो जो जाळे ओढत होता त्याचे प्रभू बरोबर घनिष्ठ संबंध होते. जेव्हा आपला प्रभू बरोबर घनिष्ट संबंध असतो तेव्हा कापणीच्या वेळी सुद्धा तेथे अधिक थकवा जाणवणार नाही.
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व मजपासून शिका, म्हणजे ‘तुमच्या जिवांस विश्रांति मिळेल;’ कारण माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०)
येशू त्यांना अत्यंत थकवा देत नाही जे परिश्रम करतात व अत्यंत ओझ्यामध्ये आहेत. तो विश्रांति देतो! ख्रिस्ता कडे ओझे आहे. ह्या जगामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी त्याच्याकडे काम आहे. येथे ओझे आहे की ते लादावे व नांगर की ओढावा, आणि ते कठीण परिश्रम असू शकते, परंतु तरीही हे विश्रांतीपूर्ण कार्य असू शकते. ख्रिस्ताचे जू हे सोईचे व त्याचे ओझे हे हलके आहे. मी नांगर माझ्या स्वतःहून ओढत नाही. मी सर्वसामर्थी द्वारे ओझे दिलेला आहे.
अशा प्रकारे, जर मी ख्रिस्ती जीवन व सेवा शोधत आहे की अत्यंत कठीण व ओझ्यांनी भरलेली आहे, तर मग माझ्याबरोबर काहीतरी चूक आहे की मी कसे जगत आहे व मी सेवा कशी करीत आहे. हे दर्शविते की ख्रिस्ता मध्ये विश्रांति घेण्याऐवजी मी स्वतःहून नांगर ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभू बरोबरच्या त्या घनिष्ठ संगती वीणा मी परिश्रम करीत आहे जे परिश्रमास आशीर्वादा ऐवजी शाप असे करते. कशाप्रकारे तरी मी माझ्या मुख्य कार्याकडे दुर्लक्ष करीत आहे, जे हे आहे की त्याच्याकडून शिकावे.
३८ आता ते त्यांच्या मार्गावर होते, असे घडले की येशू एका निश्चित गावात गेला, आणि एक स्त्री जिचे नांव मार्था तिने त्यांच्या घरात त्यास घेतले व त्याचे स्वागत केले.
३९ आणि तिला एक बहिण होती, जिचे नांव मरीया होते, जी प्रभूच्या चरणाजवळ बसून राहिली होती आणि त्याच्या शिकवणीला ऐकत होती.
४० परंतु मार्था [जास्त कामात व अत्यंत व्यस्त होती] अधिक काम पडल्याने तिची तारांबळ उडाली होती; आणि ती त्याच्याकडे आली, व म्हणाली, “प्रभुजी, माझ्या बहिणीने मज एकटीवर कामाचा बोझा टाकीला आहे, याची आपणाला काळजी नाही काय? तिला मला साहाय्य करावयास सांगा.
४१ प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करत्येस;
४२ परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा घेतला आहे, तो तिजपासून घेतला जाणार नाही. (लुक १०:३८-४२)
मार्था तिच्या ख्रिस्ती जीवनात ओझ्यांनी अत्यंत भरून जाण्याच्या मार्गावर होती. ती प्रभूची सेवा करीत होती, परंतु ते तिच्या स्वतःच्या शक्तीने आणि कदाचित तिच्या स्वतःच्या गौरवाकरिता. ती इतकी थकून गेलेली होती की ती तिची बहिण व प्रभू या दोघांवर नाराज झाली होती.
