"परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा; त्या मनुष्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा. त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानिले व त्याची आज्ञा मोडिली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा; त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी." (गणना १५: ३०-३१)
प्रत्येकजण चुका करतो आणि पापामुळे अडखळतो. काही लोकांना हे सुद्धा समजत नाही की त्यांनी चूक केली आहे. परंतु एकदा की पाप हे समजले, त्यांना त्याची कबुली करण्याचा आदेश दिला जातो आणि मग परमेश्वराबरोबरचे त्यांचे संबंध पुन्हा सुधारण्यासाठी पाऊल उचलावे. त्याने प्राण्याचा मृत्यू आणि त्याचे निष्पाप रक्त वाहावे यासाठी बोलाविले आहे म्हणजे ते समजतील कीपाप नेहमीच मृत्यू आणते.
तथापि, प्राण्यांचा बली हा पाप जे जाणूनबुजून केलेले आहे त्यासाठी प्रायश्चित्त करू शकला नाही. तोव्यक्ति हा राष्ट्रीय दंडाचा दोषी आहे आणि शिक्षा ही मृत्यू आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३