मग प्रेषितांनी येशू जवळ जमा होऊन आपण जें जें केले व शिकविले तें तें सर्व सांगितले. तो त्यांस म्हणाला, अरण्यस्थळी एकांती चला व थोडा विसावा घ्या; कारण तेथे पुष्कळ लोक येतजात असल्यामुळे त्यंस जेवावयास देखील अवकाश मिळेना. (मार्क ६:३०-३१)
येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. (योहान २१:१२)
ह्या वचनात, येशू त्याच्या शिष्यांना जेवण करण्यास आमंत्रित करतो, कारण त्याने हे पाहिले होते की त्यांनी त्यांचे अंतर राखले होते. येथे आपण पाहतो की ख्रिस्ताने इच्छा केली नाही की त्यांच्या द्वारे त्याची सेवा व्हावी. तो त्यांच्याबरोबर सहज होता, आणि त्यांस सेवक नाही, तर त्याचे मित्र असा त्यांच्याशी व्यवहार केला (योहान १५:१५ पाहा). हे स्पष्ट करते: ख्रिस्त शिष्यांना कृपेच्या संगती मध्ये कसे बोलावितो आणि बोलाविणे हे दिले जाईल जेव्हा या जगाचे राज्य हे आमचा परमेश्वर व त्याच्या ख्रिस्ताचे होत नाही. (प्रकटीकरण ११:१५ पाहा)
शिष्य दूर उभे राहत, त्यांनी त्यांचा सन्मान दाखविला. जेव्हा त्याने विचारले ते तसे मुक्त होण्यास नाखूष होते. यात काही शंका नाही, ते आता, त्यांस सामर्थी शासक समजत होते आणि सावधान होते की कोणत्याही प्रकारे त्याचा निरादर करू नये. तो कोण होता हे विचारण्यास ते घाबरले होते कारण त्यांना इतके निडर असावे हे नाही पाहिजे होते. तसेच, त्यांना वाटले की त्याने केलेला चमत्कार पहिल्यानंतर हे विचारणे हा मूर्खपणाचा प्रश्न असेल. शांत राहण्याने त्यांनी योग्य केले कारण विश्वासणाऱ्यानी इतक्या अचूक पुराव्या नंतर देवा मध्ये निराधार शंका नाही घेतली पाहिजे.
मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली. (योहान २१:१३)
येशू ने त्यांची सेवा सुरु केली कारण ते अजूनही लाजत होते. भोजनावळीचा स्वामी असे त्याने त्यांची सेवा केली. अन्न येथे काही असामान्य असे नव्हते. त्यामध्ये मासे व भाकर होती. येशू, आता त्याच्या अत्युच्य प्रकारात आहे, खाण्या द्वारे स्वतःला जिवंत आहे असे दाखविले, परंतु एक राजकुमार खात आहे असे नाही. आवश्यकतेसाठी त्याने खाल्ले नाही परंतु त्यांना हे दाखवावे की त्याचे शरीर हे मानवी आहे –त्यांच्यासारखे व खाऊ शकत होता. त्याच्या पुनरूत्थानाचा हा आणखी एक प्रबळ पुरावा होता.येशूने भाकर व मासे त्याच्या सर्व शिष्यांना दिले. त्याने भोजन पुरविले, त्यांना खाण्यास आमंत्रित केले आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतः वाटले. हे स्पष्ट करते की येशूने विकत घेतले नाही परंतु ते आपल्याला मदत सुद्धा करते की आपल्या उद्धारा मध्ये अंतर्भूत असलेले लाभ लागू करावे.
“येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांस प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ” (योहान २१:१४).
त्याच्या शिष्यांना येशूच्या प्रगट होण्याच्या योहानाच्या तीन वृत्तांतावरून तीन धडे शिकू शकतात. प्रथम, मरीयेला कबरे जवळ भेटल्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना म्हाडीवरील खोली मध्ये प्रगट झाला. पवित्र शास्त्र सांगते:
१९ त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असतां, येशू आला व मध्ये उभा राहून त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो. २० असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांस दाखविली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला, २१ येशू पुनः त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो; जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हांस पाठवितो. २२ असे बोलून त्याने त्यांजवर फुंकर टाकीला, आणि त्यांस म्हटले, पवित्र आत्मा घ्या; २३ ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही राखितां ती राखिलेली आहेत. (योहान २०:१९-२३)
त्याच्या पहिल्या प्रगट होण्याच्या वेळी, प्रभू येशूने त्याचा आत्मा त्यांना दिला, समेट घडवून आणण्याच्या सेवाकार्या मध्ये एक होण्यास त्याने त्यांना मान्यता दिली.
शिष्यांना त्याच्या दुसऱ्या प्रगट होण्यामध्ये, थोमा ला त्याचे हात व कूस मध्ये स्पर्श करण्यास आमंत्रित करण्याद्वारे त्याने त्यांचा विश्वास मजबूत केला. मग तो ही मान्यता प्रत्येक शिष्यांना देतो जे त्याच्या मागे येणार आहेत:
“पाहिल्यावाचून विश्वास धरणारे ते धन्य”( योहान २०:२९)
जसे प्रेषित पौल लिहितो:
“आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावितो; कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत, पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत.” (२ करिंथ ४:१८)
विश्वासा द्वारे, आपण सार्वकालिकच्या मागे जातो. विश्वासा द्वारे, आपण येशूला पाहतो.
त्याच्या तिसऱ्या प्रगट होण्यात, येशूने त्याच्या शिष्यांसाठी समुद्रकिनारी न्याहारी तयार केली होती. त्याचे ध्येय हे क्षमा देणे व त्यांच्या पाचारणास पुन्हा निश्चित करणे होते.
पेत्राने ख्रिस्ताचा तीन वेळा नकार केला होता, आणि त्या सर्वांनी न्याहारी केल्यावर, पेत्राला संधी दिली गेली की ख्रिस्ता साठी त्याच्या प्रीतीला तीन वेळा कबूल करावे.
“ते जेवल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करितो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या कोकरांस चार. पुनः दुसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा, शिमोना, मजवर प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करितो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढरांस पाळ. तिसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रेम करितोस काय? मजवर प्रेम करितोस काय, असे तिसऱ्याने त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, प्रभो, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणांवर प्रेम करितो हे आपण ओळखिले आहे. येशूने त्याला म्हटले, माझ्या मेंढरांस चार.” (योहान २१:१५-१७)
ह्या वचनांमध्ये, भोजनानंतर पेत्रा बरोबर ख्रिस्ताचा सव्विस्तर संवाद आपण पाहतो. येशूला ठाऊक होते की पेत्र हा त्यांच्या संवादाच्या विषया बद्दल असमाधानी होईल. म्हणून तो भोजन होऊ पर्यंत थांबला, म्हणजे पेत्राने त्याच्या भुकेला गमावू नये.
हे लक्षात घ्या ख्रिस्ताने पेत्राच्या चुकांवर जसे मित्र करेल तशी चर्चा केली. येशूने त्याचा केलेला नकार सरळपणे उल्लेखला नाही परंतु त्यास त्याशी जोडले जेव्हा त्याने पेत्राला विचारले की पेत्र त्याच्यावर प्रीति करतो काय. लक्षात घ्या तेथे धिक्कार करण्याची सूचनाही नव्हती. (रोम. ८:१)
लक्षात घ्या, पहिल्या वेळी ख्रिस्ताने पेत्राला विचारले की तो त्याच्यावर प्रीति करतो काय. तो त्यास शिमोन बोलतो, कैफा नाही. त्याने खंबीरपणा व सामर्थ्य गमाविले होते जे त्या नांवाने ते महत्व सहसा दाखविले पाहिजे होते. ह्या नांवाने त्यास हाक मारणे हे तो कोठून आला त्याची आठवण देणारे होते असे दिसते, मोठ्या सौभाग्यासाठी तो किती अपात्र असा होता जे त्यांस दिले होते.
लक्षात घ्या, येशू पेत्राची ह्या प्रश्नाने “तू मजवर प्रीति करितोस काय?”कशी कानउघडणी करतो. कारण त्याने ख्रिस्ताचा विश्वासघात केला होता, त्याची प्रीति ही शंका घेण्यासारखी होती. पेत्राने त्याच्या पापाचा पश्चाताप केल्यावर सुद्धा येशूला पेत्राच्या प्रीति विषयी विचार होता. येशूने हा प्रश्न विचारला कारण त्याचे कार्य व पदास गरज लागणार होती की त्यास अधिक प्रीति करावी. तिसऱ्या वेळी ख्रिस्ताने प्रश्न विचारला, त्यास पाहिजे होते की हे पाहावे की पेत्र त्यास त्याचे मित्र व जवळचे सहकारी यांच्यापेक्षा अधिक प्रीति करीत होता काय. येशूने कदाचित बोट, जाळे व एक मासे धरणारा म्हणून त्याच्या व्यवसायाकडून जे सुखविलास त्यास मिळत असेन यांस संबोधिले असेन. त्याने विचारले कारण ख्रिस्ता वर प्रीति करणे हे सर्व गोष्टींपेक्षा अधिक त्याच्यावर प्रीति करणे होय.
येशू परिणामतः हे म्हणत होता, जर तू तुझ्या व्यवसायापेक्षा मजवर अधिक प्रीति करीत असेन तर ते सोड व माझ्या मेंढरांना चार. पेत्राने येशू बरोबर राहण्याच्या योग्यते विषयी फुशारकी मारली होती जरी इतर प्रत्येक जणांनी बोटी मधून उडी मारली होती. येशूचा त्याच्या प्रीति विषयी प्रश्न करतो जो सूक्ष्म होता परंतु प्रभावी कानउघडणी होती. त्याने ह्या वास्तविकतेस सुद्धा सूचित केले की पेत्र हा इतरांपेक्षा अधिक प्रीति करण्यास कर्तव्यबाद्ध होता कारण त्यास अधिक क्षमा केली गेली होती. आता,हे लक्षात घ्या की पेत्राने तीन वेळा त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले. तो हा हक्क दाखवीत नव्हता की तो ख्रिस्तावर इतरांपेक्षा अधिक प्रीति करीत होता. त्यास त्याच्या खोट्या फुशारकी बद्दल लाज वाटत होती: “जरी सर्वांनी तुझा नकार केला, तरी मी तसे करणार नाही.” (मत्तय २६:३३)
“प्रीति” साठी हेल्लेणी शब्दाकडे पाहिले जे योहान २१:१५-१७ वापरले आहे, तेथे वैचित्र्यपूर्ण तुलना सुद्धा आहे. जेव्हा येशूने पेत्राला विचारले, “तू मजवर प्रीति करितो काय?”योहान २१:१५-१७ मध्ये त्याने हेल्लेणी शब्द अगापे वापरला आहे, जे बिनशर्त प्रीतीला संबोधते. दोन्ही वेळा पेत्राने, “होय, प्रभू; तुला ठाऊक आहे मी तुजवर प्रीति करितो” असे प्रत्युत्तर दिले. हेल्लेणी शब्द ‘फिलिओ’ वापरून, जे बंधुप्रेम/मित्रत्वाचे प्रेम याचा संदर्भ देते.
हे असे दिसते की येशू पेत्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता की त्याने येशूला कशाचीही पर्वा न करता प्रेम केले पाहिजे जेणेकरून तो पुढारी व्हावे ज्यासाठी देवाने त्यास बोलाविले आहे. तिसऱ्या वेळी, येशू विचारतो, “तू मजवर प्रीति करितो काय?”योहान २१:१७ मध्ये, तो फिलिओ हा शब्द वापरतो आणि पेत्र पुन्हा एकदा “प्रभो, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणांवर प्रेम करितो हे आपण ओळखिले आहे” असे प्रत्युत्तर देतो, पुन्हा एकदा फिलिओ वापरतो. “प्रीति” साठी वेगवेगळ्या हेल्लेणी शब्दांचा मुद्दा हा असा दिसतो की येशू पेत्राला फिलिओ पासून अगापे कडे जाण्यासाठी भर देत आहे.
तसेच ह्या वचनात, येशू त्याच्या कळपाला पेत्राच्या देखरेखी खाली देत आहे. त्याने मेंढरे व कोकरे पेत्राच्या देखरेखीखाली दिली आहेत. येशूने एकदा म्हटले माझ्या कोकरांना चार व मग मेंढरे दोनदा. ख्रिस्ताची मंडळी ही त्याचा कळप जी कोकरे –तरुण, अशक्त व कोमल व्यक्तिंसह बनलेली आहे व मेंढरे- ते जे परिपक्वतेमध्ये वाढले आहेत व शक्तिशाली आहेत.
येशूने पेत्राला काय करण्यास सांगितले?
त्याच्या कळपास चारावे. वचन १५ व १७ मध्ये हेल्लेणी शब्द जो वापरला आहे तो बोस्के आहे, त्याचा अर्थ अन्न देणे. परंतु वचन १६ मध्ये हेल्लेणी शब्द जो वापरला आहे तो ‘पॉईमैने’ आहे, त्याचा अर्थ मेंढपाळाची सर्व कर्तव्ये पूर्ण करावी. त्यातील लागू अर्थ हा सरळ होता; जर पेत्र खरेच येशू वर प्रीति करीत होता, तर मग त्याने ते जे ख्रिस्ताचे आहेत त्यांची राखण व काळजी करावी.
आता, येशूने पेत्राला असा आदेश का दिला?
येशूने असे केले की त्याने पश्चातापानंतर त्याच्या प्रेषितपदास पुनर्स्थापित करावे. हे केवळ पेत्राच्या लाभा करिता नव्हते परंतु त्याच्या बंधूजनांच्या लाभाकरिता सुद्धा होते. त्यास पुन्हा आदेश देणे-हा पुरावा होता की त्याचा ख्रिस्ता बरोबर समेट झाला होता. दुसरे, येशूने त्यास अधिकार दिला त्याचे काम अचूकपणे करण्यास त्यास साहाय्य करावे.
मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.” ( योहान २१:१८-१९ )
प्रभू येशूने पेत्राची नेमणूक करून पुढच्या कामाची जबाबदारी सोपविल्यानंतर, त्याने त्याला आपल्या दु: खाच्या कार्यावर नेमतो. प्रेषिताचा सन्मान प्रथम झाला; खाली दिलेला रक्तसाक्षीचा सन्मान होता.
येशूने पेत्राची रक्तसाक्ष निश्चितपणे प्रकट केली, जे त्याच्या पहिले शब्द "अगदी खात्रीने…" यामध्ये पाहिले जाऊ शकते. त्याला कैद करुन ठार मारले जाईल. अशा प्रकारे, ख्रिस्ताने सुलभता व सोईची अपेक्षा न करण्यासाठी पैत्राला बळकट केले. तो सांगतो करतो की पेत्र हिंसक मृत्यूने मरेल; त्याला वधस्तंभावर खिळले जाईल.
त्यानंतर सुमारे चौवतीस वर्षानी, पैत्राला वधस्तंभावर खिळण्यात आले. इतिहासकार जेरोम म्हणतात की, ‘त्याला नीरोच्या सत्तेखाली रक्तसाक्षीचा मुकूट प्राप्त झाला. खाली डोके व पाय वर ठेऊन त्याला वधस्तंभावर खिळले जात गेले, कारण पेत्र स्वत: म्हणाला होता की माझ्या प्रभूप्रमाणे वधस्तंभावर खिळण्यास मी पात्र नाही.
येशू पेत्राच्या तुरूंगवासाच्या काळाची तुलना जेव्हा तो मुक्त होता त्या काळाशी करतो तसेच, ख्रिस्त या गोष्टी घडण्याची वेळ प्रकट करतो; त्याच्या म्हातारपणी. तोपर्यंत तो त्याच्या शत्रूपासून वाचला जाणार होता.
या वचनांमधून आपण पाहतो की आपला मृत्यू केवळ नेमलेला केलेला नाहीत तर तो कसा होणार हे देखील नेमलेले आहे. आपण हे देखील पाहतो की आपला मृत्यु कोणत्याही प्रकारचा असो आपण इच्छा हीच असावी की त्याद्वारे देवाचा गौरव झाला पाहीजे.
१९ व्या वचनाच्या शेवटी, येशू पेत्राला त्याच्या मागे येण्याची आज्ञा देतो. कदाचित येशू उठला व ते जेवत असलेल्या ठिकाणाहून निघाला व त्याने पेत्राला इशारा केला असावा. “माझे अनुसरण करा” या शब्दांना महत्त्व आहेः याद्वारे ख्रिस्ताची कृपेमध्ये व प्रेषित पदावर पेत्राची पुनर्स्थापना याची पुन्हा पुष्टी करते. हे पेत्राच्या दु:खा प्रतिबिंबित करते, “.माझ्या मागे ये.” असे येशु बोलला तोपर्यंत त्याला समजले नव्हते. खरेतर, येशू म्हणाला होता, “अशाच वागवणूकीची, अशाच मृत्युची अपेक्षा कर”
शेवटी, सेवेमध्ये विश्वासूपणा असण्यास व परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. ख्रिस्ताने उत्तम मेंढपाळ म्हणून एक उत्कृष्ट कित्ता सादर केला आहे, व पेत्रालाही असे करण्यास सांगितले आहे.
मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. २१जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?” ( योहान २१:२०-२१)
या अध्यायांमध्ये आपण योहानाविषयी पेत्र व ख्रिस्तामध्ये झालेले संभाषण पाहतो. योहान, जो शुभवर्तमानाचा लेखक आहे, त्याने त्याच्या नावाचा उल्लेख केला नाही परंतु स्वत: चे असे वर्णन केले की त्याचा गैरसमज होऊ शकत नाही. त्याने इतके बारकाईने का अनुसरण केले येथे आम्हाला समजते. शिष्यांपैकी, येशूने त्याच्यावर एक विशेष प्रीती दर्शविली आणि अशा प्रकारे, कृपेने भरलेले येशूची शब्द ऐकण्याची योहानाने इच्छा दर्शविली.
हे शक्य आहे की पेत्राने योहानाबद्दल कृपेत परत येण्यासाठी विचारले. योहान पूर्वी पसंतीच्या ठिकाणी होता आणि येशूने त्याला जे सांगितले त्याविषयी तो पेत्राला सांगत असे. आता पेत्र पसंतीच्या ठिकाणी आहे व तसेच करण्यास इच्छितो.
पेत्राने येशूला काय विचारले? "प्रभु, या माणसाचे काय?" याचा अर्थ, मी काय करीन व माझ्या दु: ख यांच्या काही भागाचे तू प्रकटीकरण केले आहे; हा माणूस काय करेल? त्याचे कार्य आणि त्याच्या दु: खाचा वाटा काय आहे? भाषा याप्रमाणे देखील संवाद करते:
१. योहानाविषयी चिंता करणे, कारण पेत्राला त्याचे देखील भविष्य जाणून घेण्याची इच्छा आहे.
२. त्याच्याबद्दल जे सांगितले गेले होते त्याबद्दल अस्वस्थता आणि दुसर्या व्यक्तीला सुलभता मिळाली याचा शोध घेण्याची इच्छा तितका सुखद शेवट नाही.
३. साधी उत्सुकता आणि स्वतःच्या व इतरांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा.
ख्रिस्ताच्या उत्तरात, हे स्पष्ट होते की तो पेत्राच्या प्रतिसादावर नाराज आहे. कदाचित पेत्राकडून अशी अपेक्षा होती की आपण आपणास होणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये तो विश्वासू व दृढ कसा राहील याची चौकशी करावी. पण तिथे तो इतर व्यक्तीबद्दल अधिक चिंतित होता. तसेच कर्तव्येपेक्षा तो घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करीत होता असे दिसते.
“येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर’” (योहान २१:२२)
योहानाच्या जबाबदारीकडे सोडून आपल्या स्वत: च्या जबाबदारीकडे लक्ष देण्यास ख्रिस्त सौम्यतेने पेत्राला फटकारतो येथे थोड्याप्रमाणात प्रकट झालेले आम्ही पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे योहान पेत्राप्रमाणे रक्तसाक्षी नाही. नैसर्गिक मृत्यूद्वारे ख्रिस्त येऊन त्याला घरी घेऊन जाईल यासाठी त्याला वाट पाहायची होती. प्राचीन इतिहासकारांच्या मते, योहानाचा बर्यायचदा छळ झाला, त्याला बांधून तुरूंगात टाकण्यात आले परंतू तो वयातीत होऊन मरण पावला. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्त यरुशलेमाचा नाश करण्यासाठी येईपर्यंत योहान मरणार नाही; ख्रिस्त येईपर्यंत थांबावे लागेल याचे काही लोक असा अर्थ काढतात.
काहीजण, येशूच्या शब्दांकडे योहानाच्या उद्देशाचे प्रकटीकरण म्हणून पाहिले जात नाही तर त्याच्या उत्सुकतेबद्दल पेत्राला फटकारले असे म्हणून पाहीले जाते. हे वचन, २२ या वचनामध्ये ख्रिस्ताने जे म्हटले होते त्यामुळे उद्भवलेल्या चुका दर्शविते. योहान मरणार नाही, परंतु शेवटच्या काळापर्यंत जगेल या क्षुल्लक गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या शब्दांचा गैरसमज करुन चुकीचा अर्थ लावतो तेव्हा मंडळीमध्ये समस्या सहजपणे कशा उद्भवू शकतात यास दर्शविते. हे शक्य आहे की जेव्हा त्यांनी योहान इतर प्रेषितांपेक्षा जास्त जगला याचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना हे न्याय्य वाटले.
या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?’” (योहान २१:२३)
ख्रिस्ताच्या शब्दांची चुकीच्या पध्दतीने केलेली रचना मंडळी मध्ये एक म्हण बनते हे या वचनातून दिसते. हे मानवी परंपरेचे अनिश्चित स्वरूप आणि आपण ज्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्या गोष्टींची केलेली चौकशी याबद्दल माहीती देते. तसेच, अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या फसवणूकीला आपण पाहतो. जरी हे पूर्वीच्या मंडळीचे म्हणणे होते व ते सामान्य आणि सार्वजनिक असले तरीही ते खोटे असत्य आहे.
पवित्र वचनांच्या सत्यतेशी सहमत नसलेल्या अलिखित परंपरेकडे आपण दुर्लक्ष किती जलद रीतीने करतो हे आपण पाहतो. अशा चुका देवाच्या शब्दाचे काटेकोरपणे पालन केल्याने आणि एकमेव सत्य म्हणून त्याचे अवलंबन केल्याने सुधारीत केले जाऊ शकते. येथे,योहान ख्रिस्ताच्या शब्दांची पुनरावृत्ती करून चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याने असे निदर्शनास आणून दिले की येशू एवढे म्हणाला आणि आणखी नाही: शिष्य मरणार नाही असे नाही, परंतु “मी परत येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?’ आम्ही ख्रिस्ताच्या शब्दात भर घालू शकत नाही परंतु त्याने जे प्रकट केले त्याला मान्य व्हावे.
जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते. (योहान २१:२४-२५)
यावचनांत अध्यायातील निष्कर्ष आहे. ज्याच्या मृत्यूविषयी वादविवाद झाला होता असा शिष्य म्हणून स्वतःला प्रकट करणाऱ्या लेखकाच्या अहवालाने त्याचा शेवट होतो. या वचनांमधून आपल्याला
असे लक्षात येते की ज्यांनी ख्रिस्ताच्या इतिहासाविषयी लिहिले त्यांना त्याच्याबरोबर ओळख मिळण्यास लाज वाटली नाही. आम्ही पाहतो की त्यांनी इतरांनी जे सांगितले त्यापासून लिखाण केले नाही तर प्रत्यक्षदर्शी होते आणि प्रत्येक शब्द त्यांनी आपल्या कानांनी ऐकला.
ज्यांनी ख्रिस्ताचा इतिहास लिहिला त्यांनी जे काही पाहिले त्याविषयी साक्ष देण्यासाठी शपथपूर्वक बांधलेले साक्षीदार म्हणून लिहिले. या गोष्टींच्या लेखकांनी ते लिहिण्यासाठी ते कार्य स्वत:वर घेतले नाही. देवाने त्यांना नियुक्त केले. योहान २१ हा अध्याय जे काही लिहीले आहे ते सत्य आहे असे प्रमाण पटवून समाप्त केले गेला आहे. याकडे लक्ष वेधून लेखक मानवजातीच्या सामान्य ज्ञानाला आवाहान करतात कारण प्रत्यक्षदर्शी हा सत्याचा विश्वासार्ह स्रोत आहे. तो “आम्ही” या शब्दाचा उपयोग करतो जो ज्यांच्यासह दस्ताऐवज लिहिण्यात आले आहे त्या संपूर्ण मंडळीच्या समाधानाला संदर्भित कतो. तसेच, त्याने लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास व्यक्त करण्यासाठी तो “मी” हा शब्दाचा उपयोग करतो. अखेरीस, लेखक आणखी पुष्कळ गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत, पण ज्या सर्वात आवश्यक आहे त्याच गोष्टी त्याने निवडल्या आहेत या कबुलीसह तो समाप्त करतो.
Join our WhatsApp Channel

Chapters